मुंबई : प्रतिनिधी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नवे सरकार राज्यात सत्तेवर येणार हे जवळपास निश्चित झाले असले तरी काही नेत्यांचा विरोधाचा सूर कायम आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी संभाव्य आघाडीला कडाडून विरोध दर्शवला आहे. ’शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसर्या क्रमांकाचा पक्ष म्हणून सहभागी होणे म्हणजे काँग्रेसला गाडून टाकण्यासारखे आहे,’ असे …
Read More »पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले
वित्त व जीवितहानी नाही; सतत हादरे सुरू पालघर : प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील काही भाग गुरुवारी (दि. 21) सकाळी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी नोंदली गेली. यात कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाली नाही. गेल्या वर्षभरापासून या परिसराला भूकंपाचे हादरे बसत आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या …
Read More »अयोध्येत गगनाला भिडणारे राम मंदिर बांधू
अमित शहा यांची घोषणा रांची : वृत्तसंस्था झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः धुरा हाती घेतली आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये बोलताना अमित शहा यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने अयोध्या प्रकरणात आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. अयोध्येवर आता सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राम …
Read More »जिल्हा क्रीडा संकुलाला कुणी वालीच नाही
राज्याच्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुल बाधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. बहुतेक जिल्ह्यांमध्ये क्रीडा संकुले बांधून पूर्ण झाली आहेत. रायगड जिल्हा क्रीडासंकुल बांधण्यात आले. अनेक वर्ष या संकुलाचे काम थांबले होते. त्यानंरत इनडोअरचे काम पूर्ण करण्यात आले. आऊटडोअर करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या क्रीडासंकुलाचे …
Read More »प्रसन्नमूर्ती भला माणूस
संयम, जिद्द आणि संस्कार या त्रिसूत्रीची जोड माणसाकडे असल्यास आपोआपच समाजाशी ऋणानुबंध निर्माण होतात आणि समाजाच्या उत्कर्षासाठी ते नेहमीच आदर्शवादी ठरतात. याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणशेठ भगत. सामाजिक चळवळीतील आदर्श कार्यकर्ता म्हणून अरुणशेठ यांना ओळखले जाते. कुठलाही राग, मत्सर, द्वेषाला मनात थारा न देता कोणत्याही परिस्थितीत समाजोपयोगी कार्य करीत …
Read More »रोह्यात पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण
10 हजार 952 शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत रोहे ः प्रतिनिधी चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे रोहा तालुक्यातील भातशेतीसह फळ व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल व कृषी विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. पीक अंतिम टप्प्यात आले असताना चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर …
Read More »कोलेटी, पाबळ व बर्दावाडीत गणित मेळावे
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन व महानगर गॅस लिमिटेडचा उपक्रम पाली : प्रतिनिधी मुलांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन व महानगर गॅस लिमिटेड यांच्या वतीने येथील कोलेटी, पाबळ व बर्दावाडी या गावात स्वयंसेवकांच्या माध्यमातून गणित मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यात विद्यार्थांनी आपल्या पाठ्यपुस्तकाशी निगडित मॉडेल बनविले. यामध्ये …
Read More »वनवासी कल्याण आश्रमातील मुलांची अनोखी सफर
कर्जत : प्रतिनिधी येथील रोटरी क्लबने बालदिनाचे औचित्य साधून जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृहतील मुलांसाठी कर्जतजवळील वसंत हॉलिडेज फार्म हाऊस येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मुलांसह रोटरीचे सर्व सदस्यही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सिनेमा, स्विमिंग पूलचा आनंद, लज्जतदार जेवण आणि बरंच काही… जणू स्वप्नातल्याच या रंगीबेरंगी …
Read More »वार्षिक योजनेचा निधी 100 टक्के खर्चाबाबत कार्यवाही करा
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजनेतील वर्ष 2019-20च्या कामांच्या तांत्रिक मान्यता प्रस्ताव 30 नोव्हेंबरपूर्वी तसेच प्रशासकीय मान्यता संबंधित सर्व यंत्रणांनी तत्काळ घ्याव्यात. जेथे निविदा काढायच्या असतील, त्यांची प्रक्रिया पूर्ण करून या योजनेतील कामे वेळेत सुरू करा. ज्या विभागांचा निधी अखर्चित राहणार असेल त्यांनी निधी …
Read More »रायगडात सागर कवच अभियान
अलिबाग : प्रतिनिधी सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. त्यानुसार 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी सागरी किनारी भागात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. मुंबईत 1992मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स हे रायगड जिल्ह्यातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper