पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कोंढवीतील फणसकोंड येथून प्रथम गांजवणे, खडपी, चोळई, धामणदिवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळयाची वाडी या आठ गावांचे आराध्य ग्रामदैवत आठगांव कोंढवी भैरवनाथ मंदिराच्या लगत नवीन भव्य पाषाणमंदिर बांधण्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर याकामी पाण्याची साठवण टाकी खणण्यासाठी खड्डयातील माती उपसण्यात आली. मातीच्या ढिगार्यामध्ये 15 अश्मयुगीन पाषाण मुर्ती …
Read More »माणगावमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; शिक्षकाला अटक
माणगाव : प्रतिनिधीअल्पवयीन मुलीला धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून बदनामी करणार्या एका शिक्षकाविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी या नराधम शिक्षकाला अटक केली आहे.माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक मदन प्रल्हाद वानखेडे याने सन 2016पासून 5 जानेवारी 2021पर्यंत त्याच्याच इमारतीत राहणार्या मुलीला तिच्या आईची नोकरी …
Read More »लॉकडाऊनमुळे मुरूड पालिकेचे आर्थिक नुकसान
मुरूड : प्रतिनिधीपर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फी वसुलीच्या निविदेला लॉकडाऊनमुळे ठकेदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने मुरूड नगर परिषदेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.पर्यटनस्थळ असल्यामुळे मुरूडमध्ये पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. या पर्यटकांकडून नगर परिषद पर्यावरण नियंत्रण व स्वच्छता फीच्या नावाने कर वसुल करते. दरवर्षी मार्च, एप्रिल महिन्यात या कामाचा ठेका …
Read More »पेणमधील पीडितेच्या कुटुंबीयांना तातडीची मदत
समाजकल्याण विभागातर्फे चार लाख 12 हजार 500 रुपयांचा धनादेश सुपूर्द पेण : प्रतिनिधीशहरातील मळेघर आदिवासीवाडीतील तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. तिच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागातर्फे तातडीची मदत म्हणून चार लाख 12 हजार 500 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा सुधारित …
Read More »राम मंदिराच्या माध्यमातून हिंदूराष्ट्राचा महामार्ग प्रस्थापित होणार -सुरेश गोखले
खोपोली : प्रतिनिधीहिंदुराष्ट्राचा महामार्ग हा श्रीराम मंदिराच्या माध्यमातून प्रस्थापित होणार आहे. पाचशे वर्षांच्या लढ्यानंतर हा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे. श्रीराम मंदिराच्या माध्यमातून आदर्शांची पुनर्स्थापना होणार आहे, त्यामुळे या कार्यामध्ये प्रत्येक कुटुंबाचा हातभार लागणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताचे धर्मप्रसार प्रमुख सुरेश गोखले यांनी मंगळवारी (दि. …
Read More »रायगडात ग्रामपंचायतींसाठी 205 केंद्रांवर होणार मतदान
अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असताना जिल्हा प्रशासनानेही या निवडणुकीच्या मतदानाची तयारी केली आहे. रायगड जिल्ह्यातील 88 पैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींसाठी एकूण 205 मतदान केंद्रांवर 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य …
Read More »वार्षिक आराखड्याचा निधी रायगड जिल्हा प्रशासनाकडे वर्ग
निधी वेळेत खर्च करण्याचे आव्हान अलिबाग : प्रतिनिधीकोरोनामुळे जिल्हा वार्षिक विकास आराखड्यातील निधीला कात्री लावण्यात आली होती. शासनाने रायगड जिल्हा वार्षिक आराखड्याचा 234 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. हा निधी मार्च 2021पर्यंत खर्च होऊ शकला नाही तर विकासकामांसाठी आलेला निधी समर्पित करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा …
Read More »बोरघाटात अपघात; तिघे जखमी
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील खोपोली बायपासच्या काही अंतरावर असलेल्या रस्ते विकास करणार्या आफ्कॉन कंपनीच्या कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 5) संध्याकाळी 5च्या सुमारास एक टेम्पो (एमएच 46 ई-3136) मुंबईच्या दिशेने जाणार्या पुढील वाहनाला धडकला. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले …
Read More »जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सात वर्षांनंतर सुरू
अलिबाग : प्रतिनिधी येथील जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट मागील सात वर्ष बंद होती. त्यामुळे या रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असे. सामाजिक संस्थांनी ही लिफ्ट सुरु करावी, यासाठी रुग्णालय प्रशासनाला विनंती केली होती, अखेर ही लिफ्ट सुरु झाली असल्याने रुग्णांबरोबरच रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य …
Read More »रायगड जिल्ह्यातील आगरदांडा, जीवना बंदरांना मिळणार नवसंजीवनी
अलिबाग : प्रतिनिधी केंद्राच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत कोकण किनारपट्टीवरील नऊ मासेमारी बंदरे विकसीत केली जाणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील आगरदंडा आणि जीवना या दोन बंदरांचा समावेश आहे. या बंदरांमध्ये मासे उतरवण्याच्या सुविधांसह पर्यटकांना उपयुक्त अशा सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे बंदरांना नवसंजीवनी मिळणार आहे. आतापर्यंत विकासापासून दूर राहिलेल्या या बंदर …
Read More »