Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

चवदार तळ्याचा स्मृतिदिन साजरा

महाड क्रांतिभूमीत भीमसागर; मान्यवरांकडून अभिवादन; विविध उपक्रम महाड : प्रतिनिधी चवदार तळे सत्याग्रहाच्या 92व्या स्मृतिदिनाकरिता ऐतिहासिक महाड क्रांतिभूमीत आलेल्या भीमसागराने बुधवारी (दि. 20) महामानवाला अभिवादन केले. या वेळी चवदार तळे येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता भीमसैनिकांनी एकच गर्दी केली होती. चवदार तळे तसेच संपूर्ण शहरात विविध …

Read More »

कर्जतमधील तरुण एमपीएससी परीक्षेत पहिला

कर्जत : बातमीदार  कर्जत तालुक्यातील बेकरे गावातील रोहन अर्जुन कराळे हा तरुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) 2018मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत विक्रीकर निरीक्षक विभागात पहिला आला आहे. एमपीएससी परीक्षा पास होणार्‍या तरुणांमध्ये सर्वसाधारण श्रेणीत रोहन कराळे याने यश संपादन केले आहे.  पोलिसांच्या यादीत गावठी दारू बनविणारे गाव म्हणून 1970-2005पर्यंत कर्जत तालुक्यातील …

Read More »

निवडणुकीच्या पार्श्वभू’ीवर शांतता कमिटीची बैठक

खोपोली : प्रतिनिधी लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीतच होळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसह इतर सण असल्याने हे सण परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरे करा, असे आवाहन शांतता कमिटीच्या बैठकीत खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील यांनी केले. आचारसंहितेच्या दरम्यान होळी-धूलिवंदन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसह मोहरम, रामनवमी, महावीर …

Read More »

निवडणूकविषयक तक‘ारींचा तत्काळ निपटारा करा; विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील ांचे अधिकारंना निर्देश

अलिबाग : प्रतिनिधी निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले संगणक आणि मोबाईलवरील विविध अ‍ॅप्लिकेशन्स यांची व्यवस्थित माहिती घेऊन त्याचा उपयोग केला पाहिजे. अलिबाग : प्रतिनिधी निवडणूक यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले संगणक आणि मोबाईलवरील विविध अ‍ॅप्लिकेशन्स यांची व्यवस्थित …

Read More »

चवदारतळे सत्याग्रहनिमित्त भीमरत्न पुरस्कार जाहीर

महाड : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या क्रांतिदिनाचा 92 वा स्मृतिदिन 20 मार्च रोजी साजरा होत आहे. कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या वतीने या वर्षापासून भीमरत्न पुरस्कार दिले जाणार आहेत. कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या वतीने पाच नामांकित आणि कर्तृत्ववान व्यक्तींना …

Read More »

सोशल मीडियावरील प्रचाराला आचारसंहितेचे चटके चौकटी सांभाळून कार्यकर्त्यांची प्रचाराला सुरुवात

पेण : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप आघाडी व शिवसेना-भाजप युती यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात टक्कर होणार हे निश्चित झाले आहे. आघाडी-युतीच्या उमेदवारांनीही तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास 28 मार्चपासून सुरुवात होत असली, तरी आघाडी व युतीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रचार सुरू …

Read More »

एसटी महिला वाहकांचा नव्या गणवेशाला विरोध

पेण : प्रतिनिधी : राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेष धारण करून तिकीट वाटपाची कामगिरी करणार्‍या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. हा नवीन गणवेश शाळकरी मुलींसारखा असून ग्रामीण भागात असा ‘विदुषकी’ गणवेश घालून कामगिरी करताना महिला वाहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पूर्वी महिला वाहकांना पोलिसांप्रमाणे खाकीचा गणवेश …

Read More »

वृक्षतोड, दारूभट्ट्यांप्रकरणी कारवाई

वनविभागाकडून कर्जतमध्ये दोघांवर गुन्हा दाखल वार्ताहर : विलास श्रीखंडे : कर्जत तालुक्यातील वनपरिक्षेत्र पूर्व अंतर्गत येणार्‍या खांडपे राऊंडमधील मुंढेवाडी गावालगत असणार्‍या राखीव वनक्षेत्रात अवैधरीत्या वृक्षतोड व जंगल क्षेत्रात दारूभट्टी करणे या गुन्ह्यांतर्गत मुंढेवाडी येथील शरद शंकर ठोंबरे आणि तुळशीराम हरी खैर या दोघांविरोधात वन अधिनियम 1927 अंतर्गत कलम 26(1) ब, …

Read More »

राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून प्रकाश देसाई पुन्हा शिवसेनेत

पाली : प्रतिनिधी : लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पुन्हा शिवसेनेत यूटर्न घेतला आहे. हा निर्णय राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे प्रकाश देसाई यांनी म्हटले आहे. प्रकाश देसाई यांनी सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. तेव्हा ते राष्ट्रवादीत …

Read More »

आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपण करा -शितोळे

अलिबाग : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन ही जिल्ह्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍याची जबाबदारी आहे. आचारसंहिता भंग होणार नाही हे त्यांनी काळजीपूर्वक पाहावे यात कसूर केल्यास निवडणूक कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी व आचारसंहिता अंमलबजावणी समितीचे प्रमुख भरत शितोळे यांनी रविवारी …

Read More »