ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन रोहे : प्रतिनिधी तालुक्याच्या पश्चिम विभागातील 26गाव नळ पाणीपुरवठा योजनेतून सातत्याने अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने संबंधीत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. या योजनेतून सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी रोहा तालुक्यातील भातसई ग्रामस्थांनी तहसीलदार कविता जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रोहा तालुक्यातील 26 गाव नळ पाणीपुरवठा …
Read More »पेण खारेपाटातील महिलांचा पाण्यासाठी आक्रोश
आमदार रविशेठ पाटील यांनी घेतली तातडीची बैठक चार दिवसांत जलवाहिनी पूर्ववत करून देण्याचे कंपनी अधिकार्यांचे आश्वासन पेण : प्रतिनिधी तालुक्यातील खारेपाट विभागासह कासू, गडब विभागातील सर्वच गावांना गेल्या काही महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. या भागात सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी येथील संतप्त महिलांनी सोमवारी …
Read More »‘जल जीवन मिशन प्रभावीपणे राबवा’; पेणमधील 54 गावांसाठी 60 कोटी 78 लाखांचा निधी मंजूर
पेण : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत पेण तालुक्यातील 54 गावांमध्ये राबविण्यात येणार्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 60 कोटी 78 लाख 97 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पेणमधील ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी प्रभावीपणे ही योजना राबवावी, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी रविवारी (दि. …
Read More »ऐतिहासिक जंजिरा किल्ला बंदच; पर्यटक संख्येच्या मर्यादेमुळे बोटधारकांचे आंदोलन
मुरूड : प्रतिनिधी रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी घातलेल्या बंदीचा कालावधी संपल्याने रविवारी (दि. 3) जलवाहतूक सोसायट्यांचे कर्मचारी पर्यटकांना किल्ल्यात नेण्यासाठी सज्ज झाले असतानाच, दिवसाला 400 पर्यटकांनाच किल्ल्यात नेता येईल अशी जिल्हाधिकार्यांच्या आदेशातील अट पुरातत्व खात्याकडून दाखविण्यात आली, मात्र या आदेशाची मुदत संपली असल्याचे सांगत सर्व बोट मालक व चालकांनी …
Read More »आदर्श पतसंस्थेने केला 200 कोटी रूपये ठेवींचा टप्पा पार
अलिबाग : प्रतिनिधी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने 22 वर्षांच्या कालावधीत 200 कोटी रूपये ठेवींचा टप्पा पार केला आहे. यातील 100 कोटींच्या ठेवी मागील तीन वर्षांमध्ये जमा झाल्या आहेत. संस्थेचा एकत्रित व्यवसाय 343 कोटी 40 लाख रुपये असून नफा दोन कोटी 26 लाख इतका झाला आहे. आता वाटचाल रुपये 500 कोटी …
Read More »धारवलीत आज ’आधार केंद्र आपल्या दारी’ उपक्रम
पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील धारवली येथील श्री दत्तात्रेय मंदिरामध्ये भारतीय डाक विभाग डाकघर अधीक्षक अलिबाग, रायगड यांच्यामार्फत सामाजिक बांधिलकी अंतर्गत विविध सेवा प्रदान करण्याचा भाग म्हणून सोमवारी (दि. 4) सकाळी ’आधार केंद्र आपल्या दारी’ उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आधार केंद्र आपल्या दारी उपक्रमांतर्गत सर्व वयोगटासाठी आधार …
Read More »पोलादपूर एसटी स्थानकातील सांडपाणीप्रश्नी मनसेकडून आजपासून स्वाक्षरी मोहीम
पोलादपूर ः प्रतिनिधी नगर पंचायत पोलादपूर आणि पोलादपूर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापन व प्रशासनातील सामंजस्याअभावी स्थानकाच्या आवारात निर्माण झालेला सांडपाण्याचा प्रश्न सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धसास लावण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने शहर अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी सोमवारपासून (दि. 4) एसटी स्थानक परिसरात स्वाक्षरी आंदोलन सुरू केले …
Read More »नववर्षानिमित्त रोपवाटिका व्यावसायिकांना सुगीचे दिवस
रोपांची विक्री वाढली पाली ः प्रतिनिधी कोरोनाच्या राष्ट्रीय संकटाचा फटका अनेक लहान मोठ्या उद्योग-व्यवसायांना बसला. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्वच रोपवाटिकेतील रोपांची विक्री थांबली होती. परिणामी कोट्यवधींचे नुकसानही सहन करावे लागले, मात्र सध्या विकसकांची सुरू झालेली कामे तसेच नाताळच्या सुट्यांमध्ये पर्यटकांची रोपांना मागणी वाढली आहे. त्यामुळे पाली सुधागडात रोपवाटिका व्यवसाय तेजीत आला …
Read More »महेश साळुंखे यांच्याकडून पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन
पेण ः प्रतिनिधी पेणमध्ये आदिवासी कुटुंबातील चुमकलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची निर्दयी घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 3) स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेही …
Read More »रिलायन्सविरोधातील आंदोलन सुरूच
प्रकल्पग्रस्त मागण्यांवर ठाम नागोठणे ः प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात 31 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत रिलायन्स कंपनीकडून काही प्रस्ताव आंदोलनकर्त्यांसमोर ठेवण्यात आले, मात्र सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळालीच पाहिजे ही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी रविवारी (दि. 3) 38व्या दिवशीही आंदोलन …
Read More »