केंद्र व राज्य शासनाची गुंतवणूक असणार्या महत्त्वाकांशी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून सन 2020 पर्यंत आगरदांडा बंदरातील सर्व कामे पूर्ण झालेली दिसून येतील व दिघी बंदरप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मोठ्या जहाजांची रेलचेल सुरू होणार आहे. सुमारे 3500 कोटीची गुंतवणूक असणारा आगरदांडा व दिघी प्रकल्पामध्ये जेएनपीटीच्या धर्तीवर या बंदराचा विकास करण्यावर …
Read More »पाण्याची घंटा योग्यच
अनेकदा, एखाद्या तहानलेल्या मुलाने वर्गात पाणी पिऊ का असे विचारल्यावर शिक्षकांकडून ‘सुटीत का नाही प्यायलास, आता तास पूर्ण झाल्यानंतरच पिता येईल’ वगैरे शिस्तीच्या नावाखाली सुनावले जाते. हे असे होण्याऐवजी सर्व मुलांना एकत्रितपणे पाणी प्यायला विशिष्ट वेळ नेमून देणे मुलांकरिता सोयीचेच ठरेल. अडीच-तीन वर्षांच्या मुलांना आताशा शाळेत धाडले जाते ते मुळात …
Read More »विमानतळबाधितांना अंतिम मुदत
15 डिसेंबरपर्यंत गावे रिकामी करण्याचे आदेश पनवेल : बातमीदार नवी मुंबई विमानतळासाठी विस्थापित होणार्या 10 गावांपैकी सात गावांतील ग्रामस्थांनी स्वतःची घरे पूर्णपणे पाडलेली नाहीत. उलवे, तरघर, कोंबडभुजे गावांतील 70 टक्के ग्रामस्थांचाही यात समावेश आहे. ग्रामस्थांनी स्वत:ची घरे पाडून गावे रिकामी करावीत, यासाठी सिडकोकडून अनेकदा अंतिम मुदत देण्यात आली, मात्र ही …
Read More »भावी पत्नीच्या उपचारासाठी पतीचे संस्थांना आवाहन
पनवेल : वार्ताहर हुंड्यासाठी मुलीचा छळ केल्याची अनेक प्रकरणे आपल्या कानावर येतात. लग्नानंतर मुलीसह तिच्या कुटुंबीयांना धमकाविण्याचे प्रकार समाजात आजही पाहावयास मिळत असताना पनवेलमधील हरिग्राम येथे राहणार्या विजय मोरे या तरुणाने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अश्विनी पंढरीनाथ शेळके (26) या तरुणीसोबत जमलेल्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच तिचे …
Read More »तळोजा एमआयडीसीत वृक्षतोड; पनवेल महानगरपालिकेकडे तक्रार
कळंबोली ः वार्ताहर एकीकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश सरकारकडून देण्यात येत आहे, तर दुसरीकडे तळोजा एमआयडीसी परिसरात मोठ्या संख्येने वृक्षतोड केली जात असून, याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या वृक्षतोडीविरोधात पनवेल महापालिका आणि वनविभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून वृक्षारोपणाचा संकल्प करून ‘झाडे लावा, …
Read More »पनवेल-कर्जत मार्गावर लोकल कधी?
2007मध्ये मालगाडी वाहतूक सुरू झाल्यानंतर आजतागायत कर्जत-पनवेल मार्गावर उपनगरीय प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी रेल्वेमंत्र्यांनी कार्यवाही करावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. या मार्गावर मालगाडी वाहतुकीनंतर काही गाड्या या मार्गाने चालविल्या जात आहेत. तर दुसर्या मार्गिकेसाठी भूसंपादन करण्याची कार्यवाही अत्यंत धीम्या गतीने होत आहे. मधू दंडवते देशाचे रेल्वेमंत्री …
Read More »स्वागतार्ह पुनरागमन
अजितदादांना असलेले राजकीय भान शिवसेनेच्या नेत्यांना असते तर ही वेळच आली नसती. अर्थात अजितदादांनी भाजपासोबत जाणे विरोधकांना चांगलेच झोंबले आहे हे तर दिसतेच आहे. परंतु या सार्याचा सांगोपांग विचार करून अत्यंत समंजसपणे देवेंद्रजी आणि अजितदादा यांनी हातमिळवणी केली आहे. महाराष्ट्रात नवे ‘देवेंद्र पर्व’ सुरू होत आहे आणि त्याला अजितदादांची भरभक्कम …
Read More »आठ किलोचा गांजा जप्त
पनवेल : बातमीदार उलवे व एनआरआय परिसरात गांजा या अमली पदार्थाची विक्री करणार्या माणिक जयराम रुडे (32) या व्यक्तीला परिमंडळ 1मधील अमली पदार्थविरोधी विशेष पथकाने उलवे भागात सापळा रचून अटक केली. त्याची गाडी आणि घरामधून पोलिसांनी सात किलो 900 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. अमली पदार्थ विरोधी विशेष पथकातील …
Read More »कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांची सुटका
मोहोपाडा : वार्ताहर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा गावात एका घरासमोर चारा पाण्याची सोय न करता कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका करण्यात आली. रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या सतर्कतेमुळे या सहा गाई व दोन वासरांना जीवदान मिळाले आहे. मौजे आपटा येथे ही जनावरे सुफियान जलिल …
Read More »महाराष्ट्रात राजकीय सर्जिकल स्ट्राईक
महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे असताना एवढे मोठे व महत्त्वाचे राज्य सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला भाजप हातातून जाऊ देणार का? अशा पेचप्रसंगी भाजपचे ‘चाणक्य’ गप्प का आहेत? ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत असलेला हा पक्ष काही खेळी करतोय का? आणि केलीच तर नेमकी कोणती खेळी करणार? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे एव्हाना सर्वांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper