Breaking News

मुंबई – नवी मुंबई

भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण मिळणार -राज्यपाल कोश्यारी

मुंबई : प्रतिनिधी अधिवेशनाच्या दुसर्‍याच दिवशी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेत अभिभाषण केले. विशेष म्हणजे राज्यपालांचे संपूर्ण भाषण हे मराठीत होते. या वेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला अनेक दिलासा देणारी आश्वासने दिली. आपल्या अभिभाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकर्‍या उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. त्यासाठी …

Read More »

अध्यक्षांनी ‘डावीकडे’ अधिक लक्ष द्यावे : देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्षाला अध्यक्षांचाच आधार असतो, असे सांगत फडणवीस यांनी ’अध्यक्ष महोदयांनी विरोधक बसतात त्या डाव्या बाजूने जास्त ऐकावे आणि उजव्या बाजूने कमी …

Read More »

शेतकर्यांना हेक्टरी 25 हजारांची तत्काळ मदत द्यावी, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई ः प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीने हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 1) विधानसभेत केली. विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाने एकमताने पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली. रविवारी (दि. 1) विधानसभेच्या सत्रात अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या नियुक्तीची घोषणा केली. भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून एकमताने निवड केली असल्याचे पत्र दिले, …

Read More »

महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर : चंद्रकांत पाटील

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. याविरोधात राज्यपालांकडे एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील त्यांना अनेकदा टोकले. शपथविधीची एक पद्धत असते. त्यानुसारच शपथ …

Read More »

विधानसभेत घमासान; भाजपचा सभात्याग

सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर संपूर्ण कामकाज घटनाबाह्य : देवेंद्र फडणवीस मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शनिवारी (दि. 30) विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडली. या वेळी सरकारला 169 आमदारांनी समर्थन दिले. चार आमदार तटस्थ राहिले. भाजपच्या सर्व 105 आमदारांनी या वेळी सभात्याग केला. अधिवेशनाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते …

Read More »

लपवाछपवीचे उत्तर महाराष्ट्राला हवेय!, देवेंद्र फडणवीस यांचा महाआघाडीला सवाल

मुंबई : प्रतिनिधी अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत चर्चा करण्याऐवजी लपूनछपून बहुमत कसे सिद्ध करता येईल यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी, असा सवाल करीत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप व टीका केली आहे. …

Read More »

रामायण अध्ययन प्रेरणादायी -राज्यपाल

मुंबई : प्रतिनिधी रामायण जीवनाचा आधार आहे, रामायण एकता आहे, रामायण विश्वबंधुत्वाचा संदेश देते.  रामायण अध्ययन प्रेरणादायी असून, त्या माध्यमातून आपण एक आदर्श समाज निर्माण करू शकतो, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आंतरराष्ट्रीय रामायण संमेलनाचे उद्घाटन केले. मुंबई विश्व विद्यालय आणि भागवत परिवार यांच्यातर्फे मुंबईतील …

Read More »

वळसे-पाटील विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 29) पदभार स्वीकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार बहुमत सिद्ध करणार आहे. या प्रक्रियेची पहिली पायरी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी (दि. 29) उद्धव …

Read More »

आदर्श घोटाळ्याची पुन्हा चौकशी

मुंबई : प्रतिनिधी कुलाबा येथील आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता काँग्रेसचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे, मात्र त्यापूर्वीच पुन्हा एकदा ‘आदर्श’ची चौकशी सुरू झाल्याने …

Read More »