Breaking News

मुंबई – नवी मुंबई

शिवस्मारकाच्या उभारणीसंदर्भात आमदार प्रसाद लाड यांची ‘लक्षवेधी’

मुंबई : प्रतिनिधी शिवस्मारकाच्या बांधकामाला उशीर का होतो? किंवा राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. यावर कोणतीही आढावा बैठक घेतली जात नाही, अशी लक्षवेधी मांडत, विरोधी पक्षनेते आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करत याबाबत सभागृहात माहिती द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांची मविआ सरकारवर खरमरीत टीका

मुंबई : काँग्रेसला नाना पटोले यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करायचीच होती, तर विधानसभा अध्यक्ष म्हणून का निवडले, असा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकार ड्रामेबाजी करीत असल्याची टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ट्वीटरवर पोस्ट टाकून केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ कारभारावरही त्यांनी खरमरीत टीका केली …

Read More »

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल, मुंबई ः रामप्रहर वृत्त अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झाले नसून काम संथगतीने होत असल्याने चालक आणि प्रवासी यांना नाहक त्रास आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

इराणी सफरचंदाने बाजारपेठ फुलली

नवी मुंबई : प्रतिनिधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये सध्या परदेशी सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. भारतातील सफरचंदांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला  असताना इराण येथून सफरचंद बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. सफरचंद खायला गोड, रंगाने लाल आणि दिसायला आकर्षक असते; तसेच आरोग्यासाठी गुणकारी समजले जाते. त्यामुळे सफरचंदाला वर्षभर …

Read More »

गुळसुंदेतील पाणीसमस्या अधिवेशनात

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीत पाणीटंचाई निर्माण झाली असून शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गुळसुंदे परिसरातील या पाणीसमस्येवर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी राज्य विधिमंडळाच्या …

Read More »

सेंट्रल पार्कची वेळ वाढवून द्यावी

नगरसेविका नेत्रा पाटील यांची सिडको प्रशासनाकडे मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील सेंट्रल पार्कची वेळ वाढवून देण्याची मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सागर संधू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सध्यस्थितीत सेंट्रल पार्क सकाळी 9 वाजता बंद करण्यात येते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक व्यायाम करण्यासाठी व …

Read More »

खारघर येथे अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

खारघर : रामप्रहर वृत्त माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना खारघर भाजप जनसंपर्क कार्यालयात नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत अभिवादन केले.थोर कवी, पत्रकार, वाङ्मयाचे अभ्यासक अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे वाचन या वेळी करण्यात आले. मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी त्यांचे जीवनचरित्र उलगडून सांगितले. या वेळी खारघर मंडलाध्यक्ष ब्रिजेश …

Read More »

‘हिंमत असेल तर आमदारांचे निलंबन मागे आणि अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान घ्या’

मुंबई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या नियम समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तरी सभागृहाची मंजुरी मिळाल्यावर तो निर्णय प्रत्यक्ष अमलात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा निर्णय राज्यासाठी दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करीत आमदार प्रसाद लाड यांनी …

Read More »

शक्ती विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

मुंबई : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील महिलांना सुरक्षा देणारे शक्ती विधेयक विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी गुरुवारी (दि. 23) विधानसभेत एकमताने मंजूर झाले. यासाठी विरोधी पक्ष भाजपने सातत्याने आवाज उठविला होता. हे विधेयक आता मंजुरीसाठी विधान परिषदेत मांडले जाणार आहे. दोन्ही सभागृहातील मंजुरीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. …

Read More »

वर्तमानपत्राचा कागद खाद्यपदार्थ ठेवण्यास वापरू नका; अन्न व औषध प्रशासन विभागाचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी वर्तमानपत्राचा वापर खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी करण्यात येऊ नये. अशा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शि. स. देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात 5 ऑगस्ट 2011पासून लागू करण्यात आला. या कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेला सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न …

Read More »