रविवार, 6 डिसेंबर 1992! नवी दिल्लीच्या आपल्या निवासस्थानी भारताचे पंतप्रधान पामलू वेंकट नरसिंहराव हे सकाळी सात वाजताच उठून आपला प्रातर्विधी उरकून कामाला लागतात. हा त्यांचा नित्याचा दिनक्रम. त्या दिवशी रविवार असल्याने थोड्या उशिरा उठले असावेत. त्यांचे व्यक्तिगत वैद्यकीय अधिकारी डॉ. के. श्रीनाथ रेड्डी पंतप्रधान यांच्या निवासस्थानी आले. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी …
Read More »न्याय झाला, पण अत्याचार कधी थांबणार?
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी हे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. या नराधमांनी पीडित डॉक्टरला बलात्कारानंतर ज्या ठिकाणी जाळून टाकले होते त्याच ठिकाणी चारही आरोपींचा खात्मा झाला. यामुळे न्याय झाल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटली, तर काहींनी मात्र आरोपींना अशा पद्धतीने मारण्याबाबत नापसंती तसेच संशयही व्यक्त केला आहे. हैदराबादमधील घटना ताजी …
Read More »पोपटराव पवार करू शकतात, आम्ही का नाही?
अलिबाग प्रेस असोसिएशनने अहमदनगर जिल्ह्यात हिवरेबाजार, राळेगणसिद्धी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ असा अभ्यास दौरा नुकताच आयोजित केला होता. त्या निमित्ताने हिवारेबाजाराला जाता आले. हिवरेबाजारचे सरपंच व आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांच्याशी गप्पा मारता आल्या. हे गाव आपण कस बदलल याची माहिती दिली. त्यांनी एक गोष्ट सांगितली ती महत्वाची …
Read More »चकमक म्हणजे न्याय?
पोलिसांनी आरोपींना अशातर्हेने चकमकीत मारणे हे कायद्याला धरून नसल्याची प्रतिक्रिया मान्यवरांकडून व्यक्त झाली आहे. या चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या चकमकीमुळे त्या दुर्दैवी तरुणीस न्याय मिळाल्याची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया ही भावनिक आहे. परंतु म्हणून ते योग्य ठरत नाही. सर्व कायदेशीर प्रक्रिया योग्य रीतीने पार पाडून अत्यंत …
Read More »अभिमानाचा तुरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नव्या भारता’चे एक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भागीदार म्हणून सुंदर पिचाई यांच्याकडे पहावे लागते. त्यांनी अनेकदा या ना त्या कारणाने पंतप्रधान मोदींची भेट घेऊन भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीबद्दल आस्था व्यक्त केली आहे. जगभरात चीन वगळता बहुतेक सर्वच देशांमध्ये गुगलने आपली पाळेमुळे पसरली आहेत. किंबहुना, गुगलची उत्पादने न वापरणारा …
Read More »राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
विश्वभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे, तर जगातील एक असामान्य असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या प्रकांड पांडित्याने, विद्वत्तेने आणि त्यांच्या विचार व कार्याने सार्या जगाला मोहून टाकले. करोडो लोकांच्या चेहर्यावर हास्य फुलवलेच, परंतु त्यांच्यात स्वाभिमानाची चिंगारी निर्माण करून आत्मभान मिळवून दिले. त्यामुळेच या देशातील आजचे चित्र हे बदललेले दिसते. …
Read More »पोलादपूर तालुका सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे भवितव्य अंधारातच
पोलादपूर तालुक्यात अनेक नॉनबँकिंग सेव्हींग्ज, फायनान्स संस्थांनी गेल्या दशकात पोलादपूरकरांची आर्थिक लूट करून गाशा गुंडाळला असताना स्थानिक पतसंस्थांनीही ठेवीदारांची अतोनात लूट केल्याच्या घटना झाल्या. या पतसंस्था व नॉनबँकिंग संस्थांविरोधातील ठेवीदार व स्वल्पबचतदारांचा दबलेला सूर संबंधित पतसंस्था संचालकांच्या राजकीय हितसंबंधांमुळे तसेच वेळोवेळी पैसा परत देण्याच्या भूलथापांमुळे सरकारपर्यंत पोहचलाच नाही. हजारो ठेवीदारांच्या …
Read More »अनुशेष भरायला हवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभीपासूनच दिव्यांगांसाठी पुढाकार घेऊन अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. यात विविध स्वरुपाच्या करसवलती, बँकांकडून कर्ज घेताना कमी व्याज दर, व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये स्कॉलरशिप आदींचा समावेश आहे. परंतु नोकर्यांच्या बाबतीत पाहिले तर आजही अपंग व्यक्ती आणि सर्वसाधारण व्यक्ती यांना उपलब्ध असणार्या संधींमध्ये मोठी तफावत आढळते. आजच्या घडीला जगाची …
Read More »कौन है समझदार…
’कौन है समझदार’ डिसेंबेरच्या पहिल्या आठवड्यात पनवेल परिसरात तहलका माजवला असे म्हणायला हरकत नाही. जगात डिसेंबेरचा पहिला आठवडा एचआयव्ही / एड्स साथीची समाप्ती: समुदायानुसार समुदाय या घोष वाक्याने एडस सप्ताह म्हणून पाळण्यात आला. रायगड मध्ये लोकपरिषद ,आश्रय सोशल फौउंडेशन, रोटरी क्लब आणि अनेक सामाजिक संस्था एच.आय.व्हीच्या जागृतीसाठी प्रयत्न करीत आहेत. …
Read More »बोलणे झाले महाग
ढोबळ आकडेवारी पाहता आजमितीस भारतामध्ये सुमारे 80 कोटी लोक मोबाइल फोन वापरतात. यापैकी सुमारे 36 ते 40 कोटी लोक मोबाइल डेटा वापरतात. खिशात मोबाइल असणे हे आता ना प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते, ना श्रीमंतीचे. मोबाइल फोन ही एक जीवनावश्यक वस्तू बनली आहे. कोपर्यावरील भाजी विक्रेतीपासून एखाद्या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीच्या प्रमुखापर्यंत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper