Breaking News

Monthly Archives: April 2021

ठाकरे सरकार सपशेल अपयशी -चंद्रकांत पाटील

पंढरपूर ः प्रतिनिधीराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. या सरकारकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसत नाही. त्यामुळे निर्णय प्रक्रिया थांबली आहे. या स्थितीत हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारफेरीदरम्यान …

Read More »

वाढता वाढता वाढे..!

देशात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशभरात कोरोनाची दुसरी लाट आल्यापासूनची सर्वोच्च आकडेवारी नोंदवली गेली आहे. देशात मंगळवारी (दि. 13) सकाळी संपलेल्या 24 तासांत एक लाख 84 हजार 372 नवे रुग्ण आढळले आहेत.कोरोना संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. यावर केंद्र सरकार कठोर पावले उचलत आहे. लसीकरण मोहीमही …

Read More »

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पनवेल महानगरपालिकेतर्फे अभिवादन

पनवेल : प्रतिनिधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त पनवेल महापालिकेतर्फे आदरांजली वाहण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, आयुक्त सुधाकर देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, तहसीलदार विजय तळेकर उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब …

Read More »

कोरोना रुग्णांसाठी 200 बेड उपलब्ध करून द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी कामोठे एमजीएम हॉस्पिटलमध्ये 200 बेड उपलब्ध करून या रुग्णांच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात …

Read More »

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान!

भाजपच्या शिबिरांना पनवेल परिसरात प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. त्यातच रुग्णांना अत्यावश्यक रक्ताचा तुटवडासुद्धा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे घेण्यात …

Read More »

‘रेमडेसिवीर’ची किंमत होणार कमी; काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी गेले काही दिवस रेमडेसिवीर औषध बरेच चर्चेत आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या या औषधाचा तुटवडा जाणवतो आहे, हे औषध वाढीव दराने विकले जात आहे, या औषधाचा काळाबाजार केला जात आहे. दरम्यान, आता याच औषधाबाबत मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन आणि पुरवठा …

Read More »

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सीबीएसई दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा पुढे ढकलली मुंबई ः प्रतिनिधीसीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यासोबतच बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.सीबीएसई बोर्डाकडून 4 मे …

Read More »

धुळफेकीचे पॅकेज

महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या जनतेला एक छदाम देखील दिलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर अर्थसाह्याचा हा आकडा तुटपुंजा असला तरी स्वागतार्हच म्हणायला हवा. परंतु बारकाईने पाहू गेल्यास हे पॅकेज म्हणजे सरळसरळ धूळफेक असल्याचे कोणाच्याही लक्षात येईल. गहू-तांदूळ नेमके कुठून घेऊन यायचे, ते घरपोच मिळणार की रेशनच्या धान्य दुकानात, रस्त्यांवर संचारबंदी …

Read More »

कर्जतमध्ये पंप चोरीप्रकरणी दोघांना अटक

कर्जत : प्रतिनिधी बोरिंगच्या पंपांची चोरी करणार्‍या दोघाजणांना कर्जत  पोलिसांनी ताब्यात घेतले असून,अधिक तपासात त्यांच्याजवळ ठासणीची बंदूक सापडली. दोघांना मुद्दे मालासह कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. कर्जत तालुक्यातील भालिवडी गावाच्या हद्दीमध्ये घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून काही दिवसांपुर्वी दोन बोरिंगचे पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात …

Read More »

बायोमेट्रिक थम्ब पद्धत थांबवावी

रास्तभाव धान्य दुकानदारांचे कर्जत तहसीलदारांना निवेदन कडाव : प्रतिनिधी कोरोना विषाणू संक्रमण काळात रेशन दुकानातील ई पॉज मशिनवरील बायोमेट्रिक थम्ब पद्दत तात्काळ थांबवावी व कार्डधारकांचा धान्य कोटा कमी करु नये, अशी मागणी कर्जत तालुका रास्तभाव धान्य दुकानदारांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. राज्य शासनाने मागील वर्षापासून रास्तभाव धान्य वितरण व्यवस्थेत …

Read More »