कोकणापासून मुंबईपर्यंत किनारपट्टीचा मोठा पट्टा अतिवृष्टीचे संकट झेलत असताना राज्य सरकार नेमके काय करत आहे हा एक प्रश्नच आहे. निसर्ग चक्रीवादळ असो वा तौक्ते वादळ, या नैसर्गिक आपत्तींमध्ये भरडून निघालेल्या रायगड तसेच कोकणवासियांना आजही मदत मिळालेली नाही. महाड, चिपळूण परिसरात गुरूवारी आलेल्या महाप्रलयामध्ये नुकसान झेलणार्या नागरिकांनी मग सरकारकडून नेमकी काय …
Read More »समर्थांची पंढरपूरवारी
’रामदास म्हणे आता। सांडूनी रामाची कथा। आणीक सर्वथा। चाड नाही रे॥ ’पंढरपूरची वारी करण्यास रामभक्त असलेले समर्थ काहिसे अनुत्सूक असताना विठ्ठलपंत नावाचे वृध्द समर्थांकडे आले आणि पंढरपूरचे उपाध्ये असल्याचे सांगून त्यांना पंढरपूरला सोबत करण्याची विनंती करू लागले. हा प्रसंग 1571 मध्ये अधिक आषाढ महिन्यातील असल्याचा उल्लेख समर्थ वाङमयामध्ये दिसून येतो. …
Read More »प्रकृती, संस्कृती आणि विकृती
बॉलिवुडमध्ये पदार्पण करू इच्छिणार्या नवोदित तरुणींना आमिषे दाखवून त्यांच्याकरवी अश्लील चित्रकहाण्या तयार करून एका विशिष्ट अॅपद्वारे ते बाजारात आणण्याचा उद्योग राज कुंद्रा याने केल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात बॉलिवुडमधील अनेक जणांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हात अडकल्याचेही बोलले जाऊ लागले आहे. खरे खोटे चौकशीत बाहेर येईलच. एक भाकरी दोघांमध्ये वाटून खाल्ली …
Read More »आणखी किती बळी हवेत?
रोज मरे त्याला कोण रडे ही म्हण सर्वसामान्यांच्या जणु पाचवीला पुजली आहे. विशेषत: पावसाळ्यात ठिकठिकाणी नित्य नेमे ओढवणार्या महासंकटांना जनता आता सरावली आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. कोरोना महासाथीसारखे संकट असो किंवा महापुरासारखी आपत्ती अथवा दरड किंवा इमारत कोसळून गेलेले हकनाक बळी…अवघी संकटे सर्वसामान्य जनता हताशपणे सोसत राहते …
Read More »कसली पाळत!
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासूनच सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधीपक्षांच्या खासदारांनी पाळत प्रकरणाचा मुद्दा उकरून काढत सभागृहाचे पहिल्या दिवशीचे कामकाज पाण्यात बुडवले. वास्तविक अशा प्रकारची कुठलीही पाळत यंत्रणा केंद्र सरकारकडे नाही. तसा सरकारचा उद्देशदेखील नाही असे स्पष्टीकरण नवे माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वारंवार सभागृहात दिले, परंतु त्याने …
Read More »व्हॅली क्रॉसिंग आणि साहसी खेळ
माथेरान हे जगाच्या पाठीवर असे थंड हवेचे ठिकाण आहे की येथे पर्यटक पाहुणे म्हणून आले तर या ठिकाणी राहणार्यांना दोन वेळचे जेवण मिळू शकते. पर्यटक आले तर पर्यटन होईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल. कोणत्याही प्रकारची शेती नसलेल्या माथेरानमध्ये पर्यटनावर सर्वकाही अवलंबून आहे. पर्यटकांवर अवलंबून असलेली जगात अनेक राष्ट्र आहेत, पण …
Read More »मुंबईकर असुरक्षितच!
जोरदार पाऊस आणि मुंबईची तुंबई हे समीकरण वाईट अर्थाने रूढ झालेले आहे. दरवर्षी मुंबई महापालिका पावसाळ्याआधी नालेसफाईचे दावे करते आणि धुवाँधार पावसात ते वाहून जात असतात. आताही तेच झाले. याहून गंभीर म्हणजे मुंबईत घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे. कोट्यवधी …
Read More »म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे तीन स्मार्ट मार्ग
सध्या शेअर बाजारात म्युच्युअल फंडाच्या मार्गाने गुंतवणूक करणार्यांची संख्या वेगाने वाढते आहे. ती करताना थोडी स्मार्ट पद्धतीने केली तर अधिक परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे असे तीन स्मार्ट मार्ग आहेत… स्मार्ट इनव्हेस्टरसाठी म्यच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी तीन सुपरस्टार पद्धती उपलब्ध आहेत. 1. सिस्टेमटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)- हा पहिला पहिला सुपरस्टार …
Read More »शेअर बाजारासंबंधी कंपन्यांमधील विक्रमी तेजीचा अर्थ
शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसंबंधी कंपन्यांनी गेल्या आठवड्यात विक्रमी तेजी अनुभवली. या कंपन्यांचे नफ्याचे आकडे एवढे फुगले नसताना हा बदल झाला आहे. याचा अर्थ असा की शेअर बाजारातील गुंतवणूक भारतातही वेगाने वाढत जाणार, असे संकेत आता मिळू लागले आहेत. शेअर बाजारात जे जे नागरिक गुंतवणूक करत आहेत, ते खरोखरच …
Read More »ग्रामपंचायतींना सतावतोय डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न
मुरुड तालुक्यात 24 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना अनेक वर्षांपासून डम्पिंग ग्राऊंड उपलब्ध होत नसल्याने गोळा केलेला कचरा रस्त्याशेजारी अथवा गावाच्या मागील बाजूस सार्वजनिक ठिकाणी टाकावा लागत आहे. उघड्यावर टाकण्यात येणार्या या कचर्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. तर डम्पिंग ग्राऊंड नसल्याने कचर्याची विल्हेवाट कशी लावावी, हा मोठा प्रश्न …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper