नवी मुंबई ः प्रतिनिधी जागतिक मधुमेह दिनानिमित्त डोळ्यांचे आरोग्य जपणार्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत असलेल्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटतर्फे खारघर येथील गुरुद्वारामध्ये नुकतेच मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 156 नागरिकांनी सहभाग घेतला व यातील 32 नागरिकांना नेत्रपटलाशी संबंधित आजार असल्याचे निदान झाले. त्यांना पुढील तपासणीसाठी खारघर येथील …
Read More »अतिवेगावर उतारा
सुसाट वाहने चालवल्यास होणार दंड; अत्याधुनिक वाहनांद्वारे होणार कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्यात वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. यापुढे वेगमर्यादेपेक्षा सुसाट वाहने चालवल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, तर या दंडाबाबतचे थेट चलान वाहनचालकाला घरपोच मिळणार आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाकडे आलेल्या …
Read More »पालकांनो, सावधान…
कळंबोली येथील सुधागड हायस्कूल मधील अकरावीच्या विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये जाण्यासाठी वडिलांनी मोटरसायकल दिली नाही म्हणून शाळेच्या बाथरूम मध्ये त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामध्ये त्याचे प्राणही गेले. त्यामुळे पालकांच्यात चिंतेचे वातावरण पसरेल असल्याची चर्चा शाळांच्या गेटवर सुरू झाल्याचे पाहायला मिळते. काही दिवस ही चर्चा सुरू राहील आणि पुन्हा ये …
Read More »अल बगदादी आणि ओवेसी दोघेही सारखेच -वसीम रिझवी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यामध्ये कोणताही फरक नाही, असं धक्कादायक विधान शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केलं आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालायनं दिल्यानंतर वसीम रिझवी यांनी अलीकडेच मंदिराच्या उभारणीसाठी 51 हजार …
Read More »कल्याणच्या पत्रीपुलाचे काम फेब्रुवारी 2020 अखेर पूर्ण होणार
कल्याण : प्रतिनिधी कल्याणच्या पत्री पुलाचं काम फेब्रुवारी 2020 अखेर पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. तसंच तिसर्या प्रस्तावित पुलाचं काम जून 2020मध्ये सुरू होईल. पत्री पुलाच्या गर्डरचं काम 50 टक्के पू्र्ण झालंय. गर्डर तयार करण्याचे काम हैद्राबाद येथील ग्लोबल स्टील कंपनीमध्ये सुरु आहे. कामाची पाहणी करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे …
Read More »दहशतवादी भारताकडे सोपवा; तरच संबंध सुधारतील
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानात लपलेले मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाकने भारताला सोपवावे, तरच भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हा इशारा दिला आहे. दाऊद इब्राहिमसारखा अपराधी जोपर्यंत भारताच्या ताब्यात देणार नाही, तोपर्यंत संबंध सुधारणार नसल्याचंही ते म्हणाले. एका परदेशी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान …
Read More »महड येथे बँकेत आग; मोठे नुकसान टळले
खोपोली ः प्रतिनिधी खालापुरातील महड गावात असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत शनिवारी संध्याकाळी शार्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली. आगीत संगणक तसेच फर्निचर जळाले असून बँक बंद असल्याने सुदैवाने अनुचित प्रकार घङला नाही. आग तातङीने विझवण्यात यश आल्याने मोठे नुकसान टळले. महड भक्त निवासाच्या इमारतीत बँकेची शाखा असून शनिवारी संध्याकाळी पावणेसातच्या …
Read More »किरवली ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना धनादेश वाटप
कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायतमधील 21 दिव्यांग बांधवांसाठी आपल्या पाच टक्के निधीतून 50 टक्के अपंग असणार्यांसाठी चार हजार व 50 टक्केवरील अपंगत्व असणार्या बांधवांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांचा धनादेश देऊन विशेष सहाय्य करण्यात आले. गुरुवारी सकाळी 11 वाजता किरवली ग्रामपंचायतीच्या झालेल्या मासिक बैठकीत किरवली ग्रामपंचायत हद्दीतील किरवली, देऊळवाडी, …
Read More »नागाव बीच झाला चकाचक
ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केले श्रमदान रेवदंडा ः प्रतिनिधी नागाव ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमातून अलिबाग वनखात्याच्या सहकार्याने नागाव समुद्रकिनारी व सुरूबन स्वच्छता अभियान नागाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून संपन्न झाले. शनिवारी नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने नागाव समुद्रकिनारी व सुरू बनात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. नागाव ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य …
Read More »भात वाहतूक धोकादायक
महामार्गावर अपघातांची भीती पोलादपूर ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून उघड्या ट्रकमधून होणारी भात वाहतूक भाताचे कण हवेसोबत डोळ्यांत शिरत असल्याने अन्य वाहनांसाठी धोकादायक ठरत असल्याचे दृश्य दरवर्षीप्रमाणे दिसू लागले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी डायव्हर्शन रोड अस्तित्वात आले आहेत. भातपिकाच्या कापणीनंतर मळणी-झोडणीची प्रक्रिया …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper