दासगाथेच्या अखेरिस 1372 व्या ओवीमध्ये समर्थांनी तुम्ही आम्ही रामदास एकचि। देव एकचि हा नाना वेषधारी। रे सखया। लटिके म्हणसी तरी तुझा देव। माझा होऊनी मज हृदयी धरी। रे सखया॥ असे म्हणून विठ्ठलभक्तीची अनुभूतीच प्रकट केली आहे. समर्थांनी बाडांक 1497 मध्ये श्रीविठ्ठल प्रेमदर्शक एक सुंदर अप्रतिम अभंग रचला आहे. वैकुंठीचा राणा …
Read More »शिक्षणाचा खेळखंडोबा
गेले जवळपास दीड वर्ष देशात शाळा बंद आहेत. अनेक भागांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील मुलांनी शाळा सोडण्याचे प्रमाण वाढते आहे. निव्वळ शिक्षणासाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या मनावरील महासाथीचे परिणाम दूर करण्याकरिता शाळा सुरू व्हायला हव्यात. अर्थात इतक्या सखोल विचाराची अपेक्षा गोंधळयुक्त कारभार करणार्या आघाडी सरकारकडून आपण करू शकतो का? देशात कोरोना अवतरल्यापासून …
Read More »कळवळ्याचा काँग्रेसी कावा
काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी चक्क ट्रॅक्टर चालवत संसद भवनाकडे कूच केले. मोदी सरकारने आणलेल्या कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधात त्यांनी अभिनव आंदोलन छेडले असा त्यांचा दावा आहे. ट्रॅक्टरवरून संसदेत येण्यामध्ये अभिनव असे काय आहे हे काँग्रेसजनच जाणोत. शेतकर्यांबद्दल प्रामाणिक कळवळा असता, तर गांधी यांनी सध्या सुरू …
Read More »संभाव्य तिसरी लाट
देशात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. एकीकडे दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसर्या लाटेची शक्यता आहे. त्या दृष्टीने शासन-प्रशासन कार्यरत आहेत. तिसरी लाट मुलांवर परिणाम करणार असल्याचे म्हटले जात असल्याने मुलांचे लसीकरण सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना हा मानवाच्या मागे एखाद्या राक्षसासारखा लागला आहे. गेले जवळपास …
Read More »उद्ध्वस्त कोकण!
निसर्गसंपन्न कोकण सध्या याच निसर्गाची अवकृपा झेलत आहे. महापूर तसेच दरडी कोसळून कोकणात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध दुर्घटनांत अनेकांचा मृत्यू झाला असून शेकडो संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राज्यातील सरकारने आता या आपद्ग्रस्तांना भरीव मदत करून त्यांना पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. जुलै महिन्याच्या सुुरुवातीला गायब …
Read More »भविष्यात कर्जत विळख्यातच…
कर्जत तालुक्यात दोन मोठी धरणे भविष्यात बांधली जाणार आहेत. सिडको आणि ठाणे जिल्ह्यातील नागरी वस्तीची तहान भागविण्यासाठी कर्जत तालुक्यातील जमिनीवर धरणे बांधली जाणार आहेत. लोणावळा भागातील धरणाचे पाणी कातळदरामध्ये सोडल्यानंतर 25 टक्के कर्जत तालुका पाण्याखाली जातो. मग कोंढाणा आणि पोशिर या मध्यम धरण प्रकल्पांची निर्मिती झाल्यानंतर कर्जत तालुक्यात दरवर्षी येथील …
Read More »खरेदी आपण गरज म्हणून करतो, की ती आपल्याकडून करून घेतली जाते आहे?
काय खरेदी करावे आणि काय नाही, हे ठरविणारे सर्वस्वी आपण असलो पाहिजे. पण आपल्या खरेदीवर बाह्य गोष्टींचा परिणाम होत असेल, तर सावध होण्याची गरज आहे. अशा कोणत्या बाह्य गोष्टी आपल्या खरेदीवर परिणाम करतात, ते आपण पाहूयात. जर आपण काही ऑनलाईन खरेदी करावयाचे ठरविले आणि सहज त्या वस्तूचा शोध घेतला, तर …
Read More »सायबर गुन्ह्यांचे बळी भारतीयच अधिक का?
भारतात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे, असा निष्कर्ष मायक्रोसॉफ्टच्या एका पाहणीत समोर आला आहे, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, पण याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करण्यातही काही शहाणपणा नाही. डिजिटल आणि ऑनलाईनच्या नव्या युगात आपल्याला वर्तनात काही बदल करून घ्यावे लागणार आहेत. ते आपण केले तरच या गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात …
Read More »मृत्यूच्या दरडी
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सडकमार्गे तळीये गावाकडे धाव घेतली, तेव्हा स्थानिकांनीच मदतकार्य जोरात सुरू करून अठरा ते वीस मृतदेह बाहेर काढले होते. आम्ही येथे पोहोचू शकलो तर सरकारी अधिकारी आणि मदतपथके का पोहोचू शकली …
Read More »धोकादायक पुलांची दुरुस्ती करा
अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील काशिदजवळील पूल वाहून गेला. त्यामुळे महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेच्या स्मृती जाग्या झाल्या. या दुर्घटनेमुळे जिर्ण आणि धोकादायक पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या अहवालानूसार जिल्ह्यातील अनेक पूल आजही धोकादयाक अवस्थेत कायम आहेत. काशीद येथील दुर्घटनेची दखल घेऊन रायगड जिल्ह्यातील धोकादायक पुलांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper