नवी मुंबई : विमाका दर्पणकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग यांच्या सहकार्याने बुधवारी (दि. 6) पत्रकारदिनी परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 5.30 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, सेक्टर-16 …
Read More »बामणडोंगरीतील पाणी टाक्यांच्या नुकसानप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा
पनवेल : रामप्रहर वृत्त बामणडोंगरी गावातील वाघ धोंड आळी येथे गावातील पाण्याच्या पाच हजार लीटरच्या दोन प्लास्टिक सिंटेक्सच्या टाक्यांचे रविवारी मध्यरात्री अज्ञाताने फोडल्या आहेत. नुकसान करणार्या अज्ञातव्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील बामणडोंगरी गावामध्ये वाघ धोंड अळी 50 ते 60 लोकवस्ती आहे. या भागातील लोकांना बरेच …
Read More »राज्य सरकारच्या निर्णयाने मच्छीमारांना फटका; मत्स्यव्यवसाय विभागाने मंजूर केलेल्या कमी डिझेलमुळे आर्थिक झळ
उरण : प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक मच्छीमाराला मासेमारी करण्यासाठी देण्यात येणारा 15 दिवसांसाठीचा डिझेल कोटा सुमारे चार हजारांऐवजी फक्त 1750 लीटर देण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून काढण्यात आले आहेत. या मंजूर करण्यात आलेल्या कमी डिझेलमुळे मच्छीमारांना मासेमारी व्यवसाय करणे अवघड होऊन बसणार आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या या मनमानी निर्णयामुळे राज्यातील लाखो मच्छिमारांमध्ये …
Read More »स्मशानभूमीचे छत कोसळून 21 जणांचा मृत्यू
गाझियाबाद : उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर येथे रविवारी (दि. 3) स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळून 21 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. अंत्यसंस्कारासाठी आलेले नागरिक पाऊस आल्याने छताखाली उभे राहिले असताना ही दुर्घटना घडली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अनेक जण ढिगार्याखाली दबले गेले असल्याने …
Read More »मंत्रालयात थकली खाण्या-पिण्याची उधारी; वसुलीसाठी राज्य शासनाने काढले परिपत्रक
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, सचिव कार्यालयाची खाण्या-पिण्याची उधारी एवढी झाली की अखेर शासनाला परिपत्रक काढून आता थकबाकी भरा; अन्यथा चहा, नाश्ता मिळणार नाही असे सांगावे लागले आहे. थकबाकी असलेल्या कार्यालयांना केवळ आठ दिवसांचीच उधारी मिळणार आहे.मंत्रालयात असलेले उपहारगृह हे सामान्य प्रशासन विभागाकडून चालवले जाते, मात्र मागील काही …
Read More »‘जल जीवन मिशन प्रभावीपणे राबवा’; पेणमधील 54 गावांसाठी 60 कोटी 78 लाखांचा निधी मंजूर
पेण : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत पेण तालुक्यातील 54 गावांमध्ये राबविण्यात येणार्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 60 कोटी 78 लाख 97 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पेणमधील ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी प्रभावीपणे ही योजना राबवावी, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी रविवारी (दि. …
Read More »भाजप किसान मोर्चाची कार्यकारिणी जाहीर; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अंतर्गत किसान मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध मंडलाच्या अध्यक्षपदी पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्वांना उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 3) नियुक्तिपत्र देण्यात आले. पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला …
Read More »ऐतिहासिक जंजिरा किल्ला बंदच; पर्यटक संख्येच्या मर्यादेमुळे बोटधारकांचे आंदोलन
मुरूड : प्रतिनिधी रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी घातलेल्या बंदीचा कालावधी संपल्याने रविवारी (दि. 3) जलवाहतूक सोसायट्यांचे कर्मचारी पर्यटकांना किल्ल्यात नेण्यासाठी सज्ज झाले असतानाच, दिवसाला 400 पर्यटकांनाच किल्ल्यात नेता येईल अशी जिल्हाधिकार्यांच्या आदेशातील अट पुरातत्व खात्याकडून दाखविण्यात आली, मात्र या आदेशाची मुदत संपली असल्याचे सांगत सर्व बोट मालक व चालकांनी …
Read More »कोरोना लशीसंदर्भात भारतीयांना गुड न्यूज!; कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनला मान्यता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रभावी शस्त्र असलेली लस आता भारतातही लवकरच उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना देशात आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) व्ही. जी. सोमाणी यांनी रविवारी (दि. 3) पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. कोविशिल्ड लस ही …
Read More »‘त्या’ खेळाडूंनी हॉटेलमध्ये खाल्ले बीफ?; बिलाचा फोटो होताोय व्हायरल
सिडनी : वृत्तसंस्था बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत मेलबर्नमध्ये झालेल्या तिसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत जोरदार कमबॅक केले होते, मात्र आत्मविश्वासाने भारलेला भारतीय संघ तिसर्या कसोटीपूर्वी वेगळ्याच कारणामुळे अडचणीत सापडला आहे. रोहित शर्मा आणि अन्य काही खेळाडूंना बायो बबलचे नियम मोडल्याने आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यातच आता या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper