Breaking News

Ramprahar Reporters

स्व. जनार्दन भगत यांच्या कार्याची स्फूर्ती वर्षभर जतन करा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन स्व. भगतसाहेबांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी पनवेल ः प्रतिनिधीस्व. जनार्दन भगत यांच्या जन्मदिनी आणि आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन ती वर्षभर म्हणजेच 365 दिवस जतन करा, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 7) स्व. …

Read More »

रायगडात अडकलेले 1200 मजूर ओरिसाला रवाना

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातून परराज्यात जाणार्‍या स्थलांतरित मजूर, कामगारांसाठी पनवेल येथून ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना पनवेल स्थानकापर्यंत सोडण्यासाठी एसटी  बसेसदेखील प्रशासनाने उपलब्ध करून दिल्य. गुरुवारी (दि. 7) ओरिसाकडे जाणार्‍या स्थलांतरित 1200 मजुरांना अलिबाग, मुरूड, पेण, पनवेल येथून बसेसमधून रवाना करण्यात आले. अलिबागमधून 154 मजूर ओरिसाला रवाना झाले.गुरुवारी दुपारी …

Read More »

पनवेलमध्ये एकाच दिवसात तब्बल 23 नवे रुग्ण

मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याचा संसर्ग पनवेलपर्यंत पनवेल ः प्रतिनिधी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याचा संसर्ग पनवेलपर्यंत पोहचला आहे. विचुंबे येथील रुग्ण मातोश्री बंगल्यावर कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 7) 23 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी महापालिका क्षेत्रात 17, तर ग्रामीणमध्ये सहा रुग्ण आहेत. महापालिका क्षेत्रात कामोठ्यातील आठ, …

Read More »

विशाखापट्टणममध्ये वायुगळती; आठ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली ः आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे गुरुवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायुगळती झाल्याची घटना घडली. यामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो जण आजारी पडले असून स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. येथे एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. विषारी वायुगळतीमुळे परिसरातील नागरिकांना …

Read More »

भारत जगाच्या पाठीशी उभा : पंतप्रधान

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज जग कठीण परिस्थितीतून जात आहे. तुमच्यामध्ये येणे माझ्यासाठी एरव्ही सौभाग्य असते, परंतु सद्यस्थितीत त्यास परवानगी नाही. बुद्धांच्या पावलावर पाऊल ठेवून भारत आज सर्वांना मदत करीत आहे. या काळात नफा-तोटा पाहिला जात नाही. भारत जगाच्या पाठीशी उभा आहे. संकटाच्या वेळी सर्वांना मदत करणे …

Read More »

‘लॉकडाऊन’ असेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी आणावी

कर्जत भाजप महिला मोर्चाची मागणी कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात मागील तीन दिवसांपासून मद्यविक्रीस शासनाने परवानगी दिली आहे. परिणामी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले असून लॉकडाऊन लागू असेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. तशा आशयाचे निवेदन भाजप महिला मोर्चाच्या वतीने …

Read More »

पनवेलमध्ये रुग्णसंख्या वाढतीच

डॉक्टर, पोलिसासह 11 नवे रुग्ण नवेल : प्रतिनिधीपनवेलच्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीणमध्येही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ग्रामीण भागात बुधवारी (दि. 6) विचुंबे येथील तीन वर्षांच्या मुलीसह पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यात एका डॉक्टरचा समावेश आहे, तर महापालिका क्षेत्रात कामोठे आणि खारघरमध्ये प्रत्येकी तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले …

Read More »

गुडन्यूज! रायगडातील 56 जण कोरोनामुक्त

रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या 95 जणांचीही प्रकृती उत्तम अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात मुंबई, परराज्य आणि परदेशातून आलेल्या नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यात दाखल झालेल्यांपैकी एक हजार 150 जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तपासणीअंती 966 नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची पुण्यतिथी आज साधेपणाने होणार साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांची गुरुवारी (दि. 7) 32वी पुण्यतिथी असून, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता भगतसाहेबांची पुण्यतिथी सामाजिक अंतराचे नियम पाळून साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. …

Read More »

पनवेलहुन बाराशे व्यक्तींना घेऊन विशेष रेल्वे मध्य प्रदेशला रवाना

पनवेल, अलिबाग : प्रतिनिधीलॉकडाऊनमुळे पनवेलसह रायगड जिल्हा आणि नवी मुंबईत अडकलेल्या मध्य  प्रदेश राज्यातील तब्बल एक हजार 200 मजूर, व्यक्तींना बुधवारी (दि. 6) रात्री 12.45 वा. विशेष रेल्वेने रेवा येथे रवाना करण्यात आले. तब्बल 42 दिवसांनी स्वत:च्या गावाकडे व घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी शासन आणि प्रशासनाचे आभार मानले.या …

Read More »