कर्जत : बातमीदार : नेरळ ग्रामपंचायतचे ब्रिटीशकालीन धरण दगड, माती आणि प्लास्टिक कचर्यात हरवून गेले होते. सदर धरणाची स्वच्छता करण्याची मागणी नेरळमधील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतने धरणाचा दरवाजा उघडून अस्वच्छ पाणी सोडून दिले. त्यावेळी मासे पकडण्यासाठी मासेमारी करणार्यांनी गर्दी केली. कर्जत-कल्याण राज्यमार्ग लगत असलेल्या नेरळ येथील धरणाच्या पाण्यामध्ये गावातील …
Read More »हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक छळ
पतीसह सासू व दीरावर गुन्हा दाखल पेण : प्रतिनिधी पैशासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी तिचा पती, सासू व दीर यांच्या विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण तालुक्यातील डोलवी येथील महिलेचे 4 मे 2017 रोजी लग्न झाले असून, त्यानंतर 1 ऑगस्ट 2017 ते 9 …
Read More »महाडमध्ये 15 विंधण विहिरीं पूर्ण; ग्रामस्थांना दिलासा
महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून 64 विंधणविहिरी खोदण्यास मंजूरी मिळाली असून, त्यापैकी 15 विंधणविहिरींची खोदाई पूर्ण झाल्याने तेथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. महाड तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सर्व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना असल्या तरीही पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने, या गावांना टंचाई निर्माण होते. त्यातच तालुका हा …
Read More »पेण भूमीअभिलेख कार्यालयाला रिक्तपदांचे ग्रहण
कामकाज थंडावले; जनता मात्र हैराण पेण : प्रतिनिधी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्तपदांमुळे सर्वसामान्य जनतेची या कार्यालयाशी निगडीत असलेली बरीच कामे खोळंबली आहेत. अनेक फेर्या मारूनसुद्धा काम होत नसल्याने नागरिकांमध्ये या कार्यालयाच्या कामकाजाबद्दल प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या कार्यालयातील रिक्तपदे वेळीच भरली नाही, आणि थंडावलेले कामकाज असेच राहिले …
Read More »दोन महिन्यांसाठी खोल समुद्रात मासेमारी बंदी
अलिबाग ः प्रतिनिधी येत्या 1 जून ते 31 जुलै या कालावधीत यंत्रिकी नौकांद्वारे खोल समुद्रात मासेमारी करण्यास शासनाने बंदी घातली आहे. पावसाळ्यात खोल समुद्रात मुसळधार लाटा आणि वारा सुरू असतो, तसेच याच काळात सुरुवातीच्या महिन्यात समुद्री मासे प्रजनन करतात. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांसाठी सागरी किनार्यापासून 12 सागरी मैलापर्यंत खोल …
Read More »टंचाईचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज
अलिबाग ः प्रतिनिधी दुष्काळाचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील गाव तलावांतील गाळ काढणे, विंधन विहिरींची कामेही त्वरित हाती घेऊन पूर्णत्वास न्यावीत, तसेच जलयुक्त शिवाराची कामे मेअखेर पूर्ण करावीत, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »कोकणात जाणार्या एसटी बसेस फुल्ल
पाली/बेणसे ः प्रतिनिधी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने चाकरमानी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. त्याचबरोबर पर्यटकही जिल्ह्यातील तसेच तळकोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोकणाकडे मोठ्या प्रमाणात रवाना होत आहेत. परिणामी कोकणाकडे जाणार्या एसटी बसेस फुल्ल झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. खासगी वाहनांची संख्या वाढल्याने मोक्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे गाड्यांना …
Read More »पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम
अलिबाग : प्रतिनिधी स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यातर्फे रविवारी (दि. 12) संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 14) आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेचे महत्त्व पटावे व आपले आरोग्य …
Read More »डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीसदस्यांचे श्रमदान ; श्रीवर्धनमधील शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ
श्रीवर्धन : प्रतिनिधी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी श्रीवर्धन शहरातील सार्वजनिक रस्ते आणि शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यांत आली. प्रतिष्ठानतर्फे मागील महिन्यात श्रीवर्धन तालुक्यातील स्मशानभ्ाूमी, कब्रस्तान व दफनभ्ाुमी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. रविवारी …
Read More »डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीसदस्यांचे श्रमदान ; स्वच्छता अभियानात सुधागडात 2336 श्रीसदस्यांचा सहभाग
पाली : रामप्रहर वृत्त स्वच्छतादूत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणाच्या वतीने रविवारी सुधागड तालुक्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सकाळी 7 वाजल्यापासून श्रीसदस्यांनी झाडू, घमेल, कोयते, फावडे, पंजा आदी साहित्य घेऊन पाली शहर स्वच्छ केले. त्यामध्ये तहसील कार्याकाय, पोलीस ठाणे, दिवाणी न्यायालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, श्री बल्लाळेश्वर …
Read More »