कोरोनामुळे 2020मध्ये सारेजण त्रस्त असताना कलाक्षेत्रातून काही दु:खद घटना समोर आल्या. बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि त्यानंतर अष्टपैलू अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले. हे दोन गुणी अभिनेते नैसर्गिकपणे काळाच्या पडद्याआड गेले, तर पाठोपाठ संगीतकार वाजिद खान यांचा कोरोनाने बळी घेतला. आता युवा नायक सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करून …
Read More »भारताकडील परकीय चलनाच्या विक्रमी साठ्याचा अर्थ
कोरोना साथीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे अपरिहार्य आहे, मात्र जगाच्या तुलनेने भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहिले की ती बरीच स्थिर आहे. सध्या आपल्याकडे असलेला परकीय चलनाचा विक्रमी साठा, त्याचीच प्रचिती देतो. अशा या स्थितीत संघटीत होत चाललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसामान्य भारतीयांचा सहभाग वाढला तर त्याचे फायदे सर्वांपर्यंत पोचणार आहेत. कोरोना साथीच्या संकटामुळे भारतीय …
Read More »आधी गोंधळ थांबवा
लोकांना धीर आणि आधार दोन्ही देण्याची गरज असताना हे तीन चाकी सरकार उलट त्यांना अधिकच गोंधळवून टाकते आहे. मार्चअखेरीपासून कामधंदा बाजूला ठेवून घरी बसलेली जनता आता अधिक काळ तग धरू शकणार नाही. गरीबच काय, कित्येक व्यावसायिकांनाही कोरोना-काळात आपला पूर्वीचा धंदा चालू शकणार नसेल तर पोटापाण्यासाठी अन्य पर्याय चोखाळायलाच हवेत असे …
Read More »कोकणचा आक्रोश
वादळग्रस्त घरे अथवा स्थावर मालमत्ता पुन्हा उभ्या करता येतात. पिकाकरिता वर्षभराची नुकसानभरपाई देऊन भागते. परंतु 40-50 वर्षे वयाचे आंबे वा माडासारखे वृक्ष जेव्हा जमीनदोस्त होतात तेव्हा सारे जीवनमानच ढासळते. पुन्हा तसे झाड उभे करायला काही वर्षे लागतील हे सरकारने लक्षात घ्यावे. पर्यटन व्यावसायिक व मच्छिमारांचाही विचार सरकारने करायला हवा आहे. …
Read More »स्वत:ची काळजी घ्या
कोरोना विषाणूमुळे जगभरावर आलेले महामारीचे संकट अद्याप कायम आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. आपल्याकडील रुग्णांचा बरे होण्याचा दरही चांगला आहे. परंतु त्याचा अर्थ आपण बेफिकीरपणे वागू शकतो असा अजिबातच होत नाही. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढतो आहे. तेव्हा हे लक्षात ठेवून प्रत्येकाने अत्यंत काटेकोरपणे स्वत:ची काळजी घेणे …
Read More »अडखळत अनलॉक
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्च अखेरीस देशात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. परिणामस्वरुपी, कोरोनाच्या फैलावाला काही प्रमाणात अटकाव होऊन प्रादुर्भावाचा वेग कमी ठेवण्यात यंत्रणेला यश आले. अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे खरी. पण कोरोनाची भीती कायम असल्याने अनलॉकची ही वाटचाल अडखळतच सुरू आहे. एकीकडे देशातले, …
Read More »साळसूदांचे राजकारण
स्थलांतरित मजुरांच्या दृष्टीने तर सोनू सूद याने केलेली मदत ही औपचारिक आभाराच्या पलीकडची आहे. सत्ताधारी शिवसेनेला मात्र त्याच्या कामामुळे झणझणीत मिरच्या झोंबल्या. जे काम आपल्याला अजिबात जमले नाही, ते एका फिल्मी अभिनेत्याने सहजी करून दाखवले याचा प्रचंड जळफळाट सत्ताधार्यांमध्ये झाला. तसा तो होणे हे देखील स्वाभाविकच म्हटले पाहिजे. एकीकडे कोरोनाच्या …
Read More »ते स्टार आंदोलक सध्या काय करतात?
युध्दात सगळे माफ असते असे म्हणून काही गोष्टी कोरोनाच्या या युध्दात सोडून देऊन किंवा माफ करून चालणार नाहीत. कारण हीच ती वेळ आहे, खरे चेहरे दिसण्याची आणि दाखवण्याची. कोण ढोंगी आणि कोण खरा लढवय्या हे उघड करण्याची, आणि होण्याची. नाहीतर या युध्दातून आपण काहीच शिकलो नाही असे होईल. युध्द संपल्यावर …
Read More »चक्रीवादळग्रस्तांचे हाल
निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला तडाखा बसून पाच दिवस झाले. वादळ केव्हाच गेले, मात्र नुकसानग्रस्तांचे हाल कायम आहेत. काही तास घोंघावलेल्या वादळी पावसाने अक्षरश: होत्याचे नव्हते झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: दक्षिण रायगडला याचा जबर फटका बसला. आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेले जिल्हावासी या नव्या संकटामुळे …
Read More »वाद कसले घालता? सेतू अॅप, आधार कार्डची उपयोगिता सिद्ध
कोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या स्थितीत आरोग्य सेतू अॅपसबंधी अनावश्यक वाद उभा राहिला आणि मागेही पडला. आधार कार्ड, जनधन बँक खाती अशा व्यापक हिताच्या योजनांमध्येही असेच वाद देशाने पाहिले आहेत. कोट्यवधी गरीबांपर्यंत सुसंघटीतपणे पोचणे, अशाच यंत्रणांमुळे आज शक्य झाले आहे. एवढ्या मोठ्या देशाचे आणि लोकसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी असे प्रयत्न यापुढेही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper