पोलादपूर तालुक्यातील पितळवाडी, परसुले, पळचिल आणि पोलादपूर या ’प’च्या बाराखडीत पोलादपूर तालुक्याची आरोग्यव्यवस्था असून या चारही गावांतील आरोग्यव्यवस्थेचे बारा वाजल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी अथवा अधीक्षक पूर्ण वेळ पद देण्याची ग्वाही आरोग्य उपसंचालिका रावखंडे यांनी दिल्यानंतर आरोग्य उपसंचालिका श्रीमती राठोड यांनीही दिलेली ग्वाही हवेत विरली. …
Read More »निभाव कसा लागावा?
ओल्या दुष्काळाने हवालदिल झालेले महाराष्ट्रातील शेतकरी आता पुढे कसे होणार या चिंतेत असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस पक्षाचे नेते आणि त्यांचे ओलिस आमदार पंचतारांकित हॉटेलांत बिर्याणीवर ताव मारत होते. याहून अधिक मोठा अपमान बळीराजाच्या वाट्याला कधी आला नसावा. एकटा भारतीय जनता पक्ष वगळता इतर सर्व पक्षांना सत्ता स्थापनेसाठी पंचतारांकित …
Read More »कधी फुटणार वाहतूक कोंडी?
पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सिडकोने नवीन पनवेल वसाहत बनवली. या वेळी सिडकोच्या तत्कालीन अधिकार्यांनी भविष्यात होणार्या विकासाचा वेध न घेतल्याने आज नवीन पनवेलमध्ये वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. त्यातच परिवहन खात्याने रिक्षांचे परवाने खिरापतीसारखे वाटले. त्याचे परिणाम पनवेल रेल्वे स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.वाहतूक पोलीसांची …
Read More »प्रदूषणाची जबाबदारी
स्कायमेट या हवामानविषयक खाजगी कंपनीने सोमवारीच सर्वात प्रदूषित अशा देशातील दहा परिसरांची यादी जारी केली आहे. या सर्व ठिकाणी पीएम 10 या प्रदूषकाची पातळी 500च्या वर आहे. यात छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि बिहारमधील ठिकाणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही ठिकाणाचा समावेश या यादीत नसला तरी त्याचा अर्थ आपल्याकडील हवा …
Read More »कांद्यामुळे डोळ्याला पाणी
भारताच्या कांदा निर्यातबंदीनंतर शेजारी राष्ट्रांनी म्यानमार, इजिप्त, तुर्कस्तान आणि चीन येथून कांदा आयात करण्यास सुरूवात केली आहे. भारत प्रतिवर्षी वीस लाख टनाहून अधिक कांद्याची निर्यात करतो. इतक्या मोठ्या प्रमाणातील कांद्याची टंचाई भरून काढणे शेजारी देशांना अद्यापही शक्य झालेले दिसत नाही. कांद्याच्या चढ्या भावांमुळे देशातील सर्वसामान्यांच्या सहनशक्तीचाही अंत होण्यापूर्वी कांद्याच्या भावांकडे …
Read More »कशेळ व अतिवृष्टीमुळे भातपीक नष्ट
एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील भाताचे कोठार रिकामे होत चालले आहे. अतिवृष्टी आणि लहरी हवामानामुळे तसेच मोठ्या प्रमाणात जमिनींची विक्री आणि भातशेती परवडत नसल्याने होत असलेले स्थलांतर यामुळे भातजमिनींकडे शेतकर्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे या भात जमिनीवर कशेळ (कशेड) या गवताने आक्रमण करून ताबा मिळवला आहे. यामुळे महाडसह …
Read More »पनवेल-कर्जत मार्गावर लोकल कधी?
2007मध्ये मालगाडी वाहतूक सुरू झाल्यानंतर आजतागायत कर्जत-पनवेल मार्गावर उपनगरीय प्रवासी वाहतूक सुरू व्हावी यासाठी रेल्वेमंत्र्यांनी कार्यवाही करावी, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. या मार्गावर मालगाडी वाहतुकीनंतर काही गाड्या या मार्गाने चालविल्या जात आहेत. तर दुसर्या मार्गिकेसाठी भूसंपादन करण्याची कार्यवाही अत्यंत धीम्या गतीने होत आहे. मधू दंडवते देशाचे रेल्वेमंत्री …
Read More »स्वागतार्ह पुनरागमन
अजितदादांना असलेले राजकीय भान शिवसेनेच्या नेत्यांना असते तर ही वेळच आली नसती. अर्थात अजितदादांनी भाजपासोबत जाणे विरोधकांना चांगलेच झोंबले आहे हे तर दिसतेच आहे. परंतु या सार्याचा सांगोपांग विचार करून अत्यंत समंजसपणे देवेंद्रजी आणि अजितदादा यांनी हातमिळवणी केली आहे. महाराष्ट्रात नवे ‘देवेंद्र पर्व’ सुरू होत आहे आणि त्याला अजितदादांची भरभक्कम …
Read More »महाराष्ट्रात राजकीय सर्जिकल स्ट्राईक
महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार अस्तित्वात येण्याची चिन्हे असताना एवढे मोठे व महत्त्वाचे राज्य सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला भाजप हातातून जाऊ देणार का? अशा पेचप्रसंगी भाजपचे ‘चाणक्य’ गप्प का आहेत? ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत असलेला हा पक्ष काही खेळी करतोय का? आणि केलीच तर नेमकी कोणती खेळी करणार? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे एव्हाना सर्वांना …
Read More »जेव्हा विनोद तावडे दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबीयांना दिलासा मिळवून देतात…
देणार्याने देत जावे देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरूनी सह्याद्रीच्या कड्यावरूनी छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या भिमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper