विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर निखारा ठेवण्याचा निर्णय असो, मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न असो, कंगना रणौवतच्या घरावर बेकायदा चालवलेला बुलडोझर असो किंवा टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामींच्या अटकेचे प्रकरण असो या सर्वच न्यायालयीन लढायांमध्ये ठाकरे सरकार सपशेल तोंडावर पडले. परीक्षेत कुठलाही प्रश्न सोडवण्यात साफ तोंडघशी पडलेल्या विद्यार्थ्याने कोरी उत्तरपत्रिका ठेवून स्वच्छतेच्या गुणांची मागणी केल्यासारखे …
Read More »लढाई की भ्रष्टाचार?
कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा मागोवा घेण्याचे अर्थात ट्रेसिंगचे काम अतिशय प्रभावीपणे सुरू आहे, असे ठाकरे सरकारतर्फे वारंवार सांगण्यात येत आहे. या प्रयत्नांमुळेच कोविडविरुद्धची लढाई आपण जिंकत आलो आहोत असा आविर्भाव सरकारने आणला आहे. प्रत्यक्षात मात्र किती सावळागोंधळ आहे हे नवी मुंबईतील बनावट कोरोना …
Read More »लसीच्या प्रतीक्षेत विश्व
कोरोना विषाणूला अटकाव करणारी प्रभावी लस आता आपल्याला प्रत्यक्षात दिली कधी जाते याकडे अवघे जग तूर्तास डोळे लावून बसले आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे वैज्ञानिकांनी याबाबतदेखील जगाचा हिरमोड केलेला नाही. कोरोना विषाणूची पहिली केस चीनमध्ये साधारण वर्षभरापूर्वी आढळली. त्यानंतर जवळपास 12-13 महिन्यांच्या आत जगभरातील किमान तीन डझन लशी यशस्वी वाटचाल …
Read More »चला किनारा गाठूया!
लसींची परिणामकारकता, त्यांचा उपयोग, ती कशी आणि कोणाला द्यायची यासंदर्भातील उत्तरे फक्त शास्त्रज्ञच देऊ शकतात. आपण राजकारणी असलो तरी त्या विषयातील तज्ज्ञ नाही हे विसरता कामा नये असा शेलका सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिला. तो बराच बोलका म्हटला पाहिजे. लसीच्या वाटपाबाबत काही राजकीय पक्ष आणि राज्यकर्ते …
Read More »पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?
कटकारस्थानातून सत्तेवर आलेले तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार येत्या आठवड्याभरात कसेबसे एक वर्ष पूर्ण करेल. कोरोनाच्या सावटाखाली दिवाळी कशीबशी आटोपल्यानंतर आता पुन्हा एकदा लॉकडाऊनचे भूत भेडसावू लागले आहे. त्यातच भरमसाठ वीजबिलांनी महाराष्ट्रातील जनता अतिशय जिकिरीला आली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रश्नी वेळेवर सुयोग्य निर्णय घेण्याऐवजी गोंधळच अधिक घालणारे हे सरकार कधी …
Read More »शाळांचा पुनश्च श्रीगणेशा
कोरोनामुळे बंद असलेल्या गोष्टी हळूहळू पुन्हा सुरू होत आहेत. सुमारे आठ महिने बंद असलेली मंदिरे काही दिवसांपूर्वी खुली झाली. आजपासून शाळांची घंटा वाजणार आहे. सुरुवातीला इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग भरणार आहेत. राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासंबंधी निर्देश दिले असले तरी पालक मात्र पाल्यांना सध्या शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. राज्यातील …
Read More »गुंतवणूक काढून घ्यायची की भांडवल वृद्धीसाठी ठेवायची?
· दिवाळीसाठी सुचवलेल्या 10 कंपन्यांपैकी काही कंपन्यांनी एका पंधरवड्यातच परंपरागत गुंतवणूक पर्यायांच्या वार्षिक परताव्यापेक्षा चौपट परतावा दिलेला आढळून येतो, मात्र आता प्रश्न आहे की अशा शेअर्समधून गुंतवणूक काढून घ्यायची की भांडवल वृद्धीसाठी तशीच ठेवून द्यायची आणि जर ठेवून द्यायची तर किती अवधीसाठी आणि किती वृद्धी होईपर्यंत? मागील दोन आठवड्यांत निफ्टी …
Read More »ऐका आणखी एका आमूलाग्र बदलाच्या हाका!
संगणकीकरण, इंटरनेट, मोबाइल, डिजिटल व्यवहाराच्या मार्गाने जे आमूलाग्र बदल आपल्याला गेल्या तीन-चार दशकांत पाहायला मिळाले, त्याच स्वरूपाचा हरित ऊर्जेची निर्मिती आणि वापराचा बदल पुढील दशकात होणार आहे. या बदलाचे व्यापक परिणाम देशावर होणार आहेत. त्यामुळे त्यातून वाढणार्या रोजगार संधी आणि आर्थिक उलाढालीकडे आपले लक्ष असले पाहिजे. आपल्या आजूबाजूला होणार्या मोठ्या …
Read More »कोरोनाचे वळवळते शेपूट
गेले आठ महिने कोरोना विषाणूचे दुष्परिणाम आपण सारेच भोगत आहोत. महत्प्रयासाने ही साथ आटोक्यात आणण्यामध्ये आपल्याला यश मिळाले. अर्थात या यशाचे सारे श्रेय डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज, सफाई कामगार, स्मशानभूमीचे कर्मचारी आणि पोलिसांना द्यायला हवे. या कोविड योद्ध्यांनी केलेल्या अतुलनीय कार्यामुळेच या भीषण साथीला अटकाव करण्यात यश मिळाले आहे. अर्थात संकट …
Read More »गाफीलपणा नकोच!
भारतामध्ये गेला जवळपास दीड महिन्यांहून अधिक काळ कोरोनाचा आलेख खाली घसरताना दिसत होता. परंतु आता दिवाळीनंतर कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करताच नव्या केसेसमध्ये थेट 32 टक्क्यांची एक दिवसीय वाढ दिसून आली. दिवाळीच्या काळात चाचण्या आठ लाखांपर्यंत खाली घसरल्या होत्या, त्या मंगळवारी 9.3 लाखांवर आल्या. या वाढीबरोबरच पॉझिटिव्हिटी रेट 4.1वर गेलेला दिसून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper