पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. 18मधील आशियाना सोसायटी ते विरुपाक्ष हॉलपर्यंत विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या प्रभागाचे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते अमरधाम या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विरुपाक्ष …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञाान महाविद्यालयातील आजीवन आणि विस्तार विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिवस (दि. 25) साजरा करण्यात आला. या कार्यक्रम साजरा करण्यासाठी आभासी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी ऑरो विद्यापीठ सुरत (गुजरात) येथील डॉ.सुमेध लोखंडे हे प्रमुख …
Read More »नवी मुंबईतील विस्तारित गावठाणाचे लवकरच सर्वेक्षण; आमदार मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा; जिल्हाधिकार्यांसोबत बैठक
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील थांबविण्यात आलेले सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून ग्रामस्थांच्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांची ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासोबत नुकतीच बैठक झाली. जिल्हाधिकारी नार्वेकर यांनीही सकारात्मक निर्णय घेत नवी मुंबईतील गावठाणांचे सिटी सर्वेक्षण लवकरात लवकर सुरू …
Read More »दारू(ण) प्रेम!
महाविकास आघाडी सरकारच्या दारूविषयक उदार धोरणाला हास्यास्पद म्हणावे की संतापजनक हेच कळत नाही. गेली दोन वर्षे महाराष्ट्राची जनता कोरोना विषाणूशी प्राणपणाने झगडते आहे. कोरोनाविषयक जाचक निर्बंध आणि मृत्यूची टांगती तलवार या दोहोंमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. शिक्षणक्षेत्रापासून शेतकर्यांपर्यंत आणि व्यापार्यांपासून कामगारांपर्यंत समाजातील सर्वच घटक आर्थिक चणचणीमुळे बेजार झाले आहेत. …
Read More »रायगडात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
अलिबाग : प्रतिनिधी भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात साजरा झाला. पोलीस मुख्यालय, रायगड जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय, नगर पंचायत कार्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. …
Read More »रायगडातील पहिला हापूस आंबा मुंबई बाजारात; अलिबागच्या वरुण पाटील यांना मिळाला मान रवाना
अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातून मुंबई बाजारात पहिला हापूस आंबा पाठविण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला आहे. तालुक्यातील नारंगी येथील बागायतदार एस. के. मँगोजचे मालक वरूण संजयकुमार पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी प्रत्येकी दोन डझनाच्या पाच पेट्यांची काढणी करून आंबा मुंबई बाजारात पाठवला आहे. शिवाय एक केशरची पेटीही मुंबई बाजारात …
Read More »जिथे एक कमळ फुलते, तिथे अनेक कमळे फुलतात -दरेकर; पोलादपूरच्या नगरसेविका अंकिता जांभळेकर यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा
पोलादपूर : प्रतिनिधी नगरपंचायत पोलादपूरच्या दुसर्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने चंचूप्रवेश केल्याची चर्चा होत असली तरी नगरसेविका अंकिता जांभळेकर यांच्या पाठिशी संपूर्ण राज्य आणि केंद्रातील भाजप ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या अंकिता जांभळेकर निवडून आल्या. …
Read More »मुरूडमध्ये रंगली नौकानयन स्पर्धा; उत्तम प्रतिसाद
मुरूड : प्रतिनिधी राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त मंगळवारी (दि. 25) तहसीलदार रोहन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुरूड-राजपुरी समुद्रात नौकानयन स्पर्धा घेण्यात आली. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नौकानयन स्पर्धाचे घेण्यात आल्याचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी या वेळी सांगितले. तहसीलदार रोहन शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर नौकानयन स्पर्धेला सुरवात …
Read More »‘सीकेटी’त राष्ट्रीय मतदार दिन साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची संस्थापना झाली, तर शासनाने सन 2011पासून 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचे जाहीर केले. लोकशाहीत मतदाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हा संदेश महाविद्यालयीन युवकांमध्ये रुजविण्यासाठी, मतदार नोंदणीचे गांभीर्य पटवून देण्याकरिता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू …
Read More »मळा गावाला रस्ता केव्हा मिळणार?
रस्ते हे विकासाचे साधन आहे. जेथे रस्ता आहे, तेथे विकास होतो. त्यामुळे गाव तिथे रस्ता हे शासनाचे धोरण आहे. प्रत्येक गाव रस्त्याने जोडाले गेले पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे, तरीदेखील अनेक गावांमध्ये आजही रस्ते नाहीत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग हा प्रगत तालुका आहे. या तालुक्यातदेखील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper