खोपोली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका म्हणून खोपोलीची ओळख सर्वदूर आहे. याच नगरपालिकेच्या कारभारावर तिसर्या डोळ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याच्या माध्यमातून कामचुकार, कर्मचार्यांशी वाईट वर्तन करणारा किंवा चोर्या यावर करडी नजर ठेवली जात आहे, मात्र या तिसर्या डोळ्यासमोर कोळीष्टाने आपले जाळे विणून त्याची …
Read More »पेण तालुक्यातील निराधार रुग्णांची तपासणी
पेण : प्रतिनिधी अंकुर ट्रस्ट व मैत्रेय राज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच निराधार महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर घेण्यात आले. त्यात पेण तालुक्यातील 20 आदिवासीवाड्यांतील 100पेक्षा अधिक महिला व पुरुषांनी आपली तपासणी करून घेतली. मैत्रेय राज फाऊंडेशनच्या इमारतीमध्ये झालेल्या या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रवीण …
Read More »वावंढळ पुलात पडलेला कापसाचा ट्रक जळून खाक
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळील वावंढळ पुलावरून दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या ट्रकमधील कापूस पेटल्याने ट्रक जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि. 8) दुपारी घडली असून, यामध्ये लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. पनवेलच्या दिशेने कापूस घेऊन जाणारा ट्रक सोमवारी सकाळी वावंढळ गावानजीक अरूंद पुलावरून कठडा तोडून ओढ्यात कोसळला होता. …
Read More »इंडियन नेव्हीची महाकनेक्ट नेव्ही 2020 रॅली
अलिबाग : प्रतिनिधी इंडियन नेव्हीतर्फे महाकनेक्ट नेव्ही 2020 रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई डॉकयार्ड येथून सायकलिंग, सेलिंग्ज आणि धावपटूंच्या माध्यमातून अर्नाळा ते सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत 555 किमीची रस्ते आणि समुद्रमार्गे रॅली काढण्यात आली आहे. सोमवारी (दि. 6) सायकलिंग रॅली अलिबाग येथे दाखल झाली. मंगळवारी ती पुढील प्रवासासाठी रवाना झाली. 11 …
Read More »कर्जत-मुरबाड रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद; प्रशासनाचा निर्णय
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या अहवालानुसार कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवरील कळंब येथे असलेल्या जुन्या पुलाची स्थिती नाजूक असल्याने रायगड जिल्हा प्रशासनाने मंगळवार (दि. 7)पासून हा पूल अवजड वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिक येथून येणारी अवजड वाहने पाटगाव येथून बदलापूर अशी होऊन कर्जतला जातील …
Read More »वीर रेल्वे स्थानकाची दुरवस्था; प्रवाशांना त्रास
महाड : प्रतिनिधी कोकण रेल्वेमार्गावरील वीर स्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या स्थानकातील फलाटांची आणि छपराची दुरवस्था झाली आहे. छपराचे पत्रे तुटून गेले आहेत, तर फलाटावरील फरशादेखील उखडून गेल्या आहेत. महाडपासून सात किमी अंतरावर असलेल्या वीर स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी सध्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण …
Read More »तत्त्व आणि मूल्ये जपा; डॉ. रवींद्र शिसवे यांचे प्रतिपादन
अलिबाग : प्रतिनिधी सामाजातील अपप्रवृत्तींना रोखायचे असेल तर प्रत्येकाने तत्त्व आणि मूल्ये जपली पाहिजेत. वेळ पडल्यास त्याविरोधात उभे ठाकण्याची हिंमत समाजातील घटकांनी दाखवली पाहिजे, असे मत पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केले. अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशनचे अधिवेशन सोमवारी (दि. 6) नागाव येथे झालेे. त्या वेळी डॉ. शिसवे उपस्थितांना …
Read More »नेरळ गावातील रखडलेल्या रस्त्याच्या पूर्णत्वासाठी
स्थानिकांचे 20 जानेवारीपासून आमरण उपोषण कर्जत : बातमीदार नेरळ गावातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने निधी दिला आहे. या निधीमधून करण्यात येणार्या रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे. हे काम त्वरीत पुर्ण करावे, यासाठी स्थानिक रहिवासी सुभाष नाईक 20 जानेवारीपासून उपोषण करणार आहेत. तसे पत्र त्यांनी रायगड …
Read More »दीक्षा घेणार्या आकाश पारलेचाची कर्जतमध्ये मिरवणूक
कर्जत : प्रतिनिधी कामशेत येथे राहणारा आकाश किरणराज पारलेचा हा 27 वर्षाचा कॉम्प्युटर इंजिनियर असलेला युवक सर्वस्वाचा त्याग करून दीक्षा घेणार आहे. त्याची बहीण कर्जतला असल्याने कर्जत शहरातून त्याची रथातून वाजत गाजत मिरवणूक काढून त्याचा सन्मान करण्यात आला. आकाश उच्च शिक्षित असूनही त्याच्या आईचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. वडील …
Read More »पत्रकार दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप
माणगाव तालुका पत्रकार संघाचा उपक्रम माणगाव : प्रतिनिधी पत्रकार दिनानिमित्त माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे सोमवारी (दि. 6) उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या हस्ते येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना औषधे व फळवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे सचिव सचिन देसाई यांनी केले. तहसीलदार प्रियांका आयरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक …
Read More »