पनवेल ः रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 25) नव्या 114 कोरोना रुग्णांची आणि तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 168 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 81 व ग्रामीण 18) तालुक्यातील 99, उरण चार, अलिबाग तीन, पेण व रोहा प्रत्येकी दोन, तर खालापूर, कर्जत, सुधागड, म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी …
Read More »झेंडूला सोन्याची झळाळी!
शेतकरी मात्र लाभापासून वंचित; कोरोनामुळे फूलशेतीकडे पाठ पाली ः प्रतिनिधी – दसर्यानिमित्त पाली सुधागडसह जिल्ह्यातील बाजारात सर्वत्र झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल झाली होती, मात्र यंदा अतिवृष्टी आणि अवकाळी बरसलेल्या पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान झाले. अशातच कोरोना आणि लॉकडाऊनच्या सावटामुळे स्थानिक शेतकर्यांनी झेंडू शेतीकडे पाठ फिरवली. त्यामुळे झेंडूला मागणी वाढल्याने भाव …
Read More »सांडशी-कर्जत बससेवा लवकरात लवकर सुरू करा
कर्जत भाजप युवा मोर्चाची मागणी कडाव : प्रतिनिधी लॉकडाऊनमध्ये बंद केलेली कर्जत-सांडसी बससेवा लवकरात लवकर सुरू करा, अशी मागणी भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी आगार व्यवस्थापकांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर रेल्वेसेवा, बससेवा, शाळा आदी यंत्रणा बंद करण्यात आल्या होत्या. अनेक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर परिस्थिती पूर्ववत होऊ …
Read More »नवखार-रेवस रस्त्याची वाताहत
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील रेवस बंदराकडे जाणार रस्ता बेवारस असल्यासारखा दुर्लक्षित राहिला आहे. नवखार ते रेवस बंदरपर्यंतच्या रस्त्याची प्रचंड वाताहत झाली आहे. अलिबाग तालुक्यातील रेवस हे शंभर वर्षाहून अधिक जुने बंदर आहे. रेवस बंदरावर जाणार्या रस्त्याकडे गेली दोन वर्षे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. नवखारपासून रेवस …
Read More »माणगाव तालुक्यात नुकसानीचे पंचनामे
माणगाव : प्रतिनिधी परतीच्या पावसाने माणगाव तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून पीकविमा व नुकसानभरपाईची रक्कम शेतकर्याच्या थेट खात्यात जमा करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. माणगाव तालुक्यात यंदा 12295 हेक्टरवर भातपीक लागवड करण्यात आली होती. पीकही …
Read More »मोठे वढाव येथील बांध बंदिस्तीला खांडी
कामाची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वढाव बोर्झे स्कीममधील खारबंदिस्तीच्या कामाला वारंवार खांडी जाण्याचे प्रकार होत असून, त्यामुळे परिसरातील शेकडो एकर शेतजमीन नापीक होऊन पीक वाया गेले आहे. या खारबंदिस्तीच्या कामाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मोठे वढाव भागातील शेतकर्यांनी खारलँड विभागाचे कार्यकारी अभियंता विकास पाटील यांच्याकडे …
Read More »रायगड जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींनी कोरोना विषाणूला वेशीवरच रोखले!
अलिबाग : प्रकाश सोनवडेकर मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. रायगड जिल्ह्यातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढला. शुक्रवार (दि. 23)पर्यंत एकूण 52 हजार 932 रुग्ण आढळले. असे असले तरी मार्च ते ऑक्टोबर या आठ महिन्यांच्या कालावधीत कोविड-19 विषाणू जिल्ह्यातील 72 ग्रामपंचायतींमध्ये शिरकाव करू शकलेला नाही, तर जिल्ह्यातील 247 ग्रामपंचायतींमध्ये पाचपेक्षा …
Read More »महाआघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंविरोधात शिवसेना आमदाराचा हक्कभंग प्रस्ताव
दापोली : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. आमदार योगेश कदम विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. खासदाराविरोधात आमदाराने हक्कभंगाचा प्रस्ताव देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकार आहे. विशेष म्हणजे यावरून महाविकास आघाडी सरकार एकत्र …
Read More »रायगडात ग्रामपंचायतींचा रणसंग्राम; 87 ठिकाणी डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याच्या हालचाली
अलिबाग ः प्रतिनिधी जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात घेण्याच्या द़ृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये कोविड-19ची परिस्थिती काय आहे याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने मागविली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनदेखील या रणसंग्रामाच्या तयारीला लागले …
Read More »महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेले पॅकेज शेतकर्यांच्या दाढेलाही पुरणार नाही; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका
पोलादपूर : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेले 10 हजार कोटींचे पॅकेज अपुरे असून, ही मदत शेतकर्यांच्या दाढेलाही पुरणार नाही. कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात शेतकर्यांकडे असलेली जमीन धारणा अत्यल्प आहे. परिणामी शेतकर्यांपर्यंत गुंठ्याला 100 रुपये मदत जरी पोहोचली तरी शेतातील पिकाची नासाडी साफ करण्यासाठीच त्यापैकी 50 रुपये जातील. शेतकरीवर्ग …
Read More »