Breaking News

Pravin Gaikar

रिलायन्स प्रकल्पग्रस्त निर्णयावर ठाम

ठोस आश्वासनाशिवाय माघार न घेण्याचा निर्धार; आंदोलनकर्त्या महिला रंगल्या भजनात नागोठणे ः प्रतिनिधी – येथील रिलायन्स कंपनीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, ठेकेदारीतील कामगार तसेच सुशिक्षित बेरोजगारांनी शुक्रवारपासून सुरू केलेल्या आंदोलनाबाबत अद्याप निर्णय न झाल्याने तिसर्‍या दिवशीही अखंडपणे आंदोलन सुरू ठेवण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी कंपनीसमोरील मोकळ्या जागेत आंदोलन सुरू ठेवले असून आपल्या …

Read More »

चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत सज्ज

पँगाँग भागात मरीन कमांडो तैनात नवी दिल्ली ः वृत्तसंस्था – भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर क्षेत्रात आपले मरीन कमांडो तैनात केले आहेत. लडाखमध्ये आधीपासूनच तैनात असलेल्या गरूड सैन्य संचलन आणि भारतीय सेनेच्या पॅरा स्पेशल दलाला अधिक मजबूत करण्यासाठी पूर्व लडाखमध्ये मरीन कमांडो …

Read More »

ढगाळ हवामानाचा पर्यटनाला फटका

मुरूडमध्ये पर्यटकांची संख्या रोडावली मुरूड ः प्रतिनिधी – निवार चक्रीवादळ शुक्रवारी (दि. 27) सकाळच्या सुमारास 25 किमी प्रतितास वेगाने मुरूड तालुक्यात धडकल्याने नागरिक भयभयीत झाले होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या निवार चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता होती. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली होती. त्याप्रमाणे सागरीकिनारी वसलेल्या मुरूडमध्ये शनिवारी …

Read More »

रायगडात 121 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्त – रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, शनिवारी (दि. 28) नवे 121 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 85 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 91 व ग्रामीण 12) तालुक्यातील 103, अलिबाग सात, खालापूर व कर्जत प्रत्येकी तीन, पेण व …

Read More »

शरद पवारांच्या घरावर काढणार मोर्चा

मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम नाशिक ः प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न येत्या 2 डिसेंबरपर्यंत मार्गी लावण्याचा अल्टिमेटम मराठा क्रांती मोर्चाने सरकारला दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाची शनिवारी …

Read More »

महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी – मुख्यमंत्री संयमी असल्याचे ऐकून होतो, मात्र मुख्यमंत्रिपदाला न शोभणारी वक्तव्ये त्यांनी केली. वर्षभरात या सरकारने काहीच साध्य केले नाही. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत विकासावर चर्चा नाही, तर फक्त धमकावण्यासाठी मुलाखत दिल्याचे वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी पाहिले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

पंतप्रधान मोदींचे ‘मिशन व्हॅक्सिन’

पुण्यात ‘सीरम’मध्ये केली लसनिर्मितीची पाहणी पुणे ः प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 28) देशातील कोरोनाविरोधातील लस विकसित करणार्‍या प्रमुख कंपन्यांना भेट देऊन ’मिशन व्हॅक्सिन’ पूर्ण केले. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोरोना लस निर्मितीसह उत्पादनाबाबत आढावा घेतला. पंतप्रधान मोदी जवळपास तासभर …

Read More »

‘कोरोनावरील लशीचे वितरण पहिल्यांदा भारतातच’

पुणे ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोविशिल्ड लशीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ‘सीरम’चे अदर पुनावाला यांनी लशीबाबत महत्त्वाची माहिती दिली. पंतप्रधानांसोबत कोरोनाविरोधातील लशीसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. कोरोना लशीच्या तिसर्‍या ट्रायलवर आमचे लक्ष आहे. कोरोनावरील लशीचे वितरण पहिल्यांदा भारतातच होईल. लशीच्या तयारीबाबत पंतप्रधान …

Read More »

संवेदनाशून्य, परावलंबी वर्ष

विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर निखारा ठेवण्याचा निर्णय असो, मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न असो, कंगना रणौवतच्या घरावर बेकायदा चालवलेला बुलडोझर असो किंवा टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामींच्या अटकेचे प्रकरण असो या सर्वच न्यायालयीन लढायांमध्ये ठाकरे सरकार सपशेल तोंडावर पडले. परीक्षेत कुठलाही प्रश्न सोडवण्यात साफ तोंडघशी पडलेल्या विद्यार्थ्याने कोरी उत्तरपत्रिका ठेवून स्वच्छतेच्या गुणांची मागणी केल्यासारखे …

Read More »

गतिमान वाटचाल कोकणाची

कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र असे वैशिष्ट्य आहे. सागरी, डोंगरी, शहरी आणि औद्योगिकरणात विभाग पुढे आहे. कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीला महाराष्ट्राने समर्थपणे तोंड दिले. कठीण काळ होता. तरीही विकासाचा वेग आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताचा निर्णय घेण्यास शासन कमी पडले नाही. महाराष्ट्र …

Read More »