नवी मुंबई : प्रतिनिधी जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने कुकशेत येथे आयोजित लोकनेता चषक क्रिकेट स्पर्धा कुमार इलेव्हन, तुर्भे या संघाने जिंकली. सानपाड्याचा राजेश स्मृती संघ उपविजेता ठरला. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक सुरज पाटील यांनी केले होते. स्पर्धेचे उद्घाटन महापौर …
Read More »ठाकरे सरकारविरोधात 9000 ग्रामपंचायतींचा एल्गार!
मुंबई ः सरपंचांची निवड थेट जनतेतून करायची की नाही, या मुद्द्यावरून राज्यातील ग्रामपंचायती व राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. राज्यात सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने सरपंचांची निवड थेट जनतेतून न करता सदस्यांमधून करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे चिडलेल्या हजारो ग्रामपंचायतींनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे. सरपंचाची निवड ही जनतेतूनच …
Read More »घटनाबाह्य काम झाल्यास सरकारमधून बाहेर पडू
अशोक चव्हाण यांचा इशारा मुंबई ः प्रतिनिधीकाँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेसंबंधी गौप्यस्फोट करताना घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतल्याचे सांगितले, तसेच शिवसेनेने जर ठरलेल्या उद्देशिकेबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी या वेळी दिला. सोनिया गांधी यांचा तीन …
Read More »प्रजासत्ताक दिनी कान्होजी आंग्रेंचा चित्ररथ
मुंबई : प्रतिनिधीस्वराज्याचे सरखेल दर्यासारंग कान्होजी आंग्रे या विषयावरील चित्ररथ प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथील संचलनात सहभागी होणार आहे. कान्होजींच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा करणार्या या चित्ररथाची बांधणी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आहे.ज्यांचे अश्वदल त्यांची पृथ्वी अन् ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे लक्षात …
Read More »फोन टॅपिंग : फडणवीसांनी आरोप फेटाळले
चौकशी करण्याचे आव्हान मुंबई : प्रतिनिधीभाजप सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅपिंग झाल्याच्या आरोपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार खंडन केले आहे. ’राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आरोप करण्यापेक्षा तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करा. वाटल्यास इस्रायलला जाऊन चौकशी करा,’ असे आव्हान फडणवीस यांनी …
Read More »मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी पंकजा मुंडेंचे उपोषण
जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष मुंबई ः प्रतिनिधीकायम दुष्काळाशी सामना करीत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाणीप्रश्नासाठी भाजपच्या वतीने माजी मंत्री पंकजा मुंडे उपोषण करणार आहेत. सोमवारी (दि. 27) सकाळी 10 वाजता औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 23) …
Read More »लाँग मार्चच्या दणक्याने राज्य सरकार नमले!
पनवेल मनपा कर्मचार्यांना सेवेत घेण्याचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्या 320 कर्मचार्यांनी लाँग मार्चचा दणका देताच या कर्मचार्यांना पनवेल महापालिकेच्या सेवेत एका महिन्यात समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.पनवेल महापालिकेतील कर्मचार्यांचे समायोजन करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न …
Read More »इतिहासातील गोष्टी प्रेरणादायी असल्याने निलाताईंनी लिहिलेल्या पुस्तकाचे महत्त्व मोठे
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन मुंबई : प्रतिनिधी आज सर्वत्र झपाट्याने शहरीकरण व नागरीकरण होत असले तरी, त्या भागाच्या जुन्या आठवणी व त्याचा इतिहास आपण विसरु शकत नाही, कारण या इतिहासातील अनेक गोष्टी आपल्याला प्रेरणा देत असतात, त्यामुळे पुढील पिढ्यांसाठीही तो इतिहास फार महत्वाचा असतो. निला उपाध्ये यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे …
Read More »सिडकोच्या ऑनलाईन सेवांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या वसाहत विभागातर्फे नागरिकांना पुरवण्यात येणार्या ऑनलाईन सेवांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. वसाहत विभागाच्या सर्व सेवा सिडको महामंडळातर्फे दिनांक 1 नोव्हेंबर 2019 रोजी पूर्णतः ऑनलाईन करण्यात आल्या असून नागरिकांना घरबसल्या या सर्व सेवांच्या माध्यमातून सिडकोच्या वसाहत विभागाशी संबंधित कामे करता येणार आहेत. या सेवा …
Read More »महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ चित्रपट करमुक्त, भाजपच्या मागणीला यश
मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेश आणि हरियाणापाठोपाठ आता महाराष्ट्रातही ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. 22) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाजपच्या प्रयत्नांना यश आले आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारा ‘तान्हाजी’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper