महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेकडून 10115 वाहनांवर कारवाई पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणार्या अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याने विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्या 10115 वाहनांवर कारवाई करण्यात आली. राज्यातील महामार्गांवर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी कर्मचारी यांनी कंबर …
Read More »शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती महत्त्वाची
डॉ. रवींद्र मर्दाने यांचे प्रतिपादन कर्जत ः बातमीदार कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता भाताऐवजी भात-भाजीपाला, भात-कडधान्य ही पीकपद्धती स्वीकारून त्यास यांत्रिकीकरण व कृषिपूरक उद्योगधंद्यांची जोड द्यावी. शेतीतून शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती पद्धती अवलंबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. दापोलीतील डॉ. …
Read More »एसटी कर्मचारी आर्थिक संकटात
महाड आगारातील कर्मचार्यांचा तीन महिन्याचा पगार रखडला महाड : प्रतिनिधी कोरोना संसर्गामुळे एप्रिल महिन्यापासून बंद असणारी ग्रामिण भागातील जीवनवाहिनी एसटी गेल्या महिनाभरापासून हळू हळू धावू लागली आहे. मात्र प्रवाशांकडून मिळणार्या अल्प प्रतिसादामुळे पुरेसे उत्पन्न नसल्याने आधीच तोट्यात असणार्या राज्य परिवहन महामंडळाचा तोटा वाढत आहे अशा परिस्थितीत कर्मचार्यांच्या पगारासाठी लागणारा निधी …
Read More »श्रीवर्धनमध्ये महावितरणचा सावळागोंधळ
श्रीवर्धन ः प्रतिनिधी संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात महावितरणचा वीजपुरवठ्याबाबत सावळागोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसांपासून दर दोन-तीन दिवसांनी वीजपुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात येतो. लॉकडाऊन तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळानंतर श्रीवर्धन शहरातील वीजपुरवठा तब्बल 28 दिवसांनंतर, तर ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरू …
Read More »तणावापासून मिळवा मुक्ती
आरोग्य प्रहर तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा, संताप वाढतो. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अॅसिडिटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात. तणाव …
Read More »निसर्ग चक्रीवादळातील नुकसानभरपाईस विलंब
चौल व नागाव ग्रामपंचायतीचे तहसिलदारांना निवेदन रेवदंडा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचे केंद्र ठरलेल्या चौल व नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्तांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी या ग्रामपंचायतींच्या वतीने अलिबाग तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच निखिल मयेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागाव ग्रामपंचायत हद्दीत निसर्ग चक्रीवादळात मोठे …
Read More »राज्य सरकारने काढलेल्या स्थगन अध्यादेशाची होळी
कर्जत भाजपचे आंदोलन कर्जत : प्रतिनिधी केंद्र सरकारने शेतकर्यांच्या हिताचे मंजूर केलेले कृषी विधेयक बिल राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात लागू न केल्याने शेतकर्यांचे आतोनात नुकसान होत आहे. कर्जत तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारचा जाहीर निषेध करुन राज्य सरकारने काढलेल्या स्थगन अध्यादेशाची होळी करण्यात आली. अध्यादेश रद्द करावा, …
Read More »क्लीन चिटसाठी उतावीळ!
सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी आत्महत्याच केली, असा निर्वाळा दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) इस्पितळातील गुन्हेवैद्यक मंडळाने नुकताच दिला आहे. गुन्हेवैद्यक मंडळाचा हा निष्कर्ष म्हणजे महाराष्ट्र सरकारला मिळालेली क्लीन चिट आहे असा काही लोकांचा गैरसमज झालेला दिसतो. महत्त्वाचे म्हणजे सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करणार्या सीबीआयने अजून आपला …
Read More »वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघे जखमी
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस चौकीसमोरून पायी जात असलेले निवृत्त तहसीलदार बाळकृष्ण खेडेकर (75) यांना पांढर्या रंगाच्या गाडीने धडक दिल्याने ते जबर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गाडीचालक गाडी घेऊन पसार झाला. दुसर्या …
Read More »उपाहारगृहांना अल्प प्रतिसाद
नवी मुंबई ः प्रतिनिधी राज्य सरकारने केलेल्या टाळेबंदी शिथिलीकरणानुसार सोमवारपासून नवी मुंबईतील उपाहारगृहे, मद्यालये खुली करण्यात आली असून पहिल्याच दिवशी कुठेही ग्राहकांची गर्दी दिसून आली नाही. ही परिस्थिती हळूहळू ठीक होईल, असा आशावाद मात्र उपाहारगृह मालकांनी व्यक्त केला आहे, तर रात्री 7 वाजेपर्यंतच मद्यालये खुली राहणार असल्याची अट घालण्यात आल्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper