Breaking News

संपादकीय

विकासविरोधी निर्णय

अत्यंत कार्यक्षमतेने आणि तडफेने निर्णय घेत मागील फडणवीस सरकारने मुंबईतील मेट्रो महाप्रकल्पाचा पाया घातला होता. आज या प्रकल्पाचे काम ऐन भरात आले आहे. मेट्रो प्रकल्पाच्या चार वाहिन्यांपैकी दोन वाहिन्यांचे काम जवळपास पूर्णत्वाला येत असून, येत्या अडीच-तीन वर्षांत मुंबईत मेट्रोचे जाळे पसरेल. हा एक कालबद्घ महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या मतदारांनी दिलेल्या …

Read More »

कशेळे-कर्जत राज्यमार्गावर धुळीचे साम्राज्य

कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील सर्वाधिक रहदारीचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या कशेळे-कर्जत राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून सिमेंट-काँक्रीटचे बनविले जात असून रस्त्याच्या कामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, तर वाहनांच्या वर्दळीमुळे उडणार्‍या धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहापूर-मुरबाड-कशेळे-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्गाचे …

Read More »

वन विभागाकडून कर्नाळा अभयारण्य प्लास्टिकमुक्त

संपूर्ण पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 12 किमी अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने समृद्ध असल्याने 12.11 चौ. किमीच्या क्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा घोषित झाला. हे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्ष्यांचे माहेरघर असल्याने दिवसरात्र येथे पक्ष्यांचे संमेलन भरलेले दिसते. पक्ष्यांसाठी …

Read More »

गंभीर दखल हवीच

जे दुर्दैवाने तिच्या वाट्याला आले त्यात तिचाच काही दोष असावा अशीच भूमिका पोलिसांची वा पुढे सगळ्याच कारवाईत सामोर्‍या येणार्‍यांकडून दिसून येते. याच कारणांपोटी आजवर कित्येक सर्वसामान्यांची अशा प्रकरणांत ते दडपून टाकण्याची भूमिका असे वा असते. संबंधित पीडितेची हत्या झाली असेल तरच बहुदा कुटुंबिय तिच्याकरिता न्याय मिळवण्याच्या मागे लागतात. अन्यथा ही …

Read More »

महाविकास आघाडी सरकार आणि महाआव्हाने

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे बंड फसल्यानंतर भारतीय जनता पक्षाने विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाण्याचा निर्णय घेऊन सत्तास्थापनेच्या शर्यतीतून माघार घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेची तिसरी आणि ठाकरे घराण्यातील पहिलीच …

Read More »

नव्या सरकारचे भवितव्य काँग्रेस-राष्ट्रवादीवर अवलंबून

महाराष्ट्राच्या 14व्या  विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी भारताच्या निवडणूक आयोगाने निवडणुका घेतल्या आणि त्याची मतमोजणी 24 ऑक्टोबर 2019 रोजी घेण्यात आली. 288 जागांपैकी भारतीय जनता पक्षाचे 105, शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले. लौकिकार्थाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाप्रणित महायुतीला सरकार स्थापनेसाठी जनादेश मिळाला होता, …

Read More »

आगरदांडा पोर्ट विकासाच्या ‘मार्गा’वर

केंद्र व राज्य शासनाची गुंतवणूक असणार्‍या महत्त्वाकांशी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून सन 2020 पर्यंत आगरदांडा बंदरातील सर्व कामे पूर्ण झालेली दिसून येतील व दिघी बंदरप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मोठ्या जहाजांची रेलचेल सुरू होणार आहे. सुमारे 3500 कोटीची गुंतवणूक असणारा आगरदांडा व दिघी प्रकल्पामध्ये जेएनपीटीच्या धर्तीवर या बंदराचा विकास करण्यावर …

Read More »

पाण्याची घंटा योग्यच

अनेकदा, एखाद्या तहानलेल्या मुलाने वर्गात पाणी पिऊ का असे विचारल्यावर शिक्षकांकडून ‘सुटीत का नाही प्यायलास, आता तास पूर्ण झाल्यानंतरच पिता येईल’ वगैरे शिस्तीच्या नावाखाली सुनावले जाते. हे असे होण्याऐवजी सर्व मुलांना एकत्रितपणे पाणी प्यायला विशिष्ट वेळ नेमून देणे मुलांकरिता सोयीचेच ठरेल. अडीच-तीन वर्षांच्या मुलांना आताशा शाळेत धाडले जाते ते मुळात …

Read More »

कोकणचे सामर्थ्य अधोरेखित करणारे कलादालन

देशातील 45 भारतरत्नांपैकी सहा कोकणातील, रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. देशासाठी सर्वोच्च त्याग करणारी, देशाची कीर्ती जगभरात पोहचविणारी अनेक नररत्ने कोकणाने दिली आहेत. राज्यकारभार, लष्करी कामगिरी, वैचारिक नेतृत्व, समाजकारण, संस्कृती, इतिहास, संशोधन, शिक्षण, साहित्य, युद्धनीती, क्रीडा, अध्यात्म, नाट्य-संगीत, आदी विविध क्षेत्रांत जगात नावलौकिक मिळविणार्‍या, कोकणाचे सामर्थ्य अधोरेखित करणार्‍या व्यक्तींच्या तैलचित्रांचे चिपळूणच्या लोकमान्य …

Read More »

वाटेवरचे काटे

लोकांची कामे करताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे हात-पाय लकवा मारल्यागत थंड पडत असत. परंतु देवेंदजींनी ते चित्र पालटून महाराष्ट्राचा कारभार रूळावर आणला. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार्‍या काळात ओल्या दुष्काळाला कसे तोंड देणार, नाणारच्या बहुचर्चित प्रकल्पाचे काय करणार, आरे वनातील मेट्रोप्रकल्पाच्या कामाचा बट्याबोळ होणार का, बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्राचे योगदान देणार …

Read More »