अलिबाग, नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी 10 हजार रुपये लाच मागणार्या पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील तलाठ्याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. संजय विष्णू पाटील (वय 55, रा. खांदा कॉलनी, पनवेल) असे या तलाठ्याचे नाव असून सध्या त्यांची अलिबाग तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी …
Read More »अलिबागजवळ मच्छीमार नौकेला जलसमाधी
तिघे बचावले, एक जण बेपत्ता अलिबाग ः प्रतिनिधी समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली एक नौका गुरुवारी (दि. 12) पहाटे चारच्या सुमारास अलिबागजवळ समुद्रात बुडाली. या नौकेतील तीन जण बचावले, मात्र जब्बार निषाद हा बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. अलिबाग कोळीवाडा येथील रणजित खमिस यांची अन्नपूर्णा लक्ष्मी ही नौका बुधवारी सकाळी …
Read More »दिविल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अन्याय
पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या दुसर्या टप्प्यातील निवडणुका झाल्यानंतर प्रकर्षाने पुढे आलेली गोष्ट म्हणजे खातेपिते खाते या स्वरूपात निवडणूक विभागाकडे पोलादपूर तहसिलदारांचा दृष्टीकोन आहे. पोलादपूर तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये महिला तहसीलदारांना गेल्या चार पाच वर्षांपासून तालुका दंडाधिकारी पदावरून बेकायदेशीररित्या हितसंबंध जोपासण्याची संधी प्राप्त झाली आहे. पर्यायाने लोकशाहीची खुलेआम मुस्कटदाबी सुरू असल्याचे दिसून आले …
Read More »खालापूरवासियांना विकासाची प्रतिक्षा
खोपोली: प्रतिनिधी नगरपंचायत खालापूरमध्ये वर्षभरात ठोस विकास कामे झाली नसून, केवळ बॅनरच्या माध्यमातून विकासनिधीचे आकडे खालापूर नागरिकांना पहायला मिळाले आहेत. खालापूर नगरपंचायत निवडणूकिला जानेवारी वर्ष पूर्ण होत आहे. सत्तापूर्तीचे वर्ष साजरे होत असताना ठळक असे विकास काम दृष्टीस पडलेले नाही. खालापूर नगरपंचायत हद्दीत कोट्यवधीची विविध विकासकामे आणल्याचे बॅनर अनेकदा दर्शनी …
Read More »रायगड जिल्ह्यात भूजल पातळी घटतेय
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस भूजल पातळी घटत चालली आहे. महाड, पोलादपूर, सुधागड या सारख्या डोंगराळ आणि चांगले पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्ये देखील भूजलपातळी घटत आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 0.49 मीटर एवढे आहे. पाणी समस्येचा अचूक अंदाज यावा म्हणून भुजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण केले जाते. यात गेल्या …
Read More »राज्य बालनाट्य स्पर्धेत रायगडचे कलाकर चमकले
बळी नाटकाला रसिकांची दाद; सहकलाकारांचा सन्मान पाली : प्रतिनिधी 19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत अम्युचर थिएटर नागोठणे रायगड प्रस्तुत बळी या नाटकातील बालकरांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रायगडच्या झोतिरपाडा बेणसे येथील पायल कुथे व अन्य बाल कलाकरांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला. बळी नाटकाला नाट्यरसिकांनी भरभरून दाद दिली. तसेच अभिनयासाठी …
Read More »चौक विभागातून भाजपात इनकमिंग सुरूच
कार्यकर्त्यांचा आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत प्रवेश खोपोली, उरण : प्रतिनिधी, वार्ताहर खालापूर तालुक्यात महाविकास आघाडीला खिंडार पडले असून चौक जिल्हा परिषद विभागातील टेंभरी ग्रामपंचायतीमधील शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 11) प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना …
Read More »पर्यटकांनी आततायीपणा टाळल्यास समुद्रकिनारे सुरक्षित
लाईफ जॅकेट ग्रामपंचायतीने पुरविण्याची मागणी मुरूड ः संजय करडे निसर्गसंन्नतेने नटलेली कोकण किनारपट्टी देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे, परंतु नवख्या ठिकाणी समुद्राचा अंदाज न घेता, तरूणाई पोहण्यासाठी खूपच अधीर होते. भरती-ओहोटीचे गणित लक्षात न घेतल्यास समुद्रात उडी घेणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे ज्याप्रमाणे प्रशासनाने उपाययोजना करावी तशी पर्यटकांचीही जबाबदारी आहे. …
Read More »विद्यार्थी देशाचे भविष्य -लोकनेते रामशेठ ठाकूर
माणगाव येथील शिबिराचे उद्घाटन माणगाव : रामप्रहर वृत्त आजचे विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य आहे आणि ते घडविण्यासाठी तुम्ही तयार व्हा, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 10) येथे केले. ते राष्ट्रीय सेवा योजना आणि नेतृत्व गुण व व्यक्तिमत्व विकास शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. पुणे …
Read More »‘अंगारक’निमित्त महड, पाली येथील मंदिरात भाविकांची गर्दी
खालापूर, खोपोली, पाली : प्रतिनिधी नव्या वर्षातील एकमेव अंगारक संकष्ट चतुर्थी मंगळवारी (दि. 9) होती. यानिमित्त गणेशभक्तांनी अष्टविनायकांपैकी क्षेत्र असलेल्या रायगड जिल्ह्यातील महड आणि पाली येथील मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. याशिवाय ज्यांना तिथे जाणे शक्य झाले नाही ते आसपासच्या मंदिरात जाऊन ते बाप्पाचरणी नतमस्तक झाले. महड येथील वरदविनायकाचे दर्शन …
Read More »