Breaking News

Ramprahar Reporters

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरुप होणार -ना. रवींद्र चव्हाण

अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि. २६) दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंत्री चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे …

Read More »

जलजीवन मिशन अंतर्गत शिवसणई येथे पाण्याची टाकी

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिवसणई येथे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. या पाण्याच्या टाकीसाठी 30 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून त्याचा भूमिमपूजन सोहळा बुधवारी (दि. 24) आयोजित करण्यात आला होता. या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भारतीय …

Read More »

मालमत्ता कराबाबत खारघर फोरम व मंगेश आढाव यांची याचिका हायकोर्टाने केली रद्द

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करा बाबत मुंबई उच्च न्यायालयात मंगेश आढाव व खारघर फोरमने केलेली याचिका उच्च न्यायालयाने रिट याचिका दाखल करण्यासाठी कोणतेही कारण नाही, असे नमूद करून रद्द केली आहे. त्याचप्रमाणे खारघर फोरमला याचिका 29 ऑगस्टपर्यंत मागे घेण्यास मुदत दिली आहे. उच्च न्यायालयात खारघर फोरम आणि मंगेश …

Read More »

विधिमंडळात नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटीलांच्या नावाचा ठराव मंजूर!

भूमिपुत्रांचा सन्मान केल्याची सर्वपक्षीय कृती समितीची भावना मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धारशिव तर नवी मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील या नावांना गुरुवारी (दि. 25) विधासभेत मंजुरी मिळाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Read More »

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता 29 ऑगस्टला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील सत्तासंघर्षाच्या वादावरील सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी 29 ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणावर निकाल देताना हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवले होते. त्यानुसार गुरुवारी (दि. 25) सुनावणी होणे अपेक्षित होते, पण ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 29 …

Read More »

पनवेल भाजप सांस्कृतिक सेलतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल भाजप सांस्कृतिक सेलतर्फे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2022चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मर्यादित असून या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणार्‍या मंडळास …

Read More »

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी तीन हजार एसटी गाड्या आरक्षित

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सोडण्यात येणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तीन हजार गाड्या आरक्षित झाल्या आहेत, तर आणखी काही गाड्यांचे आरक्षण सुरू आहे. कोकणासाठी गुरुवारपासून (दि. 25) 27 गाड्या तर रविवारी (दि. 28) एक हजार 241 गाड्या मुंबई, ठाणे, पालघरमधून निघणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने …

Read More »

पनवेलमधील टेंभोडेत मंगळागौर उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त नाच ग घुमा, कशी मी नाचू…?, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा..!, अशा गाण्यांवर धम्माल करीत आणि साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा असे विविध खेळ खेळत पनवेल तालुक्यातील टेंभोडे गावात श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि. 23) करण्यात …

Read More »

मुंबई मनपा प्रभाग रचनेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत होणार चौकशी

मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिका प्रभाग रचनेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागमार्फत चौकशी जाणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. 24) विधानसभेत केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारांची कॅगकडून तसेच कालबद्ध चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. विधानसभेत प्रभाग रचनेवर विधेयक मांडण्यात आले असता …

Read More »

वाहून जाणार्‍या पाण्याचे व्यवस्थापन करणार

केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचे प्रतिपादन अलिबाग : प्रतिनिधी जलजीवन मिशन योजनेसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला भरपूर निधी दिला आहे. त्यापैकी सात हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यातून पाणीपुरवठा योजना पूर्ण करता येतील. त्याचप्रमाणे भविष्याचा विचार करून वाहून जाणार्‍या पाण्याच्या व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग व …

Read More »