Breaking News

संपादकीय

दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी.. सफेद बालों की ऐसी की तैसी..!!

कुठेतरी या ओळी वाचल्या आणि मला केसांवर काहीतरी लिहावं असं वाटू   लागलं… केस (अर्थात पुरुषांचे. स्त्रियांच्या केशसांभारावर ग्रंथच्या ग्रंथ लिहिले गेलेत) शरीराच्या शीर्षभागी असूनही त्यावर फार काही लिहिलं गेलं नसावं असं मला वाटतं. माझे केस लवकर गेले आणि उरलेले त्याही अगोदर पिकले. मी केस रंगवायचा प्रयत्न केला, नाही असं नाही, …

Read More »

2019 वर्ष धोक्याचे

चार महिन्याचा सुखी संसार. जीवनसाथी बरोबर हसतखेळत कधी रडतखडत ऊन-पावसाळा झेलत संसाररूपी वटवृक्ष फुलवण्याचे क्षण. आनंदाची पाखरण करीत रथाची दोन्ही चाके बनून राधेलाल पटेल याने आपल्या अर्धांगीबरोबर नुकतेच संसाररूपी महासागरात प्रस्थान केलेले, तर आपल्या मुलीचा संसार उभा राहावा यासाठी राधेलालचे सासू-सासरे त्यांना मदत करण्यासाठी छत्तिसगढ राज्यातून पुणे शहरासारख्या महानगरात काबाडकष्ट …

Read More »

मी पुन्हा येईन!

महाराष्ट्र विधानसभेच्या मुंबई येथील विधानभवनात झालेल्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. ही केवळ या अधिवेशनाची सांगता नव्हती, तर हा दिवस होता तेराव्या महाराष्ट्र विधानसभेचा अखेरचा दिवस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तेराव्या विधानसभेत बोलताना केलेल्या भाषणामुळे मला आठवण झाली ती 2016 साली त्यांनीच मला वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी दिलेल्या …

Read More »

वृक्ष लागवडीसाठी असंख्य लोक सरसावले

मुरुड तालुका हा जंजिरा संस्थांच्या अधिपत्याखाली असणारा तालुका आहे.श्रीवर्धन म्हसळा व मुरुड हे तीन तालुके सर सिद्धी अहमद खान यांच्या ताब्यात असून त्यांचे राहण्याचे ठिकाण हे मुरुड असल्याने याच ठिकाणी नवाबांचा राजवाडा आहे. जंजिर्‍याचे नवाब म्हणून त्यांची खाती संपूर्ण जगाला होती.मुरुड तालुक्याला तसे पहाता वृक्ष लागवडीचे वेड हे नवाबाच्या काळातच …

Read More »

राजीनाम्यानंतर पुढे काय?

गांधी घराण्याशी असलेली आपली निष्ठा दर्शवण्याची ही संधी सच्चे काँग्रेस नेते चुकवणार नाहीत. तर हे सारे नाट्य एकीकडे पार पडल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली जाऊन कदाचित काँग्रेस अध्यक्ष पदी नव्या व्यक्तीची निवड होईलही. पण हा नवा अध्यक्ष काहीही झाले तरी नामधारीच असणार, हे उघड गुपित आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी …

Read More »

मिनी गोवा बदनाम होतोय

अलिबाग म्हटलं की निळाशार समुद्र, स्वच्छ किनारे, नारळपोफळीच्या बागा, गर्द हिरवी झाडी. मुंबई, पुणे यासारख्या शहरांमधून कमी वेळेत पाहचता येते. या परिसरात मिळणारी ताजी मासळी, तांदळाची भाकरी, येथील लोक, येथील संस्कृती यामुळे अलिबागची एक वेगळीच ओळख आहे. कुटुंबीयांसह पर्यटनासाठी अलिबाग हे एक सर्वात सुरक्षित पर्यटनस्थळ आहे, अशी आलिबागची ओळख आहे. …

Read More »

दिव्यांगांनाही शिक्षण हवे

शाळेबाहेर राहून जाणार्‍या दिव्यांग मुलांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहेे. दिव्यांग हक्क कायदा लक्षात घेऊन शिक्षण हक्क कायद्यात अनुकूल बदल घडवून आणल्यास त्याचा लाभ दिव्यांग मुलांना मिळू शकेल, अशी सूचना अहवालात आहे. कायद्यात दिव्यांग मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने तरतुदी असल्या तरी या मुलांनी नेमके कुठे शिकावे, त्यांना कुणी शिकवावे, त्या ठिकाणी कुठल्या …

Read More »

विद्यार्थ्यांना दिले जाणारे वाघिणीचे दूध रोखलं?

जगात इंग्रजी भाषेच्या वापरात अमेरिका सर्वप्रथम आहे तर भारत दुसर्‍या स्थानावर आहे. इंग्लंड देश चौथ्या स्थानावर आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या समाजसुधारकाने इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हटले आहे. मात्र, राज्यसरकारने सेमी इंग्रजी मिडियमच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या पाल्यांनाही हे वाघिणीचे दूध पिण्याची संधी उपलब्ध केली असताना पोलादपूर तालुक्यात मात्र झारीतील शुक्राचार्यांनीच हे वाघिणीचे दूध …

Read More »

वाडी गिळली कुणी

धरण कुणाच्या हद्दीत येते यावरून बराच काळ चालढकल झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. तर धरणाजवळ अलीकडच्या काळात खणलेल्या विहिरांकरिता जे सुरुंगांचे स्फोट केले गेले, तेही कदाचित धरणाला तडे जाण्यास जबाबदार असावेत अशी भीती आहे. अर्थातच, विहिरींच्या कामांची माहिती देखील स्थानिक प्रशासनाकडे असणे अपेक्षित आहे. धरणाचे बांधकाम मुळातच निकृष्ट दर्जाचे होते का त्याची …

Read More »

मेन लाईन आणि हार्बर लाईन जोडण्याकडे दुर्लक्ष

पनवेलमध्ये उपनगरीय रेल्वे 1996 मध्ये सुरू झाली. पनवेल शहराचा विकास होत असताना रेल्वेमुळे झपाट्याने आजुबाजूच्या परिसराचे नागरीकरण होत आहे. आज या स्थानकातून वर्षभरात जवळपास 50 कोटी प्रवासी प्रवास करीत असल्याने लवकरच या स्थानकाचा समावेश ‘अ 1’ श्रेणीत होणार आहे. पनवेल स्टेशनमध्ये प्रवाशांना पुरेशा मूलभूत सुविधांपासून तर वंचित ठेवण्यात आले आहेच …

Read More »