Breaking News

संपादकीय

अमेरिकेत बायडेनपर्व

जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेरिकेत सत्तांतर झाले असून, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. 77 वर्षीय बायडेन यांनी नवा इतिहास रचला. इच्छाशक्ती असेल तर वय आडवे येत नाही, हेही त्यांनी दाखवून दिले. यंदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची …

Read More »

शेअर खरेदी आणि कमी जोखीम? शक्य आहे!

शेअर बाजारात थेट गुंतवणूक म्हणजे जोखीम असं समीकरण आपण उगाचच उराशी बाळगतो आणि आपसूकच मग म्युच्युअल फंडांकडं वळतो. परंतु थेट शेअर खरेदीपेक्षा तुलनेनं कमी जोखमीच्या काही गोष्टी उपलब्ध आहेत. त्यातली एक म्हणजे स्टॉक एक्स्चेंजच्या (ईटीएफ) निर्देशांकात गुंतवणूक. आठवड्याच्या शेवटास दिवाळी आहे आणि त्या निमित्तानं म्हणजे नवीन संवत वर्षासाठी शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या …

Read More »

भारतीय ग्राहकशक्तीचा विजय असो!

भारतीय ग्राहकशक्तीच्या ताकदीवर देशात पैसा फिरायला लागला आणि वातावरण बदलून गेले. भारतातील पैसा असाच फिरत राहिला आणि त्याचा लाभ स्थानिक पातळीवर मिळू लागला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा हा उत्साह दीर्घकाळ टिकेल आणि वर्तमानातील आर्थिक संकटाच्या झळीची तीव्रता निश्चितच कमी होईल. अर्थचक्रासंबंधी सर्व आकडेवारी असे सांगू लागली आहे की भारत नावाचा हत्ती …

Read More »

सावधगिरी हवीच

गेले जवळपास पाच आठवडे देशातील कोरोना फैलावाची आकडेवारी खाली जाताना दिसते आहे. कोरोना फैलावाच्या संदर्भात सातत्याने भीषण परिस्थिती अनुभवणार्‍या महाराष्ट्रातही अखेर चित्र काहिसे दिलासादायक होताना दिसते आहे. अर्थात परिस्थिती बदलत असली तरी कोरोना पूर्णत: गेलेला नाही हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे सावधगिरी सोडून चालणार नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र सुरूवातीपासूनच कोरोनाच्या फैलावात …

Read More »

महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे

पुण्याजवळील शिरुर तालुक्यात घडलेली स्त्री-अत्याचाराची घटना निव्वळ अंगावर काटा आणणारी नसून अवघ्या महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. अन्य राज्यांतील अशाच स्वरुपाच्या घटनांनंतर तेथील नेतृत्वावर तोंडसुख घेण्यासाठी पुढे सरसावणारे महाराष्ट्रातील सत्ताधारी आता काय बोलणार आहेत? आपल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का, या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आता त्यांची …

Read More »

आणीबाणीची आठवण

गेल्या काही महिन्यांपासून अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीच्या माध्यमातून राज्य सरकारवर तोफा डागल्या होत्या. त्याचा सूड म्हणून त्यांना अटक करण्याची ही कारवाई करण्यात आल्याची टीका होत आहे. आपल्या विरोधात बोलणार्‍या टीकाकारांची तोंडे बंद करण्याचे हे ठाकरे सरकारचे उपाय लोकशाहीच्या चिंधड्या उडवणारे तर आहेतच, परंतु कुठल्याही प्रकारे विचार केला तरी ते …

Read More »

मिठाचा खडा

कांजूरमार्गची जागा मिठागराची असून त्यावरील हक्क आम्ही सोडलेला नाही. सबब ही जागा मुंबई महानगरक्षेत्र विकास प्राधिकरणाला परस्पर हस्तांतरित करणे नियमबाह्य आहे. या जागेवर परस्पर कारशेड उभारली जात असून त्यामुळे केंद्र सरकारचे मोठे नुकसान होणार आहे, असे पत्र केंद्र सरकारतर्फे राज्याच्या मुख्य सचिवांना धाडण्यात आले आहे. याचा अर्थ एवढाच की ठाकरे …

Read More »

दुसर्या लाटेसाठी सज्जता हवी

जसजशी जगभरात थंडी वाढत जाईल तसतसा कोरोना विषाणूचा फैलाव अधिक वेगाने वाढताना दिसेल, असा इशारा जगभरातील शास्त्रज्ञ देत आहेत. रशिया आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये हिवाळ्यामुळे कोविड-19च्या दुसर्‍या लाटेचा तडाखा अधिक गंभीर स्वरुप धारण करत असल्याचे दिसून येतेच आहे. भारतातही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा केंद्रीय …

Read More »

रिटेल आणि जिओच्या विस्ताराने दिले रिलायन्सला बळ

रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे. ती कोणकोणते व्यवसाय करून 15 लाख कोटी रुपये बाजारमूल्य असलेली कंपनी झाली आहे हे समजून घेतले की पैसा नेमका कोठे फिरत आहे हे समजण्यास मदत होते.आजच्या मालिकेतील शेवटच्या भागात जाणून घेऊ रिलायन्स रिटेल आणि जिओचा विस्तार. रिलायन्स रिटेल म्हणजे रिलायन्स ग्रुपच्या रिटेल …

Read More »

मागे पडलेल्या शेती प्रश्नाचा विचार भांडवल आणि तंत्रज्ञानाशिवाय कसा?

भांडवल आणि तंत्रज्ञान वापराची कमतरता ही शेतीची प्रमुख समस्या आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 93 वर्षांपूर्वी म्हटले होते. शेतीत पुरेसे भांडवल गुंतविले जावे आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठीचे काही प्रयत्न अलीकडच्या काळात होताना दिसत आहेत. त्याचा वेग कसा वाढेल, असा विचार शेती क्षेत्राविषयी मंथन करणार्‍यांनी आता केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब …

Read More »