कोरोना महासाथ हे इतके मोठे संकट आहे की या घडीला प्रत्येकाने आपापला जीव सांभाळत एकमेकांना जमेल तितकी मदत करावी एवढीच अपेक्षा आहे. मदत शक्य नसेल तर किमान मदतकार्यात अडथळा आणू नये एवढी किमान जाणीव राजकीय नेत्यांना असायला हवी. परंतु काही राजकीय पक्षांना या संकट काळात राजकारणाची सुवर्णसंधी दिसते आहे. विशेषत: …
Read More »अजुन थोडी कळ सोसा
लॉकडाऊनआधी महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सात लाखांपर्यंत पोहचली होती. लॉकडाऊननंतर मात्र ती चार लाख 75 हजारांपर्यंत खाली आली. देशाचा रुग्णवाढीचा दर 1.4 इतका आहे, तर राज्यात तो 0.8 पर्यंत खाली आला आहे. याचा अर्थ लॉकडाऊनसदृश कठोर निर्बंधांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत, म्हणूनच राज्यातील कठोर निर्बंधांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. …
Read More »पाणीटंचाईच्या उपायांसाठी निधीटंचाई
पोलादपूर तालुका दुर्गम, डोंगराळ आणि पाच नद्या व त्यांच्या अनेक उपनद्या असूनही दरवर्षी मार्चपासून टंचाईग्रस्त होते. या पाणीटंचाईने तालुक्यात अर्धेअधिक जनजीवन पाण्यासाठी दाहीदिशा फिरत असताना दिसते, तर अर्धेअधिक जनजीवन पाणीटंचाईमुळे या टंचाईकाळात गावाकडे येण्यासही धजावत नसल्याचे दिसते. पोलादपूर तालुक्यात डवरे खोदणे, बंधारे बांधणे, वनराई बंधारे, विंधन विहिरी, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे …
Read More »हास्यास्पद राजकारण
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्यास नकार दिला. हा नकार देताना आरक्षणासंबंधी अंतिम अधिकार पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती यांच्याचकडे असतील असे नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या न्यायालयीन पराभवाची समीक्षा सोडून राजकारणाचा मार्ग तेवढा निवडला. आता सारे काही पंतप्रधानांच्या हाती आहे या वाक्याचा सोयीस्कर अर्थ काढून …
Read More »ग्रामीण भागाची कसोटी
गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील काही शहरी भागांमध्ये कोरोनाचा आलेख किंचित उताराला लागल्यासारखा वाटतो आहे. रुग्णसंख्यावाढ मंदावलेली दिसत असली तरी शहर भागामध्ये मृत्यूदर मात्र अजुनही चढाच आहे. ग्रामीण भागात मात्र चिंताजनक परिस्थिती असून अनेक ठिकाणी संसर्ग वाढतो आहे. तेथील आरोग्य यंत्रणा देखील हतबल झालेल्या दिसून येत आहेत. मुंबई-पुण्यामध्ये कोरोनाची साथ …
Read More »कोरोनाविरुद्ध जोरदार लढा
वैश्विक महामारी कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे भारतात हाहाकार उडाला आहे. देशातील रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत चालले असून, आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. दुसरीकडे या संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार एकाच वेळी अनेक पातळ्यांवर समर्थपणे काम करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. दोन वर्षे झाली तरी कोरोना नामक दृष्टचक्र थांबण्याचे …
Read More »शेअर बाजारातील चांगल्या परताव्याची गेल्या 25 वर्षांची झलक
कोरोनामुळे अर्थव्यवस्था थांबली आहे असे अनेक नागरिकांना वाटत असले आणि ते खरे असले तरी ती लवकरच सुरू होईल आणि पूर्वपदावर येईल, असे शेअर बाजार मानत आहे. त्यामुळेच शेअर बाजार चांगल्या पातळ्यांवर स्थिर झालेला दिसत आहे. अशा शेअर बाजारात दीर्घकाळ गुंतवणूक करणार्यांना कसा चांगला परतावा मिळू शकतो याची ही एक झलक. …
Read More »अर्थकारणात आमूलाग्र बदल हेच आरक्षण प्रश्नावरील खरे उत्तर का आहे?
मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई सुरू आहे. ती आरक्षण मिळण्याच्या बाजूने यशस्वी झाली तर आपण जिंकलो असे मानले जात आहे. प्रत्यक्षात हा प्रश्न केवळ आरक्षणाचा नसून तो कसा आर्थिक आहे हे समजून घेण्याची गरज आहे. घरांत माणसे उपाशी असताना घरांतच दडवून ठेवलेल्या भाकरी म्हणजे काळा पैसा, भ्रष्ट करपद्धती आणि असुरक्षिततेतून सुटका …
Read More »बिकट वाट
लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यावरच देशात कोरोना महासाथीची दुसरी लाट अनपेक्षितपणे येऊन आदळली. या दुसर्या लाटेत तरुणांमधील संसर्ग मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागल्याने 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरणही सुरू करावे लागले. देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा सुरळीत सुरू ठेवायचा असेल तर नोकरी-व्यवसायात सक्रिय असणार्यांना फार काळ घरात ठेवून चालणार नाही. त्यामुळे या …
Read More »काशीद जेट्टीच्या कामाला वेग
मुरुड तालुक्यातील काशीद या ठिकाणी केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत 112 कोटी रुपये खर्च करून भव्यदिव्य जेट्टी बांधण्याच्या कामाला वेग आला असून सन 2021 अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर जलमार्गाने केवळ दोन तासांत काशीद येथून मुंबई गाठता येणार आहे. पर्यटनस्थळ म्हणून काशीद जगप्रसिद्ध आहे. येथे पर्यटकांची नेहमी मोठी गर्दी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper