लोकनेते रामशेठ ठाकर यांचे प्रतिपादन नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदारनामदेव भगत यांचा आगरी-कोळी महोत्सव हा आता केवळ आगरी, कोळी समाजाचा महोत्सव राहिला नसून या शहरातील विविध जाती-धर्मियांना सोबत घेऊन जाणारा महोत्सव झाला आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेरूळ येथे केले. महोत्सवात रविवारी (दि. 13) झालेल्या आगरी, …
Read More »दर्पण प्रकाशनातर्फे पुस्तक प्रकाशन समारंभ
मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या दर्पण प्रकाशनाच्यावतीने पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन बुधवारी (दि. 22) सायंकाळी पाच वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे केले आहे. ज्येष्ठ पत्रकार, लेखिका नीलाताई उपाध्ये यांनी लिहिलेल्या आणि दर्पण प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होत असलेल्या, ‘चुनाभट्ट्यांचा इतिहास आणि आगरी समाज’, या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात …
Read More »अदितींची पालकमंत्रीपदी केलेली निवड शिवसेनेसाठी ठरतेय डोकेदुखी
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालं आहे. त्यापाठोपाठ पालकमंत्र्यांच्या देखील नियुक्त्या झाल्या आहेत. आधी मंत्रीपदावरून व्यक्त होणार नाराजी आता पालकमंत्रीपदावरूनही वाढत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसैनिक नाराज असल्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून जिल्ह्यातील शिवसेनेत नाराजी आहे. महाविकास …
Read More »भाजपच सर्वांत मोठा पक्ष : फडणवीस
मुंबई : प्रतिनिधीजिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावर बोलताना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात मोठा पक्ष आम्हीच (भाजप) ठरलो आहोत, असे म्हटले आहे. एकूण जे राजकीय गणित आहे ते नव्याने तयार झाले आहे. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागेल, असेही त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.फडणवीस म्हणाले की, नागपूर जिल्हा …
Read More »आता काँग्रेस नेते थोरात नाराज
पालकमंत्री पदावरून विश्वासात घेतले नसल्याने त्रस्त मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेले नाराजीसत्र आता पालकमंत्री नियुक्त्यांमध्येही रंगल्याचे दिसत आहे. कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती केल्याने महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नाराज झाले आहेत. ‘आपल्याला कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नको, आपल्याऐवजी पक्षाच्या कोणत्याही मंत्र्याला ते द्यावे,’ अशी भूमिका थोरात यांनी …
Read More »धुळ्यात भाजपची मुसंडी
पालघर, नंदुरबार, वाशिम त्रिशंकू; नागपूर आघाडीकडे मुंबई : प्रतिनिधीविदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (दि. 8) लागला. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या धुळे जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. नागपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला कौल मिळाला, तर पालघर, वाशिम, अकोला व नंदुरबार येथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली …
Read More »अखेर पालकमंत्र्यांची नियुक्ती
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये पुणे अजित पवार, मुंबई शहर अस्लम शेख, मुंबई उपनगर आदित्य ठाकरे, ठाणे व गडचिरोली एकनाथ शिंदे, रायगड आदिती तटकरे, रत्नागिरी अनिल परब, सिंधुदुर्ग उदय सामंत, पालघर दादाजी भुसे, नाशिक छगन भुजबळ, धुळे …
Read More »मंत्रिमंडळ बैठकीत खुर्चीवरून वाद
मुंबई : प्रतिनिधीउद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाल्यापासून रोजच धूसफूस कानावर येत आहे. असाच एक वाद मंगळवारी (दि. 7) समोर आला. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ या दोघांमध्ये खुर्चीवर बसण्यावरून वाद झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सरकारमधील वाद नव्याने …
Read More »मंत्रिमंडळ खातेवाटपावर राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची दुय्यम खात्यांवर बोळवण, शिवसेनेच्या वाट्यालाही आली यथातथा खाती
मुंबई : प्रतिनिधी गेले अनेक दिवस सुरू असलेल्या घोळामुळे चर्चेत आलेले महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर झाले असून, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यास मान्यता दिली आहे. या खातेवाटपात महत्त्वाची खाती आपल्याकडे वळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे, तर काँग्रेस पक्षाची मात्र दुय्यम खात्यांवर बोळवण करण्यात आली आहे. तिसरीकडे शिवसेनेच्या …
Read More »मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकरी बाप-लेकाला धक्काबुक्की
मुंबई : प्रतिनिधी बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एका शेतकर्याने त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ’मातोश्री’मध्ये जाण्याचा प्रयत्न रविवारी (दि. 5) केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हा शेतकरी आला होता, मात्र पोलिसांनी त्याला अडवून धक्काबुक्की केली, तसेच त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलेे. त्यामुळे शेतकर्यांचे कैवारी असल्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper