सलग तीन वर्षे शेतीमालाचे चांगले उत्पादन घेतलेल्या भारताला त्या मालाच्या निर्यातवाढीची गरज आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे ती संधी भारताला मिळते आहे. या निर्यातीतून शेतकर्यांच्या हातात पैसा येऊन ग्रामीण भागातील मागणी वाढल्यास भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीला त्याचा मोठाच हातभार लागणार आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला एक महिना होऊन गेला. युद्धकधी थांबेल हे कोणीच …
Read More »राम प्रहर – अर्थसाक्षर स्पर्धा : 15
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). —– —————- ———— 1. जीएसटीचे सर्वाधिक 1.42 लाख कोटी रुपये संकलन केव्हा झाले आहे? …
Read More »चैत्राची नवपालवी!
यंदाचा गुढी पाडवा हा ‘नेहमीसारखे जगण्याचा उपक्रम’ सुरु करण्यासाठी अगदी आदर्श आहे. कारण गेली दोन वर्षे महाराष्ट्रासाठी एखाद्या काळरात्रीप्रमाणे गेली. दोन वर्षांपूर्वी अशाच एका गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला देशभर लॉकडाऊन करण्याची घोषणा झाली होती. त्यानंतरची दोन वर्षे भयानक संकटाला तोंड देण्यातच गेली. कुठल्याही निर्बंधांशिवाय गुढी पाडवा साजरा करण्याची संधी ही त्यानंतर …
Read More »गुढीपाडवा
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस गुढीपाडवा! कोणत्याही शुभकार्याला या दिवशी सुरूवात करावी. इतर दिवसांसारखे या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते. वसंत ऋतुचं आगमन या दिवसापासून होतं. नव्या शालिवाहन संवत्सराला या दिवसापासून सुरूवात होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी, नव्या वास्तूत गृहप्रवेश, व्यवसायाला प्रारंभ करतात. हिंदु समाजात आपापल्या घराच्या …
Read More »मुलांचे संगोपन चांगल्याप्रकारे करणे हे आदर्श पालकांचे लक्षण आहे -तीर्थ स्वरूपदास स्वामी
स्वामींनी कर्जतमध्ये घेतली पालकांची शाळा कर्जत : प्रतिनिधी मुलांचे संगोपन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल, टीव्हीपेक्षा चांगल्या गोष्टी ऐकायला व वाचायला शिकवल्या पाहिजेत. वयाच्या सहा वर्षांपर्यंत त्यांचे लाड करा मात्र त्यानंतर 16 वर्षांपर्यंत त्यांना शिस्त लावण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला गुरुकुलच्या तीर्थ स्वरूपदास स्वामींनी पालकांना दिला. कर्जत …
Read More »अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला सहा महिन्याचा कारावास
अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष व अति सत्र न्यायाधीश सईदा शेख यांनी आरोपीला बुधवारी (दि. 30) सहा महिन्याची शिक्षा व अडीच हजार रुपये दंड ठोठावला. अलिबाग येथील हिराकोट तलाव परिसरात 2 जुलै 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणातील पीडिता ही तिच्या मित्रांसह …
Read More »महावितरणने मार्च 2021 ते मार्च 2022 या वर्षात
पेणमध्ये पकडली 38 लाख 63 हजार 940 रुपयांची वीजचोरी पेण : प्रतिनिधी महावितरणच्या पेण मंडळाने थकीत वीजबिल वसुल करण्यावर भर दिला असून, दरमहा सहा कोटी 98 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. मार्च महिन्यात पाच कोटी 17 लाख रुपयांची थकीत वीजबिल वसुली करण्यात आहे आहे. दरम्यान, मार्च 2021 …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या माणगावात
भाजपतर्फे स्वागताची जोरदार तयारी माणगाव : प्रतिनिधी इंदापूर-दिघी पोर्ट आणि महाड ते रायगड किल्ला या रस्त्यांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे रविवारी (दि. 3) इंदापूर-विघवली येथे येत असून, त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात येत असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिली. प्रसार माध्यमांजवळ …
Read More »बंगळुरूने नोंदविला पहिला विजय
दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेलच्या खेळीने विजयाला गवसणी नवी मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलच्या 15 व्या हंगामात बंगळुरूच्या गोलंदाजांनी केलेली जादू तसेच फलंदाजांनी संयम राखून केलेली फलंदाजी यामुळे बंगळुरूने कोलकातावर तीन गडी राखून मात केली. कोलकाताने दिलेले 129 धावांचे लक्ष्य सहज गाठता येईल असे वाटत असले तरी या लक्ष्याचा पाठलाग करताना …
Read More »उरण ओएनजीसीला आग
उरण : ओएनजीसी प्रकल्पाला मोठी आग लागली आहे. उरण तालुक्यामध्ये असणार्या नैसर्गिक तेल आणि वायू प्रकल्पाला ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. शिवाय अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत एक कर्मचारी दुखापग्रस्त झाल्याची माहिती आहे. नव्या प्रकल्पाचे काम सुरू असताना वेल्डिंगची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper