सर्वत्र आपली दहशत निर्माण केलेल्या कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने भर पडून काहींचा दुर्दैवी मृत्यू होत असताना दुसरीकडे या महामारीवर यशस्वीपणे मात करणार्यांचेही प्रमाण वाढू लागल्याचे पहावयास मिळत आहे. रुग्ण बरे होणे ही आताच्या असुरक्षित व भीतीयुक्त अशा वातावरणात दिलासादायक बाब म्हटली पाहिजे. काही …
Read More »समाजसुधारक स्व. नानासाहेब पाटील
शेकापचे ज्येष्ठ नेते व परिवर्तनवादी चळवळीचे मार्गदर्शक आदरणीय नानासाहेब पाटील यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा खूप दुःख झाले. त्यांच्या निधनाने समाजाविषयी आत्मियता असणारा, परंतु समाजातील जुन्या अनिष्ट रुढी, परंपरा झुगारून देऊन नव्या विकासात्मक विचारांची गुढी उभारणारा नेता आपल्यातून हरपला आहे. नानासाहेब पाटील यांनी आयुष्यभर सामाजिक सुधारणांचाच विचार केला. नुसता विचार …
Read More »स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर
कंटेन्मेंट एरिया वगळता बहुतेक ठिकाणी काही निर्बंधांचे पालन करून आर्थिक व्यवहारांना मोकळीक दिली जाईल, असे केंद्र सरकारच्या गोटातून सांगितले जात असले तरी महाराष्ट्रात मात्र रेड झोनना फारसा दिलासा मिळणार नाही, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितले. मुंबईत सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन नवीन कोरोना केअर सेंटर …
Read More »प्रत्येकासाठी काही तरी…
जीविताच्या रक्षणासाठी लॉकडाऊन आवश्यक होता. पण लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक व्यवहार जवळपास 50 टक्क्यांनी थांबले. जवळपास प्रत्येकच क्षेत्राला फटका बसल्याने संघटित आणि असंघटित क्षेत्रातील असंख्य लोकांची उपजीविका सावरण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळेच प्रत्येक आर्थिक वर्गातील लोकांना येत्या काळात मदतीचा हात देण्यास केंद्र सरकार खंबीरपणे पुढे सरसावले आहे हे गेल्या दोन दिवसांत …
Read More »उत्सुकता आणि चिंता
देशातील तिसर्या लॉकडाऊनचा शेवटचा आठवडा सोमवारी सुरू झाला. हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत चालणार असल्याने ‘पुढे काय’ची सावध उत्सुकता सर्वदूर आहेच. सोमवारची सुरुवातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरातील मुख्यमंत्र्यांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने झाली. दिवसाअखेरीस पंतप्रधानांनी लॉकडाऊनमधील शिथिलतेचे संकेत दिले असले तरी ग्रामीण भागाला कोरोनाबाधेपासून दूर ठेवण्याच्या त्यांच्या आवाहनाकडेच अधिक लक्ष द्यावे लागेल. …
Read More »ग्रामीण भागातही संक्रमण
शहरी भागात प्रामुख्याने प्रादुर्भाव झालेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात असलेल्या करंजा गावात एकदाच 21 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांतही रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोरोना विषाणू हळुहळू आपला देश व्यापत …
Read More »चित्त तिचे पिलांपाशी
ताई माझी दोन लहान मुले पुण्याला आहेत. ती काय खात असतील कशी राहत असतील मला त्यांना भेटायचे आहे. मला पुण्याला जायला मदत कर अशी आर्जव फोनवरून ती महिला करीत होती. नवी मुंबईच्या माया नगरीत अडकलेली ती पुण्याहून काँट्रॅक्टवर आली होती आणि लॉकडाऊनमुळे ती पुण्याला जाऊ शकत नव्हती. येथे स्वत: अर्धपोटी …
Read More »कोरोना : जीवन-मरणाची लढाई!
कोरोना या तीन अक्षरी शब्दाने जगभरात आपली दहशत निर्माण केली आहे. जागतिक युद्ध, दहशतवादी हल्ले यांचीही इतकी झळ विश्वाला कधी बसली नव्हती की नैसर्गिक आपत्तीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवित हानी आणि एकूणच मानवी जीवनाची वाताहत झाल्याची इतिहासात नोंद नाही. ज्या चीनमध्ये कोरोनाची उत्पत्ती झाली तो देश सुरुवातीला गडबडला आणि नंतर …
Read More »कोरोनासोबत जगायला शिकूया
एकीकडे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असताना, नागरिकांनी कोरोनासोबत जगायचे कसे हे शिकले पाहिजे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनाची बाधा टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून ज्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत त्यांचा आपल्या वर्तनात पूर्णत: समावेश करून घेतल्यास कोरोनासोबत जगण्याचे आव्हान आपण पेलू शकू. जगभरातील परिस्थितीशी तुलना करता, भारतातील कोरोना …
Read More »गरज कोरोना योद्ध्यांची
कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून स्वत:चे खाजगी दवाखाने, नर्सिंग होम्स बंद ठेवून घरी बसलेल्या मुंबईतील खाजगी डॉक्टरांना किमान 15 दिवस कोविड-19चे रुग्ण असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये सेवा देणे बंधनकारक करणारा आदेश वैद्यकीय शिक्षण-संशोधन संचालनालयाने काढला आहे. कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत गेल्यास सर्वच रेड झोनमध्ये हे पाऊल उचलणे भाग पडू शकेल. असंख्य देश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper