कर्जत : बातमीदार – नेरळ शहर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर यांच्या पुढाकाराने आदिवासी भागातील ग्रामस्थांना छत्र्या वाटप करण्यात आल्या. टपालवाडी आणि लव्हाळवाडीमध्ये जाऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी छत्र्या वितरित केल्या. टपालवाडी आणि लव्हाळवाडीमधील आदिवासींनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या आदिवासी ग्रामस्थांचे आभार मानण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य …
Read More »पेणमध्ये भाजपचे सदस्य नोंदणी अभियान
पेण : प्रतिनिधी – माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण शहरातील प्रत्येक प्रभागात भाजप सदस्य नोंदणी व नवमतदार नोंदणी अभियान सुरू आहे. शहरातील कुंभारआळीमध्ये भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर व नेते विनोद शहा यांच्या उपस्थितीत या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. माजी सभापती मयुर कुंभार, शहर चिटणीस …
Read More »गणेशमूर्ती चित्रशाळांमध्ये शिरले पुराचे पाणी
जोहे, कळवे, तांबडशेत येथील कारागिरांचे नुकसान पेण : अनिस मनियार – गेल्या चार-सहा दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील तांबडशेत, जोहे, कळवे येथील गणेशमूर्ती कारखाने व घरांमध्ये पाणी शिरले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. पेण तालुक्यातील जोहे तलाठी सजामधील तांबडशेत, जोहे, कळवे या गावांत कच्च्या गणेशमूर्तीचे …
Read More »अतिवृष्टीचे सहा बळी ; रायगडात पावसाचा जोर ओसरला
अलिबाग ः प्रतिनिधी दोन दिवस रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यात सहा जणांचा बळी गेला. सहाही जणांचे मृतदेह सापडले आहेत. जून महिन्यापासून नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा शोध सुरू आहे. रविवारी (दि. 28) पावासाचा जोरही कमी झाला. पूरही ओसरला. त्यामुळे रायगडकरांना काहीसा दिलासा मिळाला. …
Read More »भुशी डॅमवर पर्यटकांना नो एण्ट्री
लोणावळा : प्रतिनिधी सलग दोन दिवस मुसळधार कोसळल्यानंतर पावसाचा जोर सकाळी काहिसा कमी झाल्याने शनिवारी खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेले भुशी धरण रविवारी सकाळपासून पर्यटकांकरिता खुले करण्यात आले होते, मात्र दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर पर्यटकांचे जाणे बंद करण्यात आले, तसेच धरणावर लोणावळा शहर पोलिसांनी मोठा …
Read More »अतिवृष्टीमुळे अष्टमीत घर कोसळले
रोहे ः प्रतिनिधी शहरात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रोहा अष्टमी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे अष्टमी येथील महिलेचे कौलारू घर शनिवारी (दि. 27) रात्री कोसळले. अष्टमी येथे शनिवारी रात्री जोरदार पाऊस पडत होता. कुंडलिका नदीला पूर आला होता. यादरम्यान रात्री अष्टमी येथील मराठा आळीमधील …
Read More »माथेरान घाट, कर्जत-कल्याण रस्त्यावर झाडे कोसळली
कर्जत : बातमीदार संततधार पावसाने गेले दोन दिवस कर्जत तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी (दि. 28) सलग तिसर्या दिवशीही नेरळ-माथेरान घाटात झाडे आणि दरडी कोसळल्या आहेत. त्याचप्रमाणे रविवारी सकाळी कर्जत-कल्याण रस्त्यावर दरड आणि झाड कोसळल्यामुळे या राज्य मार्गावरील एक मार्गिका बंद होती. कर्जत तालुक्यात 24 तासांत सुमारे 400 मिली …
Read More »नागोठण्यातील पूर ओसरला
28 तासांनंतर विद्युत पुरवठा सुरळीत नागोठणे : प्रतिनिधी शहराच्या विविध भागात शनिवारी मध्यरात्रीनंतर भरलेले पुराचे पाणी तब्बल 30 तासाने म्हणजेच रविवारी सकाळी 9 वाजता पूर्णपणे ओसरून जनजीवन सुरळीत झाले आहे, मात्र शनिवारी सकाळच्या दरम्यान पुराचे पाणी वाढत आहे, हे निदर्शनास आल्यानंतर सकाळी 8 वाजता येथील विद्युत वितरण कंपनीकडून शहराचा विद्युत …
Read More »कुडपणचे राजेंद्र शेलार यांचा ओढ्यात बुडून मृत्यू
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबईतील मित्रांसोबत वर्षासहलीची मजा लुटण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील कुडपण बुद्रुक येथे आलेल्या राजेंद्र विश्राम शेलार याचा शनिवारी ओढासदृश नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा ओढ्यातील दगडांमध्ये अडकलेला त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात महाड येथील गिर्यारोहक आणि धाडसी तरुणांना यश आले. मूळचा कुडपण येथील राजेंद्र शेलार हा मुंबईतील सांताक्रूझ येथे …
Read More »झुगरेवाडीमध्ये आदिवासीचे घर कोसळले
कर्जत : बातमीदार तालुक्यातील झुगरेवाडीमधील शंकर गोमा झुगरे यांचे राहते घर शनिवारी वादळी वार्यात कोसळले. त्या वेळी शंकर झुगरे घरात झोपले होते, मात्र किमान तासभर गावातील लोकांना त्याबाबत काहीही माहिती नव्हती. शेवटी घराची कोसळलेली कौले उचलत असताना स्थानिकांना त्याबाबत माहिती झाली आणि झोपलेल्या झुगरे यांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्या घराच्या …
Read More »