Breaking News

Ramprahar Reporters

जांबरूंग संघ भाजप चषकाचा मानकरी

खोपोली ः प्रतिनिधीखालापूर तालुक्यातील बीड खुर्द येथे प्रथमच भाजपच्या वतीने कलोते पंचायत समिती विभाग शक्तिप्रमुख लवेश कर्णूक यांच्या संकल्पनेतून चार दिवसीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जांबरूंग संघाने विजेतेपद पटकावून भाजप चषक जिंकला.श्री गणेश क्रिकेट मित्र मंडळ, ओम साईराज मित्र मंडळ, जय महालक्ष्मी सेवा संस्था, अष्टविनायक मित्र मंडळ, संतबाबा …

Read More »

अलिबागची शर्विका ठरली सर्वांत लहान गडरोहक

अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील लोणारे गावची शर्विका म्हात्रे भारतातील सर्वांत लहान गडरोहक ठरली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिची नोंद झाली आहे. हा सन्मान तिने किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केला.शर्विकाचे वडील जितेन म्हात्रे यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी या कार्यालयाकडे शर्विकाचे गड-किल्ल्यावर पायी चढतानाचे व्हिडीओ आणि कागदपत्रे …

Read More »

खंडाळा घाटात टेम्पोने बाइकस्वारांना चिरडले

भीषण अपघातामध्ये पाच जण जागीच ठार खोपोली, खालापूर : प्रतिनिधीअलिबाग बीचवर सुटीची मजा लुटून तळेगावकडे परतणार्‍या पाच तरुणांवर काळाने रविवारी (दि. 1) रात्री बोरघाटात घाला घातला. भरधाव टेम्पोने लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या पाच जणांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण या अपघातातून बचावला आहे.मूळचे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील वंजारवाडी येथील …

Read More »

विधिमंडळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून गट नोंदणीसाठी तारांकित प्रश्न

31 मार्चपर्यंत भूमी अभिलेखात नोंदी करू : ना. अब्दुल सत्तार पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील डिस्कळ येथील गटांच्या नोंदी 31 मार्चपर्यंत भूमी अभिलेखात करून देऊ, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात …

Read More »

महिला क्रिकेट स्पर्धेत जगदंब संघाची बाजी

महाड : प्रतिनिधीयेथील भिलारे मैदानावर सुनील विलास कोरपे पुरस्कृत महिला क्रिकेट स्पर्धेत महाडमधील शिक्षिकांच्या जगदंब संघाने अंतिम फेरीत युनिक संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेत आठ महिला संघ सहभागी झाले होते. अंडरआर्म स्पर्धेला महिलांडून प्रतिसाद मिळाला. महाडसह पुणे येथून आठ संघांनी सहभाग घेतला. पुण्यातील दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या महिलांचा खेळ पाहून …

Read More »

बदलापूर संघाने जेपीएल जिंकली

कर्जत : बातमीदारनेरळ येथील गोल्डन टीमने आयोजित केलेली जैन प्रीमियर लीग (जेपीएल) बदलापूरच्या रत्नराज जैनम संघाने जिंकली. या स्पर्धेत तीन जिल्ह्यांचे विविध शहरांतील 14 संघ सहभागी झाले होते.नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जेपीएल खेळली गेली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, मोहोपाडा, पनवेल, पाली, नागोठणे येथील संघ, ठाणे जिल्ह्यातील …

Read More »

कसोटीतही टीम इंडियाला ‘व्हाईटवॉश’

दुसर्‍या सामन्यासह मालिका न्यूझीलंडने जिंकली ख्राईस्टचर्च : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौर्‍यात सलग दुसर्‍या व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले आहे. ख्राईस्टचर्च येथील कसोटी सामन्यात तिसर्‍या दिवशी भारताने दिलेले 132 धावांचे आव्हान यजमान न्यूझीलंडने सात गडी राखत पूर्ण केले. यामुळे वन डेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले …

Read More »

‘सीएए’वरून माघार नाही!

ममतांच्या बालेकिल्ल्यात अमित शहा गरजले कोलकाता ः वृत्तसंस्थाकेंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या कोलकातामध्ये रविवारी (दि. 1) जाहीर सभा घेतली. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए)ला विरोध करीत आहेत, पण आम्ही सीएएवरून मागे हटणार नाही असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतासह …

Read More »

सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रायगडात स्वच्छता अभियान

अलिबाग : प्रतिनिधीनिरूपणकार सचिन धर्माधिकारी यांचा 3 मार्च रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 1) स्वच्छता अभियान राबविण्यात आले.अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभाग व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी शासनाच्या वतीने या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर …

Read More »

‘सीएए’बाबत संभ्रम निर्माण केला जातोय -डॉ. विनय सहस्रबुद्धे

पनवेल : रामप्रहर वृत्तमागील तीन-साडेतीन महिन्यांचा घटनाक्रम पाहता अपप्रचाराची विषारी हवा एखाद्या केमिकल वॉरसारखी समाजात अस्वस्थता निर्माण करायला कारणीभूत ठरत आहे. हा एक प्रकारचा आतंकवाद आहे. चुकीच्या गोष्टी सांगून, ज्यात तथ्यच नाही अशा विषयावर समाजाच्या एका वर्गात भय निर्माण करून लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जो सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) संसदेत …

Read More »