कोरोना महामारी काही थांबायचे नाव घेत नाहीये. हा संसर्ग वारंवार डोके वर काढत आहे. कोरोनाप्रमाणेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सातत्याने कुरबुरी होत आहेत. त्यावर आघाडीतील नेते तात्पुरती मलमपट्टी करीत असले, तरी तीन पक्षांतील कार्यकर्ते मात्र ऐकायला तयार नाहीत, हे ठाण्यातील घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. भिन्न विचारधारा आणि परस्परविरोधी ध्येय-धोरणे …
Read More »श्रेयवादाच्या पाट्या
मुंबई आणि महाराष्ट्रातील दुकानांच्या पाट्या मराठीतच असायला हव्यात या आग्रहाला आता कायद्याचे अधिष्ठान मिळाले आहे. दुकान कितीही मोठे वा छोटे असो, त्याची पाटी मराठी देवनागरी लिपीमध्येच असली पाहिजे अशी सक्ती करणारा निर्णय राज्य सरकारने नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला, त्यावरून आता श्रेयवादाची लढाई पेटली आहे. माध्यमांमधला सूर पाहता हे सारे नव्यानेच …
Read More »रायगडात देशी व विदेशी पाहुणे दाखल
हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे पक्षी निरीक्षक व पर्यटक सुखावले आहेत. सद्यस्थितीत सुमारे 22 ते 25 हजार किलोमीटरचा प्रवास करून अमुर ससाणे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दाखल झाले आहेत. पक्षी अभ्यासक राम मुंडे यांना या भागात जवळपास 30 ते …
Read More »पुन्हा आयाराम, गयाराम
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की पक्षफुटी आणि आयाराम-गयारामांच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरू लागतात. टीव्ही वृत्तवाहिन्यांवरच्या ब्रेकिंग न्यूजच्या केंद्रस्थानी या आयाराम-गयारामांचीच धावपळ असते. कुणाचे पारडे जड आणि कुणाचे खाली याचे आडाखे बांधून मगच दलबदलूंची ही पायदळे पळ काढत असतात. हा रोग सर्वपक्षीय आहे आणि एकदा लोकशाहीची चौकट मान्य केली की अशा …
Read More »दंडेलशाहीला धक्का
विधिमंडळातील 12 आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाविकास आघाडी सरकारला अक्षरशः धारेवर धरले. भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते. या अन्याय्य निलंबनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी सध्या माननीय न्यायालयासमोर सुरू आहे. सुनावणी अद्याप पूर्ण झाली नसली, …
Read More »प्रश्न विश्वासाचा आहे!
गेले दोन महिन्यांहून अधिक काळ चिघळलेला एसटी कामगारांचा संप लवकरात लवकर संपुष्टात यावा अशीच महाराष्ट्राच्या तमाम जनतेची भावना असेल. या संपाची तड लावणे हे खरे तर कुठल्याही मंत्र्याच्या आवाक्यातले काम उरलेले नाही. म्हणूनच बहुदा परिवहन मंत्र्यांनी महाविकास आघाडीचे अध्वर्यू शरद पवार यांची मदत घेतली. राज्य चालवण्याचा प्रचंड अनुभव गाठिशी असलेल्या …
Read More »कोरोना : उपाययोजना आणि दक्षता
कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. यामुळे मोठे आर्थिक-सामाजिक बदल घडले. मात्र शासनाने सावधगिरीने उपाययोजना केल्या आणि जनजीवन पूर्ववत होऊ लागले. शासनाच्या विशेष प्रयत्नातून मोठ्याप्रमाणात होणारे नुकसान टाळता आले. जेव्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते, तेव्हा प्रचंड काळजी वाटते. तर जेव्हा संख्या कमी होऊ लागते, तेव्हा आपण निश्चिंत होतो. ही मानसिकता …
Read More »शाळांवर संकट
महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे चक्रावून टाकणारे आहेत. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. तथापि, हे निर्बंध पूर्वीइतके कडक नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. उपाहारगृहे, दुकाने, मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे अशा सर्व ठिकाणी 50 टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. बाकी सगळे व्यवहार बव्हंशी …
Read More »राज्यात मिनी लॉकडाऊन
राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अपेक्षेप्रमाणे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. गेले अनेक दिवस याबाबत चर्चा सुरू होती. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर सरकारने नवी नियमावली जाहीर केली, जी मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. त्यामुळे नागरिकांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. नववर्ष सुरू होऊन दहा दिवस व्हायला …
Read More »गार्बेज फ्री सिटीच्या वाटेवर कर्जत
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात थ्री स्टार मानांकन मिळविणार्या तसेच देशात 15व्या क्रमांक पटकावणार्या कर्जत नगरपरिषदेने आगामी काळात कर्जत गार्बेज फ्री शहर व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचवेळी 2021 मध्ये देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 15व्या आलेल्या कर्जत शहराला आता देशातील आघाडीच्या पाच शहरात यायचे आहे. त्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण 2022ची तयारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper