उरण : वार्ताहर – चालत्या दुचाकीवर उच्च दाबाची वीज वाहिनी पडून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 19) उरण तालुक्यात फुंडे गावाजवळ डोंगरी रोड कॉर्नरजवळ घडली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी दुचाकीस्वार मात्र जखमी झाला आहे. उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील दांडा गावातील तरुण दिनेश जीवन पाटील …
Read More »कळंबोली येथील उद्यानाची दुरवस्था ठेकेदाराचा हलगर्जीपणा
कळंबोली : प्रतिनिधी – कळंबोली वसाहतीतील सेक्टर 2 मधील उद्यानाची अक्षरशः दुरवस्था झाली असून, उद्यानात सडलेल्या कचर्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत. मच्छरचे वाढते प्रमाण व रोगराईच्या भीतीने नागरिकांना विरंगुळ्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले एकमेव पे अॅण्ड पार्क उद्यान ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे बंद पडण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले …
Read More »रसायनीतील एड्स समुपदेशन कार्यालयाला एचओसीकडून टाळे
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त – श्री समर्थ सामाजिक संस्थेंतर्गत रसायनी परिसरातील एड्स आजाराचे वाढते प्रमाण नियंत्रणात राहावे या उद्देशाने एड्स समुपदेशन व आधार केंद्र गेली 10 वर्ष एचओसी गेस्ट हाऊस येथील कंपनीच्या बंगला न. सीटी 4 येथे सुरू आहे. रसायनीप्रमाणे कर्जत, खालापूर, पनवेल, उरण अशा चार तालुक्यांतील शेकडो एड्स रुग्णांमध्ये …
Read More »डॉक्टर असोसिएशनकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त – रसायनीतील डॉक्टरांची प्रायमा असोसिएशन आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनी व आसपासच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या सात शाळांतील तिनशे गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉक्टर संघटनेच्या या उपक्रमाचे शालेय शिक्षकांनी व पालकांनी कौतुक केले. जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्या गरीब …
Read More »कार वाहून जाताना वाचली; चार जण बचावले
पनवेल : बातमीदार – दोन आठवड्यापूर्वी उमरोली येथील पुलावरून दोन जणांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. शनिवारी (दि. 20) रोजी याच पुलावरून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक चारचाकी कार वाहून जाता जाता वाचली. यातील चारही जण सुरक्षित असून घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. उमरोली गावात जाण्या-येण्यासाठी असलेल्या छोट्याशा पुलावरून …
Read More »परदेशी खासदाराचा प्रामाणिकपणा
आजकाल प्रामाणिकपणा, उपकाराची जाणीव समाजात दिसत नसल्याची ओरड केली जात आहे. एखाद्याकडून घेतलेली उधारी परत करण्याची दानत उरली नाही, दुकानांवर तर उधारी बंद, असे बोर्ड आपल्याला भारतात दिसतात. गरजेला घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, न्यायालयात केसेस चालू आहेत. पण काल परवा घडलेली आणि परदेशी …
Read More »मजुरांअभावी शेती करणे झाले जिकिरीचे
भाताचे कोठार असलेल्या जिल्ह्यात भाताची शेती हे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचे ठरलेले काम, मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आणि शेती नामशेष होऊ लागली. आज रायगड जिल्हा भाताचे कोठार राहिला नाही. त्यास जिल्ह्यात झालेले औद्योगिकरण आणि मजुरांची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत. त्यातही आधुनिक प्रकारची शेती करताना आपली ओळख अजूनही …
Read More »विद्वत्ता-लोकप्रियतेचा मिलाफ
महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांचा आज वाढदिवस. ते नागपूर नैऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. 31 ऑक्टोबर 2014ला वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री. त्यापूर्वी वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. फडणवीस म्हणजे …
Read More »सर्वस्पर्शी भाजप, सर्वव्यापी भाजप!
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र असताना, दुसरीकडे देदीप्यमान यश मिळविणार्या भारतीय जनता पक्षाने स्वस्थ न बसता अधिक जोमाने काम करण्यास सुरुवात केली आहे. पक्ष सदस्य व नवीन मतदार नोंदणी अभियानाद्वारे संपूर्ण देशभरात पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जात आहे. भाजपकडून दर तीन वर्षांनी सदस्य …
Read More »महिला सुरक्षिततेसाठी असं करता येईल का?
गेल्या काही वर्षांतील घटनांवर नजर टाकली तर देशातील महानगरात होणार्या महिला अत्याचारांत वाढ होत असल्याचे दिसून येते. आज महानगरातील जीवनमान लक्षात घेता स्त्रियांना नोकरी-व्यवसायानिमित्त दिवसरात्र घराबाहेर राहणे गरजेचे झाले आहे. ‘सातच्या आत घरात’ हे दिवस केव्हाच मागे पडलेत. कुटुंबाच्या वाढत्या गरजा, नोकरीतील अशाश्वतता यासाठी महिलांना घडाळ्याकडे बघून चालत नाही, ही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper