Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मोर्बा येथील बाजारपेठ पाच दिवस राहणार बंद

वाढत्या कोरोनामुळे ग्रामस्थांनी घेतला स्वयंस्फूर्तीने निर्णय माणगाव ः प्रतिनिधी संपूर्ण जगात हाहाकार उडविणार्‍या कोरोना महामारीने सारेजण मानसिक तणावाखाली आहेत.रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात 250हून अधिक रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून, तालुक्यातील मोर्बा गावात या महामारीने धुमाकूळ घातला आहे. या महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहून मोर्बा ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आणखी पाच दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »

माणगाव सिद्धिनगर विकासकामांपासून दुर्लक्षित

भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सत्वेंचा आक्षेप माणगाव : प्रतिनिधी माणगाव नगरपंचायत हद्दीतील सिद्धिनगरचा भाग विकास कामांपासून पूर्णपणे दुर्लक्षित असल्याचा आक्षेप या भागातील रहिवाशी तथा भाजप महिला मोर्चा माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी घेऊन भागातील व्यथा प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखविल्या. सत्वे यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत नगरपंचायतीतील सत्ताधार्‍यांनी या भागाकडे …

Read More »

खरीप हंगामात एक लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन

अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एक लाख 40 हजार 31 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्याचे, तसेच उत्पादकता हेक्टरी 2993  किलोग्रॅम करण्याचे नियोजन कृषि विभागाने केले आहे. रायगड जिल्ह्यात एक लाख 74 हजार 483 एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदा एक लाख चार हजार 31 हेक्टरवर भातलावणी करण्यात …

Read More »

वादळग्रस्तांना भरघोस मदत करा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी अलिबाग ः प्रतिनिधीगेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला होता. वर्षभरात तौक्ते या दुसर्‍या वादळाने दणका दिला आहे. यात घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. या वादळग्रस्तांना राज्य सरकाने भरघोस मदत द्यावी, अशी मागणी राज्य विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसस यांनी केली …

Read More »

रायगडातील 661 गावे अजूनही अंधारात

तौक्ते चक्रीवादळाचा फटका अलिबाग ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील 661 गावे अजूनही अंधारात आहेत. या वादळाने जिल्ह्यात चार बळी घेतले असून, सहा हजार 36 घरांचे नुकसान झाले आहे.वादळाचा सर्वाधिक फटका अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा, पोलादपूर या तालुक्यांना बसला. जिल्ह्यात सहा हजार हेक्टर क्षेत्रावरील फळ बागायतींचे नुकसान झाले. 150 बोटींचे नुकसान …

Read More »

तौक्ते चक्रीवादळाचा रायगडला तडाखा

तीन बळी, घरांची पडझड, वृक्ष पडले, बत्ती गूल अलिबाग, उरण ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळाने सोमवारी (दि. 17) मध्यरात्री रायगड जिल्ह्याला तडाखा दिला. यामध्ये एक हजार 105 घरांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले आहेत. उरणमध्ये वादळी पावसात भिंत कोसळून दोन महिलांचा, तर पेणमध्ये एकाचा मृत्यू झाला …

Read More »

रायगडात 8,383 नागरिकांचे स्थलांतर

अलिबाग ः जिमाकाचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील एकूण दोन हजार 299 कुटुंबांतील मिळून एकूण आठ हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.यामध्ये पेण तालुक्यात 62 कुटुंबांतील 193 जण, मुरूड 316 कुटुंबांतील एक हजार 67 जण, पनवेल 168 जण, उरण 122 कुटुंबांतील 451 जण, कर्जत 48 जण, खालापूर 670 जण, …

Read More »

जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आढावा; अधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

अलिबाग ः प्रतिनिधीचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष निधी चौधरी यांनी रविवारी (दि. 16) रात्री उशिरा जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकार्‍यांशी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा समन्वय अधिकारीसर्जेराव …

Read More »

चक्रीवादळामुळे रायगडची वाताहत

खोपोली : प्रतिनिधीचक्रीवादळाचा खालापूर तालुक्यासह रायगड जिल्ह्याला प्रचंड फटका बसला असून, अनेक घरांचे पत्रे उडून नुकसान झाले, तर आंबा उत्पादक, वीटभट्टी व्यावसायिकांचीही हानी झाली आहे.चक्रीवादळाने रविवारी संध्याकाळपासून खालापुरात हजेरी लावली. सुरुवातीला सौम्य स्वरूपात वारा व पाऊस सुरू झाला. आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. पाऊस आणि वार्‍याचा जोर …

Read More »

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार..!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंजार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसच्या धोरणानुसार स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांनी फाजल अली कमिशनची नेमणूक केली. …

Read More »