मोदी सरकार देणार 10 हजार अॅडव्हान्स नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना व लॉकडाऊनमुळे डबघाईस आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (दि. 12) सरकारकडून करण्यात येणार्या उपाययोजनांची माहिती दिली. यात केंद्र सरकारने चार योजना जाहीर केल्या असून, उत्सवांसाठी केंद्रीय कर्मचार्यांना 10 …
Read More »सरकारने एका जातीचा विचार केला, 85 टक्के जनतेचे काय?
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल मुंबई : प्रतिनिधीएमपीएससी परीक्षांवर तोडगा काढता आला असता, मात्र ही परीक्षा रद्द करताना राज्य सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित 85 टक्के जनतेचे काय, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर …
Read More »राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर
महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजप महिला मोर्चाचे आंदोलन पनवेल : रामप्रहर वृत्तमहाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करीत राज्य …
Read More »रायगड जिल्ह्यात 273 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 11) नव्या 273 रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 336 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 184 व ग्रामीण 32) तालुक्यातील 216, पेण 16, खालापूर 10, अलिबाग आठ, रोहा व कर्जत प्रत्येकी सहा, महाड पाच, श्रीवर्धन दोन आणि …
Read More »साल्हेर किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना मानवंदना!
अलिबाग ः प्रतिनिधीवयाच्या तिसर्या वर्षीच गिर्यारोहण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झळकावणार्या महाराष्ट्राच्या लाडक्या शिवकन्या शर्विका म्हात्रे हिने पुन्हा एकदा नवा इतिहास घडविला आहे. सह्याद्री पर्वतरांगांत वसलेले अनेक लहान-मोठे किल्ले गिर्यारोहकांना खुणावत असतात. त्यापैकी सह्याद्री पर्वतरांगेतील साल्हेर हा सर्वाधिक उंचीचा किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात …
Read More »250 आदिवासी बांधवांना प्रधानमंत्री सुरक्षा विमाकवच
अलिबाग ः प्रतिनिधीअलिबाग येथील बँक ऑफ बडोदा शाखेच्या वतीने वित्तीय साक्षरता आणि वित्तीय समावेशन शिबिर नुकतेच वाडगाव आदिवासीवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी प्रधानमंत्री सुरक्षा विम्याची दोन लाखांची इन्शुरन्स पॉलिसी 250 आदिवासी बांधवांसाठी कार्यक्रमस्थळी विनाअट उघडण्यात आली.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नाबार्ड जिल्हा संचालक सुधाकर रगतवर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात …
Read More »सलग दुसर्या दिवशी मान्सूनचा धुमाकूळ
मुंबई ः प्रतिनिधी राज्यात सलग दुसर्या दिवशी रविवारीही (दि. 11) परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटांसह बरसलेल्या पावसाने अनेक जिल्ह्यांत शेतीकामांना ब्रेक लावला, तर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत रविवारी पाऊस बरसला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती …
Read More »ग्रामीण भारताचे रूपडे पालटणार; केंद्राची महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्रातील मोदी सरकारने ग्रामीण भागाचे रूपडे पालटण्यासाठी स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 11) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी ’स्वामित्व योजना’ लॉन्च केली. या योजनेंतर्गत जमिनीच्या मालकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात …
Read More »रायगड जिल्ह्यात 294 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 10) नव्या 294 कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 413 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 165 व ग्रामीण 33) तालुक्यातील 198, अलिबाग 23, पेण 15, उरण 13, कर्जत 12, महाड 10, माणगाव नऊ, रोहा आठ, खालापूर …
Read More »मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
मुंबई ः प्रतिनिधीबंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात उल्लेखनीय बदल झाले असून, रविवार आणि सोमवारसाठी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईसह संपूर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असेही आवाहन भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले आहे.11 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper