Breaking News

Ramprahar Reporters

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

अधिकार्‍याला क्वारंटाइन केल्याने वाद मुंबई : प्रतिनिधीबॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात 35हून अधिक जणांची चौकशी केल्यानंतरही सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अशातच या प्रकरणाच्या तपासासाठी बिहारमधून आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी मुंबईत दाखल होताच महापालिकेने त्यांना …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त आवाहन

सहकारी भगिनी व बंधूंनो.. सप्रेम नमस्कार!5 ऑगस्ट रोजी माझा जन्मदिन. या जन्मदिनी आपण आवर्जून प्रत्यक्ष भेटून अथवा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून शुभेच्छा देत असता. आपल्या या शुभेच्छा मलाही सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करण्याची प्रेरणा देत आल्या आहेत.सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात एकत्र येण्यावर व सामाजिक कार्यावर बंधने आली आहेत. ऑगस्टच्या …

Read More »

अलिबाग एसटी आगारातील 31 कर्मचारी निलंबित

अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग ते दादर बसवर ड्युटी करण्यास नकार दिल्याने अलिबाग एसटी आगारातील 31 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाची जिल्हा अंतर्गत सेवा सुरू आहे. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद आहे. सध्या अलिबाग ते पनवेल अशी सेवा सुरू आहे. असे असताना रायगड विभाग नियंत्रकानी …

Read More »

बीसीसीआयने थकविले देशातील क्रिकेटपटूंचे मानधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने गेल्या 10 महिन्यांपासून संघातील प्रमुख करारबद्ध खेळाडूंना मानधन दिले नसल्याची बाब समोर आली आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळणार्‍या खेळाडूंनाही गेल्या काही महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही.भारताचे 27 खेळाडू बीसीसीआयच्या विविध करारश्रेणींमध्ये मोडले जातात. या …

Read More »

राम मंदिर भूमिपूजन सोहळा

पवित्र जल आणि मातीने होणार पायाभरणी अयोध्या : वृत्तसंस्थाअयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा येत्या बुधवारी (दि. 5) होत आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ऐतिहासिक मंदिर उभारण्यास सुरुवात होण्याअगोदर लोकं विविध मार्गांनी आपली भावना व्यक्त करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन भाऊ चर्चेत आले आहेत ज्यांनी देशभरातील 150पेक्षा जास्त …

Read More »

‘त्या’ पाटर्या कुणाच्या आशीर्वादाने?

भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल सीबीआय चौकशी करण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधीबॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातून लॉकडाऊनमध्येही सेलिब्रिटी पाटर्या होत असल्याचे उघडकीस आले आहे. या पाटर्यांमागचा बोलविता धनी कोण आहे? यामागे मंत्री आहेत की अधिकारी? असे सवाल करून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे …

Read More »

देशात कोरोनाचे वाढते संक्रमण

रुग्ण संख्येने ओलांडला 17 लाखांचा टप्पा नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात रविवारी (दि. 2) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे तब्बल 54 हजार 735 नवे रुग्ण आढळून आले, तर 853 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 17 लाखांचा टप्पा ओलांडला असून, मृतांची संख्या 37 हजारांच्या वर गेली …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विक्रम; सर्वाधिक काळ गैरकाँग्रेसी पीएम

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभाजपचे सर्वांत प्रदीर्घ काळ असलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी विक्रम केला आहे. त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा विक्रम मोडीत काढला. यासोबतच सर्वांत जास्त काळापर्यंत पंतप्रधान पदावर असलेले गैरकाँग्रेसी नेते म्हणूनदेखील पंतप्रधान मोदी यांनी आपली मोहोर देशात उमटवली आहे.पंतप्रधान मोदी यांच्या अगोदर अटलबिहारी वाजपेयी हे सर्वांत …

Read More »

मुंबईसह कोकणात जलधारा बरसणार?

पुणे : मुंबईसह कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रात येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 6 ऑगस्टपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून, मुंबई, ठाणे व उत्तर महाराष्ट्रात याचा जास्त प्रभाव जाणवेल. 4 ऑगस्ट रोजी उत्तर बंगालच्या उपसागरात मान्सूनचा अधिक प्रभाव आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याच्या शक्यतेमुळे …

Read More »

आम्ही मागून वार करत नाही

शेकापचे जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंना सुनावले अलिबाग : प्रतिनिधीकाही लोक असे आहेत जे मागून वार करतात. आम्ही जे काही असेल ते समोरासमोर करतो. आमचा पक्ष महाविकास आघाडीत आहे, असा सूचक इशारा शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांना दिला आहे. शेकापचा 73वा वर्धापन …

Read More »