राजकीयदृष्ट्या सजग असणे हे केव्हाही जिवंतपणाचेच लक्षण मानायला हवे. या वयात आपले व्यक्तिमत्त्व घडत असते. याच वयात आपली राजकीय विचारसरणी देखील विकसित होत असते. वेगाने अवतरणारे नवनवे तंत्रज्ञान, जगभरावर असलेले मंदीचे सावट आणि बिघडत्या पर्यावरणाचे आव्हान अशा अनेक घटकांमुळे आजची तरुणाई संभ्रमावस्थेत आल्यास त्यांना दोष देता येणार नाही. गेल्या तीन …
Read More »चोरी केल्याप्रकरणी आरोपीला शिक्षा
अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकार्यांचा निर्णय अलिबाग : प्रतिनिधी चेंढरे येथील बाफना बाग सोसायटीत चोरी केल्या प्रकरणी आरोपी अनिल विठ्ठल चव्हाण याला अलिबागच्या मुख्य न्यादंडाधिकार्यांनी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. बाफना बाग सोसायटीतून 28 ऑक्टोबर 2019 रोजी पाण्याचा पंप आणि दुर्मिळ पितळी घंटा चोरीला गेली होती. या संदर्भात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात …
Read More »बदलत्या वातावरणाचा आंबा पिकाला धोका
किडरोग पडण्याची शक्यता, औषध फवारणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन महाड : प्रतिनिधी गेल्या कांही दिवसांपासून वातावरणांत सातत्याने होत असलेल्या बदलामुळे आंबा पिक धोक्यात आले आहे. या बदलामुळे मोहोरावर कीड निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकर्यांनी विषेश काळजी करणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी आंबा पिकावर नियमित औषध फवारणी करावी, असे आवाहन महाड …
Read More »रायगडावर स्वच्छता मोहीम
भारतीय नौदल आणि महसूल विभागाचा उपक्रम महाड : प्रतिनिधी भारतीय नौदल आणि महाड महसूल विभाग यांच्या संयुक्त वतीने गुरुवारी (दि. 9) सकाळी किल्ले रायगडावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण असलेला रायगड किल्ला प्लास्टिकमुक्त करणे आणि या ठिकाणी स्वच्छता राखणे आपले …
Read More »वाशी विभागाची भातखरेदी केंद्राची गरज पूर्ण
आमदार रविशेठ पाटील यांचे प्रतिपादन पेण : प्रतिनिधी दि. महाराष्ट्र स्टेट को. ओ. मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने पेण तालुक्यातील वाशी येथे सुरू करण्यात आलेल्या आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन गुरुवारी (दि. 9) आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे वाशी विभागातील भात खरेदी केंद्राची गरज पूर्ण झाली असल्याचे प्रतिपादन …
Read More »नेरळमध्ये दिनदर्शिकेचे प्रकाशन
कर्जत : प्रतिनिधी नेरळ येथील आगरी समाज संघटनेच्या सामाजिक सभागृहात नुकतेच कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या 2020 या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव, उपाध्यक्ष भगवान धुळे, सचिव शिवराम महाराज तुपे तसेच मनीषा दळवी, अरुण कराळे, भूषण पेमारे, सुरेश गोमारे, संतोष ऐनकर, दिलीप शेळके आदी पदाधिकार्यांसह …
Read More »राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाची रेवदंड्यात जोरदार तयारी
रेवदंडा : प्रतिनिधी अमेझिंग नेचर संस्थेच्या विद्यमाने 11 आणि 12 जानेवारी रोजी रेवदंडा येथे 33वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रेवदंडा मोठे बंदर येथील भंडारी समाज सभागृहात या संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. रेवदंडा येथील अमेझिंग नेचर संस्थेने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय पक्षीमित्र संमेलनाचा शुभारंभ शनिवारी (दि. …
Read More »नागोठण्यात धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने शासकीय दाखल्यांचे वाटप
नागोठणे : प्रतिनिधी सामाजिक कार्याच्या माध्यमातून शासकीय योजना उपेक्षितांपर्यंत पोहोचविणे हे एक सत्कार्यच आहे व असे कार्य डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठान करत असल्याने हे प्रतिष्ठान निश्चितच गौरवास्पद असल्याचे गौरवोद्गार रोह्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंतराव माने यांनी गुरुवारी (दि. 9) नागोठणे येथे काढले. नागोठणे येथील जोगेश्वरी रंगमंचावर गुरुवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या …
Read More »महानगर गॅसचा रात्रीस खेळ चाले…
अंधारातही पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू खालापूर : अरुण नलावडे मुंबई-पुणे महामार्गालगत पनवेल ते खोपोलीदरम्यान महानगर गॅस कंपनीची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. त्यासाठी महामार्गाच्या बाजूने तीन मीटर अंतरावर खोदकाम सुरू असून, रात्रीच्या वेळेस कुठलीही दक्षता न घेता गॅस पाईप जोडण्यात येत आहेत. त्याकरिता लागणारे जेसीबी मशीन, पोकलण, हायड्रा तसेच वेल्डिंग करण्याचे …
Read More »भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
रायगड जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. गेल्या 11 महिन्यांत जिल्ह्यात 17 हजार 696 जणांना श्वानदंश झाला आहे. दर महिन्याला सरासरी दीड हजारांहून अधिक लोकांचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले आहेत. तीन वर्षांत 52 हजार लोकांना श्वानदंश झाला आहे. ही एक चिंतेची बाब आहे. भटक्या कुत्र्यांची दहशत आणि उपद्रव दिवसेंदिवस वाढत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper