Breaking News

मुंबई – नवी मुंबई

राज्य सरकारकडून एसटी कर्मचार्यांवर जुलमी कारवाई

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांचे राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचार्‍यांची संप पुकारला आहे. संप मागे घेण्यासाठी शासनाने निलंबनाच्या कारवाईचा बडगा कर्मचार्‍यांवर उचलण्यात आला आहे. त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य …

Read More »

भास्कर पाटील यांच्या नाट्यपुस्तकांचे प्रकाशन

खारघर : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील शिवकर गावचे मुळ रहिवाशी असलेले लेखक, दिग्दर्शक भास्कर पाटील यांच्या निरागस आणि बीज या दोन नाट्यपुस्तकांचे प्रकाशन नुकतेच मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व राजदत्त यांच्या हस्ते झाले. भास्कर पाटील यांनी दिग्दर्शन केलेल्या अनेक नाटकांना राज्यनाट्य स्पर्धेत राज्यस्तरीय पारितोषिक मिळालेले आहे. अनेक एकांकिका स्पर्धांमध्येदेखील त्यांनी मागील अनेक …

Read More »

नियोजनाअभावी नवी मुंबईत पाणीसंकट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पाण्याबाबत स्वयंपूर्ण व 24 तास पाणीपुरवठा असा लौकिक असलेल्या नवी मुंबईच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणी तुटवडा भासत आहे. महापालिकेच्या वितरण व्यवस्थेतील नियोजनाअभावी हे पाणी संकट निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नवी मुंबईला मोरबे धरणातून प्रतिदिन 450 तर एमआयडीसीकडून 80 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात …

Read More »

पालिकेतील भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करा

आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेत वारंवार होणार्‍या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करावी, अशी लेखी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.  आमदार म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे की, बेलापूर विभाग कार्यालयातील दोन अधिकारी व कोपरखैरणे विभाग …

Read More »

मंत्री नवाब मलिकांविरोधात भारतीय युवा मोर्चा आक्रमक

मंत्रालय परिसरात जोरदार निदर्शने मुंबई : प्रतिनिधीराष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केल्यानंतर भाजप कार्यकर्ते मलिकांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 10) मंत्रालय परिसरात जोरदार आंदोलन करत मलिक यांचा पुतळा जाळला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याने या …

Read More »

एसटी कर्मचारी मागणीवर ठाम

आझाद मैदानात संपकर्‍यांचे तीव्र आंदोलन मुंबई : प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन अधिकच चिघळत असल्याचे दिसत आहे.  मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी हजारोंच्या संख्येने जमले होते. या आंदोलनात आता भाजपने जाहीर पाठिंबा दिला. आझाद मैदानात जमलेल्या एसटी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते …

Read More »

एमपीएससी परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवली

मुंबई : एमपीएससी परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय बुधवारी (दि. 10) घेतला आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळे दोन वर्ष झालेल्या नाहीत. …

Read More »

सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध घरांसाठी संगणकीय सोडत

नवी मुंबई : सिडको वृत्त सिडको महामंडळाच्या कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध घरांसाठी 15 नोव्हेंबर 2021 रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांना सोडतीमध्ये घर प्राप्त झाले नाही, परंतु योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे अशा सर्व अर्जदारांना सोडत प्रक्रियेद्वारे सदनिका अदा …

Read More »

हायड्रोजन बॉम्ब सोडा, आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज!; भाजप नेते आशीष शेलार यांचा जोरदार पलटवार

मुंबई : प्रतिनिधी हायड्रोजन बॉम्ब सोडाच, आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न म्हणजे बिरबलाच्या कथेप्रमाणे न शिजलेल्या बिर्याणीसारखा प्रकार आहे. नवाब मलिक यांनी मानसिक संतुलन सांभाळावे, अशा शब्दांत भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार …

Read More »

नवी मुंबईत दैनंदिन रुग्णांचेे प्रमाण घटले; कोरोनाबाधितांच्या दुपटीचा कालावधीही वाढल्याने दिलासा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांचे प्रमाण सध्या कमी झाल्याचे निदर्शनास येत असून रुग्णदुपटीचा कालावधी 3196 दिवसांइतका झालेला आहे. तथापि कोरोना अजून पूर्ण संपलेला नाही आणि तिसर्‍या लाटेचा धोका अजून टळलेला नाही हे लक्षात घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार अगदी दिवाळीच्या चार दिवसांतही …

Read More »