मुंबई : प्रतिनिधी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे तसेच या सरकारमध्ये सगळे केवळ पैशांच्या पाठीमागे लागल्याचे सांगत सरकारचे मंत्री पैशांचा हव्यास करू लागले तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही, असेही फडणवीसांनी म्हटले. ते एका …
Read More »नवी मुंबई बाजार समितीत स्ट्रॉबेरीची आवक वाढली
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील मुंबई कृषी उत्त्पन्न फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजारात 4500 क्रेट दाखल झाले असून यामध्ये 3000 क्रेट महाबळेश्वर पाचगणी तर एक हजार 500 क्रेट नाशिक येथून दाखल होत आहेत. बाजारात नोव्हेंबरअखेरीस तर डिसेंबरमध्ये स्ट्रॉबेरी आवक होण्यास सुरुवात होते, परंतु या वेळी …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवर वेबीनार
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील रसायन शास्त्र विभागातर्फे शनिवारी (दि. 12) रोजी राष्ट्रीय पातळीवर एकदिवसीय नॅनोसायन्स आणि त्याचे उपयोग या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम मायकोसॉफ्ट टिम्स या ऑनलाइन माध्यमाने सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये …
Read More »आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते गुरूनानक शिकवण स्तंभाचे अनावरण
नवी मुंबई ः बातमीदार शीख पंथाचे संस्थापक गुरू नानक यांची शिकवण प्रदर्शित करणार्या स्तंभाचे अनावरण माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते नुकतेच झाले. गुरूनानक यांच्या 550व्या जयंती प्रकाश पर्वानिमित्त हा स्तंभ उभारण्यात आला आहे. सायन-पनवेल महामार्गावरून वाशीत प्रवेश करताना हा स्तंभ दृष्टीपथास पडतो. वाशी गुरुद्वारा, दशमेश दरबार …
Read More »महाविकास आघाडीतील मतभेद उफाळलेत
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला पुणे : प्रतिनिधी महाविकास आघाडीची सद्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील. अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल, …
Read More »पाठीत खंजीर शिवसेनेनेच खुपसला
रावसाहेब दानवेंचा आदित्य ठाकरेंना पलटवार नागपूर : प्रतिनिधी आम्ही कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही, तर शिवसेनेनेच आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोव्यात केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. आमच्यासोबत निवडणूक लढवून त्यांनी महाराष्ट्रभर मते मागितली आणि ऐन सत्तास्थापनेच्या …
Read More »‘माझी गल्ली स्वच्छ गल्ली’चे नवी मुंबईत परितोषिक वितरण
नवी मुंबई : बातमीदार शेल्टर असोसिएट्स संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबई मधील तुर्भे विभाग अंतर्गत ’माझी गल्ली स्वच्छ गल्ली’ ही स्पर्धा इंदिरा नगर, हनुमान नगर, गणपती पाडा या वस्त्यांमध्ये घेण्यात आली. संस्थेने गोळा केलेल्या जीआयएस तंत्रज्ञानाच्या मदतीने 250 घरांचे पॉकेट बनवण्यात आले. 20 स्वयंसेवकांना निवडून या 250 घरांची जबाबदारी देण्यात आली. …
Read More »अवकाळीमुळे कांदा उत्पादनावर परिणाम
बाजारात ओला व 50 टक्के खराब माल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त एपीएमसीच्या कांदा बाजारात सध्या नवीन कांद्याची आवक वाढली असून दिवसाला 100 गाड्या कांदा येत आहे, मात्र यातील 50 टक्के कांदा हा खराब आहे. अवकाळी पावसामुळे या वर्षी कांदा उत्पादनावर हा परिणाम झाल्याचे दिसत असून कांदा दर चढेच राहतील …
Read More »उद्यानातील समस्या सोडवा -पांडुरंग आमले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सानपाडा सेक्टर 7 मधील सिताराम मास्तर उद्यानातील समस्या सोडविण्याची मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. सानपाडा नोडमध्ये सानपाडा सेक्टर 7 मध्ये महापालिकेचे सिताराम मास्तर हे विस्तिर्ण उद्यान आहे. या उद्यानात महापालिका प्रशासनाने …
Read More »…तर मविआ सरकार पाडले असते
रामदास आठवलेंचे संजय राऊतांना उत्तर नवी दिल्ली : वृत्तसंस्था ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या यंत्रणांचा वापर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार डळमळीत करण्याचा केंद्राचा डाव असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्याकडून सातत्याने याच विषयावर होणार्या टीकेला आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर दिले आहे. ईडी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper