Breaking News

मुंबई – नवी मुंबई

‘छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही’, उदयनराजेंवरील वक्तव्यामुळे सकल मराठा समाजाकडूनही संजय राऊतांचा निषेध

मुंबई : प्रतिनिधी ’छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, महाराजांची सातार्‍याची गादी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सदैव पूजनीय आहे. त्यांच्या घराण्याविषयी एकही अपशब्द महाराष्ट्र कदापिही खपवून घेणार नाही. सत्तेसाठी लाचारी करताना उठसूठ महाराजांच्या घराण्याचा अपमान केलात, तर महाराष्ट्रातील जनता जशास तसे उत्तर देईल’, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी करुन …

Read More »

मंत्री नवाब मलिक यांच्या भावाकडून कामगारांना मारहाण

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. कुर्ल्याजवळील चुनाभट्टी भागात रस्त्याचे काम सुरू होते. या ठिकाणी चार कामगार उपस्थित होते. त्या वेळी कप्तान मलिक तिथे दाखल झाले. त्यांनी …

Read More »

शिवरायांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, पण विरोधकांकडून राईचा पर्वत -मुनगंटीवार

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ’आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना पक्षाची भूमिका सोमवारी (दि. 13) मांडली. ब्रम्हांड आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. त्याचवेळी विरोधक राईचा पर्वत करीत असल्याची टीकाही त्यांनी …

Read More »

आगरी-कोळी महोत्सव सर्वधर्मीयांचा

लोकनेते रामशेठ ठाकर यांचे प्रतिपादन नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदारनामदेव भगत यांचा आगरी-कोळी महोत्सव हा आता केवळ आगरी, कोळी समाजाचा महोत्सव राहिला नसून या शहरातील विविध जाती-धर्मियांना सोबत घेऊन जाणारा महोत्सव झाला आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेरूळ येथे केले. महोत्सवात रविवारी (दि. 13) झालेल्या आगरी, …

Read More »

दर्पण प्रकाशनातर्फे पुस्तक प्रकाशन समारंभ

मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या दर्पण प्रकाशनाच्यावतीने पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन बुधवारी (दि. 22) सायंकाळी पाच वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे केले आहे. ज्येष्ठ पत्रकार, लेखिका नीलाताई उपाध्ये यांनी लिहिलेल्या आणि दर्पण प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होत असलेल्या, ‘चुनाभट्ट्यांचा इतिहास आणि आगरी समाज’, या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात …

Read More »

अदितींची पालकमंत्रीपदी केलेली निवड शिवसेनेसाठी ठरतेय डोकेदुखी

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालं आहे. त्यापाठोपाठ पालकमंत्र्यांच्या देखील नियुक्त्या झाल्या आहेत. आधी मंत्रीपदावरून व्यक्त होणार नाराजी आता पालकमंत्रीपदावरूनही वाढत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसैनिक नाराज असल्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून जिल्ह्यातील शिवसेनेत नाराजी आहे. महाविकास …

Read More »

भाजपच सर्वांत मोठा पक्ष : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधीजिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावर बोलताना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात मोठा पक्ष आम्हीच (भाजप) ठरलो आहोत, असे म्हटले आहे. एकूण जे राजकीय गणित आहे ते नव्याने तयार झाले आहे. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागेल, असेही त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.फडणवीस म्हणाले की, नागपूर जिल्हा …

Read More »

आता काँग्रेस नेते थोरात नाराज

पालकमंत्री पदावरून विश्वासात घेतले नसल्याने त्रस्त मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेले नाराजीसत्र आता पालकमंत्री नियुक्त्यांमध्येही रंगल्याचे दिसत आहे. कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केल्याने महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नाराज झाले आहेत. ‘आपल्याला कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नको, आपल्याऐवजी पक्षाच्या कोणत्याही मंत्र्याला ते द्यावे,’ अशी भूमिका थोरात यांनी …

Read More »

धुळ्यात भाजपची मुसंडी

पालघर, नंदुरबार, वाशिम त्रिशंकू; नागपूर आघाडीकडे मुंबई : प्रतिनिधीविदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (दि. 8) लागला. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या धुळे जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. नागपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला कौल मिळाला, तर पालघर, वाशिम, अकोला व नंदुरबार येथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली …

Read More »

अखेर पालकमंत्र्यांची नियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये पुणे अजित पवार, मुंबई शहर अस्लम शेख, मुंबई उपनगर आदित्य ठाकरे, ठाणे व गडचिरोली एकनाथ शिंदे, रायगड आदिती तटकरे, रत्नागिरी अनिल परब, सिंधुदुर्ग उदय सामंत, पालघर दादाजी भुसे, नाशिक छगन भुजबळ, धुळे …

Read More »