Breaking News

संपादकीय

शॉक ट्रीटमेंट

दिवाळीच्या अखेरच्या दिवशी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलामध्ये कोणतीही सवलत देता येणार नाही, ती पूर्ण भरावीच लागतील, असे सांगून हात वर केले आहेत. केंद्र सरकारकडून अर्थसाह्य न झाल्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती तोळामासा झाल्याचे सांगून त्यांनी सारे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे आता बिले …

Read More »

देवाची सुटका

कोरोनामुळे गेले सुमारे आठ महिने बंद असलेली महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे आजपासून खुली होत आहेत. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत जवळपास सर्व काही टप्प्याटप्प्याने सुरू झाले असताना देव मात्र मंदिरात बंदिस्त होते. त्यामुळे देवांची सुटका करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर ठाकरे सरकारला देवानेच सुबद्धी दिली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील …

Read More »

सीकेटीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश

पनवेल : रामप्रहर वृत्त – उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत सन 2020 मध्येही चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाने शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागात शिकणाया इयत्ता पाचवीच्या पाच विद्यार्थ्यांना पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (झणझड) तसेच इयत्ता आठवीच्या नऊ  विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (झडड) शिष्यवृत्ती संपादित …

Read More »

दिवाळी ते दिवाळी-तळातून उभारीने दिली संधी!

दिवाळी ते दिवाळी या एका वर्षात निफ्टीनं 10 टक्के वाढ नोंदवलीय (11627-12680) तर सेन्सेक्सनं 10.68 टक्के. ही वाढ भव्यदिव्य वाटत नसली तरी मार्च महिन्यामध्ये तळात गेलेल्या बाजारानं मिळवलेली उभारी लक्षणीय ठरली आहे. दरवर्षी उत्साहानं साजरा केला जाणारा दिव्यांचा सण म्हणजे दीपावली. कोरोना संकटात दिवाळी कशी जाणार, अशी शंका व्यक्त केली …

Read More »

निवडणूक निकालांमागे आर्थिक बदलांचा मोठा वाटा का आहे?

निवडणूक निकालांचे विश्लेषण आजही पारंपारिक आणि जुनाट जातीधर्माच्या गणितावर केले जाते. वास्तविक बहुजनांमध्ये भौतिक सुखाच्या ज्या आकांक्षा तयार झाल्या आहेत, त्याला आधार देणारे आर्थिक बदल जनमतांत मोठी भूमिका बजावू लागले आहे. त्याची प्रचिती 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांत आली होती आणि ताज्या विधानसभा निवडणुकांतही त्याची पुनरावृत्ती झाली आहे. बिहारमधील विधानसभा आणि इतर …

Read More »

दुरितांचे तिमिर जावो

वेळीच लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनामुळे होऊ पाहणारी महाप्रचंड जीवितहानी टाळण्यात यश मिळाले हे खरे असले तरी या जालिम उपायाचे परिणाम काही काळ भोगावे लागणार आहेत. तरीही पंतप्रधान मोदी यांनी देशाचे अर्थचक्र पूर्णत: ठप्प होऊ दिले नाही. याच काळात त्यांनी आत्मनिर्भर भारताची मुहूर्तमेढ रोवली. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कित्येक गरजूंना उद्योग व्यवसायासाठी कर्जवाटप …

Read More »

अनिर्बंध मनोरंजनाला लगाम

ओटीटी माध्यमांची सुरूवात आपल्या देशामध्ये 2008 साली म्हणजेच अवघ्या 12 वर्षांपूर्वी झाली. ही माध्यमे इतकी नवी आहेत की त्यांच्यासाठी नवे नियम-कायदे तयार करण्यासाठी संधीच मिळाली नाही. परंतु आता मात्र त्यांना काही प्रमाणात तरी लगाम घालणे आवश्यक झाले आहे. म्हणूनच केंद्र सरकारने अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊन ओटीटी व डिजिटल माध्यमांना नियंत्रित …

Read More »

मोदी है तो मुमकिन है

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी दिवाळी दोन दिवस अगोदरच सुरू झाली. बिहारमधील प्रचंड दिग्विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे भरते आले असून पंतप्रधान मोदी यांच्यावर बिहारच्या जनतेने दाखवलेला विश्वास हे त्याचे कारण आहे. याखेरीज अन्य राज्यांमधील पोटनिवडणुकांमध्येही 59 पैकी 41 जागा भाजपनेच जिंकल्या असून त्याचेही श्रेय मोदीजींनाच जाते.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार …

Read More »

एसटीचे गुन्हेगार

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीच्या दोघा कर्मचार्‍यांनी केलेल्या आत्महत्या या खरोखरीच कुणाही संवेदनशील नागरिकाला अस्वस्थ करतील अशा आणि वेदनादायी आहेत. कोरोनाच्या या भीषण संकटकाळात समाजातील काही घटकांची किती असह्य परवड झाली असावी याचे हे अतिशय बोलके उदाहरण म्हणावे लागेल. लागोपाठ दोन एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्यांच्या बातम्या आल्यानंतर सरकारने दोन महिन्यांचे वेतन देऊ …

Read More »

नियमांच्या चौकटीत दिवाळी

कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. परंतु लोकांनी जणु काही कोरोना महामारी संपुष्टात आल्यासारखे वर्तन सुरू केलेले दिसते. गावोगावच्या बाजारपेठांमधली गर्दी बघितली की कोरोनाची दुसरी लाट फार दूर नाही असा नकारात्मक विचार बळावतो. सर्वच ठिकाणी गर्दी टाळायला हवी आहे, तसेच कोरोना रुग्णांना प्रामुख्याने श्वसनाचा त्रास जाणवतो हे लक्षात घेऊन सगळ्यांनीच फटाके …

Read More »