Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

‘जाहिरातींसाठी प्रमाणीकरण आवश्यक’

अलिबाग : जिमाका मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. रायगड मतदार संघात 23 एप्रिल रोजी मतदान असून पूर्व प्रमाणीकरणासाठी जिल्हाधिकारी …

Read More »

वाढीव गुण बोर्डाला कळविलेच नाहीत

कर्जतच्या केईएस शाळेतील 56 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पालक संतप्त कर्जत : बातमीदार शहरातील कर्जत इंग्लिश मीडियम स्कुलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे यावर्षी शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला, हस्तकला आणि गायन या विषयातील वाढीव गुण शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुंबई बोर्डाला कळविले नाहीत. या प्रकरणी संस्थेने मुख्याध्यापकांची चौकशी सुरू केली आहे, तर पालकांनी …

Read More »

चुकीच्या नेतृत्वामुळे रायगड काँग्रेसची वाताहत

पेण : अनिस मनियार बॅरिस्टर अंतुले साहेबांनंतर रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष वाढविण्याचे काम मी केले. जिल्ह्यात काँग्रेसला चांगले दिवस आणले. जिल्हा अध्यक्ष असताना 2004 साली खासदार व दोन आमदार निवडून आणले. इतकी खडतर मेहनत घेऊन काँग्रेस उभी केली. आताचे अध्यक्ष काँग्रेस सोडतात व परत येतात आणि माझ्यासारख्या स्वच्छ माणसावर शिंतोडे …

Read More »

भ्रष्टाचारी तटकरेंना जनता धडा शिकवेल

भाजप नेते माधव भंडारी यांचे रोखठोक प्रतिपादन पेण : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर 70 हजार कोटींच्या जलसिंचन घोटाळ्याचा आरोप असून, त्यांच्यावर मनी लाँडरिंगप्रकरणीही ठपका आहे. बेनामी कंपन्या काढून शेतकरी व गोरगरीब जनतेला फसवणार्‍या, भ्रष्टाचारी व विश्वासघातकी तटकरेंना जनता येत्या 23 तारखेला धडा शिकवणार आहे, असे रोखठोक प्रतिपादन भाजपचे …

Read More »

26/11च्या शहिदांचा नवाब मलिकांकडून अवमान

महाड : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांच्या कार्यअहवालावर तक्रार करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी सोमवारी (दि. 15) पत्रकार परिषदेत अकलेचे तारे तोडले. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात केवळ पाच जवान शहीद झाले, असा उल्लेख करून दहशतवाद्यांचा खात्मा करताना शहीद झालेल्या 17 जवानांचा या वेळी मलिक यांनी …

Read More »

मोदींच्या हाती देश सुरक्षित

खासदार श्रीरंग बारणे यांचे प्रतिपादन कर्जत : बातमीदार यंदाची लोकसभा निवडणूक देशाचे भवितव्य ठरविणारी असून, मागील पाच वर्षे आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सुरक्षित असल्याचे जगाने पाहिले आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करायचे आहे. त्यासाठी आपणही मला साथ द्या, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे …

Read More »

निर्भयपणे मतदान करा; जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे आवाहन

पेण : प्रतिनिधी लोकशाहीच्या राज्यकारभारामध्ये निवडणूक हा महत्त्वाचा घटक आहे. दर पाच वर्षांनी होणार्‍या निवडणुकीत 18 वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो अधिकार राष्ट्रीय कर्तव्य समजून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी या महोत्सवात सामील व्हावे आणि निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन   जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पेण येथे केले. सहाय्यक …

Read More »

रायगडात शिवसेनेचे सोशल इंजिनिअरींग; बॅ. अंतुले यांच्या जन्मगावी मुस्लीम मेळावा

अलिबाग : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नाविद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेने रायगड जिल्ह्यात सोशल इंजिनिअरींग सुरू केले आहे आणि ते यशस्वी होताना दिसत आहे. रायगडमधील महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या ठिकठिकाणी होणार्‍या प्रचार सभांमध्ये मुस्लीम तरुण मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करू लागलेत. यामुळे …

Read More »

रायगडच्या विकासाला युती सरकारमुळे चालना; कृष्णा कोबनाक यांचा दावा

माणगाव : प्रतिनिधी रायगडच्या विकासाला केंद्र व राज्यातील युती सरकारमुळे चालना मिळाली असल्याचा दावा भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी रविवारी (दि.14) माणगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला.  ते म्हणाले की, मागील पाच वर्षांत युती सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमुळे तसेच वैयक्तिक योजनेतून मिळालेल्या लाभामुळे आमच्या मतदारसंघातील जनता समाधानी आहे, …

Read More »

महाडमध्ये मतदान जागृती कार्यक्रमास प्रतिसाद

महाड : प्रतिनिधी मतदान जागृती (स्विप) कार्यक्रमांतर्गत महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये रविवारी (दि. 14) जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व महाड उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा नियोजन अधिकारी व नोडल अधिकारी सुनील जाधव यांच्या उपस्थितीमध्ये मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून मतदान …

Read More »