कर्जत, पनवेल ः प्रतिनिधी, वार्ताहर रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि पनवेल तालुक्यात वीज अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 23) घडली. नागोठणे येथेही एकाचा मृत्यू झालेला आहे. कर्जत तालुक्यात गुरुवारी (दि. 22) सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या वेळी पाटगाव तागवाडी येथे घरात बसलेल्या कीर्ती मेंगाळ (वय …
Read More »आग्राव येथे जुगार अड्डा उद्ध्वस्त
सात जणांवर गुन्हा दाखल रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील आग्राव येथे भरदिवसा मंदिराच्या सार्वजनिक जागेत सुरू असलेला जुगाराचा अड्डा रेवदंडा पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन नवरात्रोत्सवात आग्रावमधील बापदेव मंदिराच्या सार्वजनिक जागेत तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याची खबर रेवदंडा पोलिसांना …
Read More »एस. पी. विरोधात हक्कभंग ठराव मांडणार -आमदार रविशेठ पाटील
पेण : वार्ताहर पेण न. प. प्रकरणात पोलिसांनी रात्री 2.30 वाजता आमदार रविशेठ पाटील यांच्या घराची झाडाझडती केल्याने आमदार रविशेठ पाटील यांनी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग ठराव मांडणार असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांना दिली. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले कि, अनिरुध्द पाटील यांच्यावर चोरीचा, खुनाचा, दरोड्याचा गुन्हा असल्यासारखे …
Read More »शेतकर्यांचे अश्रू पुसण्यासाठी पालकमंत्र्यांचा पत्ताच नाही..!
नुकसानभरपाई द्या, अन्यथा उग्र आंदोलन -शेतकरी संघटना सुधागड : रामप्रहर वृत्त परतीच्या पावसाने रायगडातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकर्यांचे हाताशी आलेले चांगले पिक आडवे झाल्याने शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले आहेत. हे अश्रू पुसण्याचे काम सरकारचे आहे. मात्र पालकमंत्र्यांचा येथे पत्ताच नाही, असा गंभीर आरोप रायगड जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हा …
Read More »मुरूडमध्ये भाज्यांचे दर कडाडले
मुरूड : प्रतिनिधी अवकाळी पावसाने मुरूड तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, अतिपावसामुळे भाजीचे पीकदेखील नष्ट झाले आहे. दरम्यान, आवक घटल्याने किरकोळ बाजारातील भाज्यांच्या दरात प्रतिकिलो 50 ते 60 रुपयांची वाढ झाली आहे. भाज्यांच्या महागाईमुळे ग्राहकांच्या महिन्याच्या खर्चातही वाढ झाली आहे. मुरूड तालुक्यात अवकाळी पाऊससुद्धा दिवसाला 130 मिलीमीटरपेक्षा जास्त पडला. …
Read More »द्रुतगती महामार्गावर टँकर पेटला
दुसर्या अपघातात दोघे जखमी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (दि. 22) पहाटेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणार्या टँकरच्या केबिनमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मुंबईहून पुण्याला जाणारा टँकर (आरजे-18, जीबी-51 49) गुरुवारी बोरघाट चढत असताना टँकरच्या केबिनने अचानक पेट घेतला. त्यात टँकर …
Read More »काशिद किनार्याला पर्यटकांची प्रतीक्षा
मुरूड : प्रतिनिधी पर्यटकांच्या गर्दीने नेहमी गजबजणारा काशिद समुद्रकिनारा लॉकडाऊनमुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून सुना सुना झाला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने या किनार्याचे मोठे नुकसान झाले आहे. मोठमोठी सुरूची झाडे स्टॉलवर पडल्याने स्थानिक स्टॉलधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संकटांवर मात करीत येथील काही स्टॉलधारकांनी बुधवार (दि. 21)पासून आपले स्टॉल …
Read More »रायगडात सलग तिसर्या वर्षी शेतीचे नुकसान
अलिबाग : प्रतिनिधी परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात सुमारे 16 हजार हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने सलग तीन वर्षे जिल्ह्यात भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सन 2018मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तीन हजार हेक्टरवरील भातशेती संकटात सापडली होती. 2019-20मध्ये ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 27 हजार हेक्टरवरील भातशेतीचे …
Read More »वडखळ येथे स्वराज ट्रॅक्टरचे दालन सुरू
पेण : प्रतिनिधी पुण्यातील प्रसिद्ध कुदळे ग्रुप व सोनवणे ग्रुप यांच्या खेड व मावळनंतर आता पेण तालुक्यातील वडखळ येथे नव्या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. या दालनाचे उदघाट्न उद्योजक जितेंद्र माळी व महिंद्रा स्वराज कंपनीचे विभागीय व्यवस्थापक मंगेश डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. वडखळ-पेण तसेच रायगडच्या ग्राहकांना हवे ते सर्व ट्रॅक्टर …
Read More »रायगड जिल्ह्यात 184 नवे पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, बुधवारी (दि. 21) नव्या 184 रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 244 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 117 व ग्रामीण 28) तालुक्यातील 145, अलिबाग 12, खालापूर, कर्जत व रोहा प्रत्येकी पाच, पेण …
Read More »