नवी मुंबई ः वार्ताहर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मंगळवारी (दि. 19) देशातील कचरामुक्त शहरांना देण्यात येणार्या स्टार रेटिंगची घोषणा केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी केली. त्यामध्ये नवी मुंबईला पुन्हा एकदा फाइव्ह स्टार रेटिंग जाहीर झाले आहे. देशातील सहा शहरांना कचरामुक्त शहराचे फाइव्ह स्टार रेटिंग जाहीर झाले असून त्यामध्ये …
Read More »Monthly Archives: May 2020
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कळंबोली ः प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन असताना हाताला काम नसल्याने अनेक गोरगरीब, निराधार नागरिकांना हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अनेक संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत. अशा संस्थांना मदत करण्यासाठी आता राजकीय व सामाजिक नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. खांदा कॉलनीत अशाच एका मुलींच्या मंगळाश्रम या सामाजिक …
Read More »घरातच राहा, सुरक्षित राहा!; भाजप शहर अध्यक्ष कौशिक शहा यांचे आवाहन
उरण ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कामाशिवाय इतरत्र फिरू नये. मास्क वापरावे. वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा. स्वतःसह परिवाराची काळजी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. पोलीस यंत्रणा आणि शासनाच्या सूचनांचे पालन करून त्यांना सहकार्य करावे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगर परिषद विशेष लक्ष देत आहे. तसेच नागरिकांना घरातच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन उरण …
Read More »पोलिसांसाठी होमिओपॅथी औषधे
मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी परिसरात आपटा-खारपाडा चेक बुथ, दांडफाटा चेक बुथ, रसायनी कॉर्नर चेक बुथ, मोहोपाडा प्रवेशद्वार आदी ठिकाणी 24 तास चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे.रसायनी पोलीस डोळ्यांत तेल घालून नागरिकांचे संरक्षण करीत आहेत. या वेळी बंदोबस्तावर असणार्या पोलिसांची प्रतिकारशक्ती वाढावी …
Read More »रेम्बो सर्कस कर्मचार्यांना दिलासा; आ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडून अन्नधान्याची मदत
नवी मुंबई ः प्रतिनिधी ऐरोली सेक्टर-10मधील मोकळ्या भूखंडावर रेम्बो सर्कसकडून लहान मुलांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या करमणुकीकरिता खेळ सुरू होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे हे खेळ बंद पडले. परिणामी तेथे अडकून पडलेले 95 कर्मचारी व कलाकार हालअपेष्टा सहन करीत आहेत. त्यांना जेवणाची व्यवस्थाही नसून सिलिंडर आणायला …
Read More »आमदार गोपीचंद पडळकर शिंग्रोबाचरणी नतमस्तक
खालापूर : प्रतिनिधी – धनगर समाजाचे डॅशिंग नेतृत्व, आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि. 19) धनगरांचे आराध्य दैवत असलेल्या शिंग्रोबाच्या बोरघाटातील वीर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी त्यांनी नारळ फोडून देवाकडे साकडे घातले. गोपीचंद पडळकर आमदार झाल्याने …
Read More »लॉकडाऊनमध्ये रायगडात अडकलेले 24 हजार 729 मजूर स्वगृही रवाना
अलिबाग : प्रतिनिधी – लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यासह शेजारील नवी मुंबईत अडकलेल्या मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राज्यस्थान आणि ओडिशा राज्यातील तब्बल 24 हजार 729 मजूर व व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले. आतापर्यंत मध्य प्रदेशसाठी पाच, झारखंडकरिता तीन, उत्तर प्रदेशकरिता सहा, राज्यस्थानकरिता एक, तर बिहार आणि ओडिशासाठी प्रत्येक …
Read More »मिठेखारच्या सात जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यातील मीठेखार येथे राहणार्या 28 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुरूड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, मात्र नुकतीच घटना घडल्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने मृत महिलेच्या घरातील सात सदस्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मिठेखारमधील महिलेवर अलिबाग येथील जिल्हा …
Read More »गणपती कारखानदारांना राज्य सरकारने मदत करावी
भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांची मागणी पेण : प्रतिनिधी – गणरायाचे माहेरघर असलेल्या पेणमध्ये गणपतीचे अनेक लहान-मोठे कारखाने आहेत. असंख्य सुशिक्षित बेरोजगार या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणपती कारखानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना राज्य सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भाजपचे दक्षिण …
Read More »पुरेसे पाणी प्या आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवा
सध्या कोरोनाच्या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी सर्वच ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाची लागण होऊ नये किंवा कोरोनाची लागण झाल्यास या आजारातून लवकर बाहरे येणे गरजेच आहे. त्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास आपण आजारांपासून लढू शकतो. त्यासाठी पोषक घटक मिळत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. पाणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper