Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

देशाचे भविष्य घडविणे आपल्याच हातात

पेण येथील कार्यक्रमा वीरमाता अनुराधा गोरे यांचे युवकांना मार्गदर्शन पेण : प्रतिनिधी स्वातंत्रपूर्व काळापासून भारतमातेसाठी हजारो जणांनी बलिदान दिले, आपले सर्वस्व पणाला लावले. आज त्यांच्या बलिदानामुळेच आपण इथे सुरक्षित आहोत. त्यांच्या त्यागाची आपण सर्वांनी सतत जाण ठेवायला हवी. आपल्याला आपल्या देशाचे भविष्य घडविण्याची संधी मिळत आहे. हे भविष्य घडविणे, आपल्याच …

Read More »

नगरपरिषदेची निवडणूक लांबली; इच्छूक संभ्रमात

मुरुड  : प्रतिनिधी ओबीसी आरक्षणा संदर्भातला निकाल नगरपरिषदांसाठी ही लागू करण्यात यावा या मागणीसाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही  सुनावणी तीन आठवड्यांनी आजुन लांबणीवर पडल्याने इच्छुक उमेदवार संभ्रमात पडले आहेत. या वर्षात तरी नगरपरिषदेची निवडणुका होतील का नाही याची चर्चा शहरातील चौका चौकात होत आहे.  मुरुड जंजिरा …

Read More »

माणकुले सरपंचपदी भाजपच्या सुजीत गावंड यांची पुन्हा निवड

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील माणकुले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा एकदा भाजपचे सुजित जनार्दन गावंड विराजमान झाले आहेत. गैरकारभाराचा ठपका ठेवत त्यांचे सरपंचपद कोकण विभागीय आयुक्तांनी रद्दबातल ठरवले होते. परंतु ग्रामविकास मंत्र्यांनी कोकण आयुक्तांचा निर्णय रद्द ठरवल्याने गावंड पुन्हा सरपंच झाले आहेत. मे 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत गावंड सरपंच म्हणून निवडून आले …

Read More »

कामचुकार कर्मचार्‍यावर कारवाई करणार

कर्जतचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा इशारा : आरोग्य विभागाची बैठक कर्जत : प्रतिनिधी कर्जत शहर हे राज्यात स्वच्छ आणि कचरा मुक्त शहर अशी ओळख निर्माण करणारे शहर बनले आहे. मात्र आरोग्य विभागांमधील कर्मचारी वर्गाला आलेला आळस झटकून टाकावा आणि शहरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी प्रेमाने वागावे. असा सल्ला मुख्याधिकारी यांनी …

Read More »

माथेरान प्रश्न मार्गी लावू; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

कर्जत : प्रतिनिधी माथेरान हे महाराष्ट्राचे नंदनवन असून तेथील वन विभागांतर्गत असलेले विविध प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. माथेरानमधील सर्व समस्या लवकरच मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले. माथेरान शहरातील वनविभाग अंतर्गत विविध प्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट …

Read More »

नागरिकांच्या आरोग्याचा खेळ थांबणार

खालापूर मुंगुर तलावाबाबत अप्परजिल्हा दंडाधिकार्‍यांचे कारवाईचे आदेश खोपोली : प्रतिनिधी तालुक्यातील मुंगुर मासे तलावावर कारवाईसाठी पाठपुरावा करणार्‍या शिवलिंग अशोक वाघरे यांच्याकडे अखेर प्रशासनाचे लक्ष गेले असून अप्पर जिल्हा दंडाधिकारी रायगड यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग रायगड आणि पोलीस अधीक्षक रायगड यांना कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय …

Read More »

आमदार महेंद्र दळवी यांच्याबाबत पसरविले खोटे वृत्त

समर्थक आक्रमक; कृषिवल वृत्तपत्र जाळून निषेध अलिबाग, धाटाव : प्रतिनिधी अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रकाशीत करुन शेकापचे मुखपत्र असलेल्या कृषिवल वृत्तपत्राविरोधात जिल्ह्यात सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अलिबाग व रोह्यात शुक्रवारी (दि. 20) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये तर रोह्यात तालुकाध्यक्ष …

Read More »

मराठी शाळांची अस्तित्व टिकवणे काळाची गरज -ज्ञानेश्वर म्हात्रे

खोपोली : प्रतिनिधी देशात आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळा दिवसेंदिवस वाढत आहेत. हे अतिक्रमण थांबविण्यासाठी सर्वांची एकजुट आवश्यक आहे. आज मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या शाळा टिकविणे काळाची गरज आहे व यासाठी विधान परिषदेत तुमचा हक्काचा प्रतिनिधी पाठविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कोकण शिक्षक विभाग मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपाइं …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर दुहेरी अपघात

ट्रकची इकोला जोरदार धडक, बालकासह 10 जणांचा मृत्यू खासगी बस उलटून दोघे ठार माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळ रेपोली गावच्या हद्दीत गुरुवारी (दि.19) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ट्रकची इको कारला समोरासमोर धडक लागून झालेल्या भीषण अपघातात कारमधील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एका चार वर्षाच्या बालकाला माणगाव …

Read More »

कर्जत नगरपरिषदेच्या बायोगॅस प्रकल्पाची पाहणी

कर्जत : प्रतिनिधी कर्जत नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला केंद्र सरकारने सन्मानित केले आहे. मात्र मागील काही दिवस हा प्रकल्प तेथून हटविण्यात यावा, अशा मागणीसाठी स्थानिकांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढला होता. त्यावेळी मोर्चेकर्‍यांनी सामोरे जाताना मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मुख्याधिकार्‍यांनी …

Read More »