Breaking News

Monthly Archives: May 2020

रोहा नगर परिषदेच्या चोरी झालेल्या फॉगिंग मशिन सापडल्या

रोहे ः प्रतिनिधी कोेरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने वापरात येत असलेल्या दोन फॉगिंग मशिन डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहातून चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. आश्यर्य म्हणजे दुसर्‍या दिवशी या फॉगिंग मशिन सापडल्या आहेत. आता मशिन कोणी चोरली होती याचा पोलीस शोध घेत आहेत. रोहा-कोलाड मार्गावरील …

Read More »

पायी चालताना मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावी

संजयआप्पा ढवळे यांची मागणी माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेतला. लॉकडाऊन काळात मुंबई, पुणे अथवा अन्य शहरांतून येणार्‍या कोकणवासीयांसाठी शासनाने केलेल्या सुविधा अपुर्‍या पडत असल्याने अनेक जण कोकणात आपल्या गावी आजही चालत येताना दिसत आहेत. असेच पायी चालत …

Read More »

शेतकर्यांसाठी शेताच्या बांधावरच खतपुरवठा

कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या संसर्गामुळे कर्जत तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या माध्यमातून यावर्षी शेताच्या बांधावरच बियाणे, खते, कीटकनाशके मिळणार आहेत. त्यासाठी शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या पर्यवेक्षक, कृषी सहायकांशी संपर्क साधून आपली नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कर्जत तालुका पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा. तालुक्यात तब्बल 27 हजार हेक्टर …

Read More »

कोर्लईच्या वेशीवरच कोरोना तपासणी केंद्र

रेवदंडा ः प्रतिनिधी कोर्लई येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून गावाच्या वेशीवर कोरोना तपासणी केंद्र उघडण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरांत असलेले चाकरमानी गावाकडे परतत आहेत. कोर्लई गावाच्या वतीने त्यांचे स्वागत केले जात आहे, परंतु त्यांनी प्रारंभी आरोग्य तपासणीस सामोरे जावे, …

Read More »

हृदयविकाराचा धोका वर्तवणारी होमोसिस्टीन चाचणी

आरोग्य प्रहर आपल्या शरीरातील हृदय हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. हृदयाला जपणं म्हणजे त्याच्या कामात येणार्‍या अडथळ्यांना दूर करणं. रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिन्या आकुंचित होणं किंवा त्यांच्या मार्गात काही साठल्याने रक्त वाहण्याला अडचण येणं म्हणजे हृदयाचे अडथळे. जगातील एकूण मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हृदयविकारामुळे होतात. आपलं हृदय दर मिनिटाला साधारण …

Read More »

पीओपी मूर्तिबंदीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी

गणेश मूर्तिकारांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी प्रदूषण नियामक मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील पेणमधील गणेश मूर्तिकारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पर्यावरण मंत्रालयाने या निर्णयाला तूर्तास स्थगिती द्यावी, अशी मागणी आता गणेश मूर्तिकारांकडून केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील …

Read More »

राज्य सरकार आणि प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल; भाजपच्या कोकण दौर्‍याला पनवेलपासून सुरुवात पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. सरकार आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जे अत्यावश्यक सेवेत काम करीत आहेत अशा कोविड योद्ध्यांच्या सुरक्षिततेची काळजी शासन घेऊ शकले नाही. त्यामुळे …

Read More »

अलिबागमधील रुग्णाचा मृत्यू; पनवेलमधील रुग्णसंख्या चारशेपार

अलिबाग, पनवेल, उरण : प्रतिनिधी, वार्ताहरअलिबाग तालुक्यातील बहिरोळे-मापगाव येथील 51 वर्षीय व्यक्तीची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली.  उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी (दि. 19) मृत्यू झाला. अलिबागमधील कोरोना पॉझिटिव्हचा हा पहिलाच मृत्यू आहे. ही व्यक्ती कॅन्सरबाधित होती. याशिवाय जिल्ह्यात मंगळवारी 25 रुग्ण आढळले. त्यात पनवेल महापालिका हद्दीतील 18, पनवेल ग्रामीणमधील दोन, पेण तालुक्यातील …

Read More »

सर्वसामान्यांसाठी आर्थिक पॅकेज घोषित करावे

भाजपची राज्य सरकारकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकोविड 19 विषयात तातडीने पावले उचलून त्याला अटकाव करावा आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांसाठी राज्य सरकारने आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हा भाजपच्या वतीने तसेच पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने तालुका अध्यक्ष अरुणशेठ …

Read More »

कोरोना नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी

आमदार प्रशांत ठाकूर यांचे टीकास्त्र पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील कोरोना रुग्णांमध्ये बहुतांश मुंबईत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. लॉकडाऊनला आतापर्यंत लोकांनी सहकार्य केले, मात्र आज 55 दिवस होऊनदेखील कोरोना नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे, असे टीकास्त्र भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »